15 ऑगस्ट शायरी मराठी

  1. [2022] 15 ऑगस्ट मराठी भाषण
  2. स्वतंत्र्य दिन सुत्रसंचालन मराठी २०२२
  3. 15 ऑगस्ट भाषण मराठी । 15 August Speech in Marathi
  4. १५ ऑगस्ट भाषण मराठी PDF Download 2022
  5. 15 ऑगस्ट भाषण 4
  6. स्वातंत्र्यदिन भाषण मराठी
  7. स्वतंत्र्य दिन सुत्रसंचालन मराठी २०२२
  8. १५ ऑगस्ट भाषण मराठी PDF Download 2022
  9. 15 ऑगस्ट भाषण मराठी । 15 August Speech in Marathi
  10. 15 ऑगस्ट भाषण 4


Download: 15 ऑगस्ट शायरी मराठी
Size: 2.24 MB

[2022] 15 ऑगस्ट मराठी भाषण

15 august speech in marathi 2022:- 15 August Bhashan In Marathi, Independence Day Speech In Marathi..15 ऑगस्ट मराठी भाषण.. 15 ऑगस्ट 2021 रोजी भारत आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे, या दिवशी आपल्याला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस स्वातंत्र्य सेनानींनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देण्याचा दिवस आहे. 15 August Speech In Marathi 15 ऑगस्टच्या दिवशी शाळा, महाविद्यालयांमध्ये भाषणे इत्यादी आयोजित केली जातात. जर तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तुमचे विचार व्यक्त करायचे असतील. आणि जर तुम्हाला स्वातंत्र्यदिनी भाषणाची तयारी करायची असेल तर तुम्ही इथे लिहिलेले 15 ऑगस्ट भाषण मराठी मध्ये वापरू शकता. शाळेसाठी 15 ऑगस्टचे भाषण ( स्वातंत्र्यदिनाचे भाषण Independence Day Speech) विशेषतः मुलांच्या तयारीसाठी तयार केले गेले आहे. सर्वप्रथम, मी आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. 15 ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 1857- वर्ष 1947 पर्यंत स्वातंत्र्य संग्राम लढल्यानंतर, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला आणि एक स्वतंत्र राष्ट्र बनले. तेव्हापासून भारतीय हा दिवस “स्वातंत्र्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. त्यांना नमन करून नमस्कार करा, 🙏 ज्याच्या आयुष्यात एक क्षण आला आहे, किती भाग्यवान आहेत ते लोक, 👈 ज्यांचे रक्त भारताला उपयोगी पडले !! ..15 August Speech In Marathi.. स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात झाली जेव्हा मंगल पांडे नावाच्या क्रांतिकारकाला ब्रिटिश राजवटीतील एका ब्रिटिश अधिकाऱ्याने गोळ्या घातल्या. तेव्हापासून संपूर्ण भारतातील देशवासियांनी ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवला. आपल्याला आणि आपल्...

स्वतंत्र्य दिन सुत्रसंचालन मराठी २०२२

(मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्याची ऑर्डर देण्यात यावी, ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाने एका शिक्षकाने घ्यावी. मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांना ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर द्यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी. राष्ट्रगीत संपल्यानंतर घोषणा देण्यात याव्यात.) भारत माता की जय ! भारत माता की जय !! भारत माता की जय !!! (विजयी विश्व तिरंगा प्यारा.... या झेंडागीताचे गायन घेण्यात यावे व गीत झाल्यानंतर) सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे, अशी मी त्यांना विनंती करतो. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन ! परंतु आज आपण हा दिवस मुक्तपणे साजरा करू शकत नाही. कारण गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने आपल्या देशावर, संपूर्ण जगावर घातलेले थैमान ! कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी लाट गेली आणि आता तिसरी लाट येणार आहे, असे सांगितले जात आहे. कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे, त्यामुळे आपण योग्य ती खबरदारी- दक्षता घेऊन आजचा हा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्यदिन असा उत्सव आहे, जो आपणास आपल्या राष्ट्रीयत्वाची, बंधुत्वाची, देशप्रेमाची, महान नेत्यांची, स्वातंत्र्यसैनिकांची, क्रांतीकारकांची आठवण करून देतो. देशाविषयी असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो. केवळ सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे ! आपले घर, परिसर जरी आपण स्वच्छ ठेवला तरी ते देशप्रेम आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पाण्याचा काटकसरीने वापर आपण नक्कीच करू शकतो आणि आज या कोरोनाच्या महामारीत शासन निर्देशांचे पालन करणे, नियमित मासक, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसुत्रीचा वापर करणे, अठरा वर्षांवरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे...

15 ऑगस्ट भाषण मराठी । 15 August Speech in Marathi

15 August Speech in Marathi मित्रांनो 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन म्हणजे त्या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले व आपला भारत देश स्वतंत्र झाला. सुमारे दीडशे वर्षापासून इंग्रजांच्या गुलामगिरीत खाली दबलेला आपला देश 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाला, म्हणून आज देखील 15 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, शाळे, महाविद्यालयांमध्ये आपल्या देशाचा तिरंगा झेंडा फडकवला जातो झेंडावंदन करून आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले जाते व त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव सर्वांना करून दिली जाते. या दिवशी सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये 15 ऑगस्ट च्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व सर्वजण 15 ऑगस्ट या दिवसावर भाषण करतात. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही 15 ऑगस्ट भाषण मराठी घेऊन आलो जे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूपच फायद्याचे ठरेल. चला तर मग पाहूया, 15 August speech in Marathi 15 ऑगस्ट भाषण मराठी 15 ऑगस्ट भाषण मराठी । 15 August Speech in Marathi माझे सर्व आदरणीय अध्यापक व अध्यापिका, सर्व पालकवर्ग आणि माझे प्रिय विदयार्थी बंधू भगिनींनो माझ्या कडून सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा!!!! जसे की आपण सर्वच जाणतो की स्वतंत्रता दिवस आपल्यासाठी किती अमुल्य आहे. आपण हे कधीच विसरू शकत नाही की आजच्या दिवशी आपला देश अन्याय कारी ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक बनलो होतो. आज आपण येथे स्वतंत्रता दिवसास साजरा करण्यास एकत्र आलो आहोत. 15 August Marathi Bhashan मित्रांनो 15 ऑगस्ट चे नाव घेताच आपल्यासमोर आपल्या देशाचे स्वातंत्र्य दिन अडवाण येतो. या देशाला स्वातंत्र्य...

१५ ऑगस्ट भाषण मराठी PDF Download 2022

जर तुम्ही १५ ऑगस्ट दिवशी भाषण देणार आहेत पण काय बोलावं याबद्दल कल्पना नसेल, तर आम्ही घेऊन आलोय १५ ऑगस्ट भाषण मराठी pdf. ज्यात आम्ही उत्कृष्ट १५ ऑगस्ट भाषण दिलेलं आहे, जर तुम्ही पाठ करू शकतात. १५ ऑगस्ट भाषण मराठी PDF PDF Name १५ ऑगस्ट भाषण मराठी PDF Language Marathi Pages 4 Source 360Marathi.in Download Link १५ ऑगस्ट भाषण मराठी “मुख्य अतिथी, प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांना सुप्रभात. मी आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो! आज मला स्वातंत्र्यदिनी काहीतरी बोलण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये मला सन्मानित वाटले. १५ ऑगस्ट हा आमच्यासाठी नेहमीच इतका खास राहिला आहे की एक दिवस जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे संघर्ष, विद्रोह आणि प्रयत्नांची आठवण म्हणून आपल्या देशाचे सर्व वैभव लक्षात ठेवतो. माझ्या मातृभूमी भारतचा ७५ वा शुभ दिवस खरोखरच आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ७४ वर्षापूर्वी ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तो हा ऐतिहासिक दिवस आहे. आम्ही आमच्या नेत्यांनी केलेल्या संघर्षांना श्रद्धांजली आणि स्मरण देण्यासाठी २०२२ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा साजरा करत आहोत. भारताचा स्वातंत्र्य दिन केवळ ब्रिटिश राजवटीपासून भारताचे स्वातंत्र्य दाखवत नाही, तर या देशाची शक्ती देखील दर्शवितो. आणि हे दाखवते की जेव्हा तो या देशातील सर्व लोकांना एकत्र करतो. देशाने दिवसेंदिवस फक्त प्रगती केली आहे आणि महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. भारताच्या स्वातंत्र्याला चार वर्षे पूर्ण होण्यापूर्वी, संपूर्ण जगाला नमन करणाऱ्या संविधानाच्या परिचयाने देशाला प्रजासत्ताक बनवून आम्ही बळकट केले. आम्ही महान विविधतेचा देश आहोत आणि आमची एकता आप...

15 ऑगस्ट भाषण 4

सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं. नेहरू हर्षाने म्हणाले, "मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले. स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. 'मी आता तुमच्यातील एक अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली. भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. संसदभवनावर 'युनियन जॅक' ऐवजी 'तिरंगा' फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले. मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला? दीडशे वर्षे राज्य कसे केले? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल-बाल-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले. आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, ज...

स्वातंत्र्यदिन भाषण मराठी

15 august speech in marathi: 15 ऑगस्ट 1947 रोजी पारतंत्र्यात असलेल्या भारताला ब्रिटिश गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. म्हणून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशामध्ये, देशांमधील सरकारी कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ झेंडावंदनाचा कार्यक्रम घेतला जातो. जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट मराठी भाषण 2022 देऊ इच्छित आहे किंवा तयारी करत आहे त्यांच्यासाठी आज आम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य दिन भाषण मराठी भाषण घेऊन घेऊन आलो आहोत. 15 august bhashan Marathi याबद्दल पहिले भाषण हे दहा ओळी चे आहे जे की वर्ग एक ते चार पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयोगी असणार आहे. आणि दुसरे भाषण येईल सविस्तरपणे देण्यात आले आहे. 15 august short speech in marathi for school. हे भाषण वर्ग 5,6,7,8,9,10 साठी उपयोगी असणार आहे. आणि भाषणाच्या सर्वात शेवटी 15 August speech in Marathi PDF download चा पण पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे त्यावर तुम्ही क्लिक करून PDF तुम्ही मिळवु शकता तर चला मग बघूया स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi. • सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व माझ्या देश बांधवांनो. • सर्वप्रथम उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक अशा खूप खूप शुभेच्छा.माझे नाव ___आहे. मी वर्ग ___ विद्यार्थी चा विद्यार्थी आहे. • आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वतंत्र दिन. म्हणजे म्हणजे एक सोनेरी पहाट. • 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा सौभाग्याचा व आनंदाचा दिवस आहे . • 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या कठोर गुलामगिरीतून व तावडीतून भारत स्वतंत्र झाला. • 2022 यावर्षीच्या 75...

स्वतंत्र्य दिन सुत्रसंचालन मराठी २०२२

(मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्याची ऑर्डर देण्यात यावी, ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाने एका शिक्षकाने घ्यावी. मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांना ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर द्यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी. राष्ट्रगीत संपल्यानंतर घोषणा देण्यात याव्यात.) भारत माता की जय ! भारत माता की जय !! भारत माता की जय !!! (विजयी विश्व तिरंगा प्यारा.... या झेंडागीताचे गायन घेण्यात यावे व गीत झाल्यानंतर) सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे, अशी मी त्यांना विनंती करतो. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन ! परंतु आज आपण हा दिवस मुक्तपणे साजरा करू शकत नाही. कारण गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने आपल्या देशावर, संपूर्ण जगावर घातलेले थैमान ! कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी लाट गेली आणि आता तिसरी लाट येणार आहे, असे सांगितले जात आहे. कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे, त्यामुळे आपण योग्य ती खबरदारी- दक्षता घेऊन आजचा हा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्यदिन असा उत्सव आहे, जो आपणास आपल्या राष्ट्रीयत्वाची, बंधुत्वाची, देशप्रेमाची, महान नेत्यांची, स्वातंत्र्यसैनिकांची, क्रांतीकारकांची आठवण करून देतो. देशाविषयी असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देतो. केवळ सोशल मीडियावर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे ! आपले घर, परिसर जरी आपण स्वच्छ ठेवला तरी ते देशप्रेम आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, पाण्याचा काटकसरीने वापर आपण नक्कीच करू शकतो आणि आज या कोरोनाच्या महामारीत शासन निर्देशांचे पालन करणे, नियमित मासक, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसुत्रीचा वापर करणे, अठरा वर्षांवरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे...

१५ ऑगस्ट भाषण मराठी PDF Download 2022

जर तुम्ही १५ ऑगस्ट दिवशी भाषण देणार आहेत पण काय बोलावं याबद्दल कल्पना नसेल, तर आम्ही घेऊन आलोय १५ ऑगस्ट भाषण मराठी pdf. ज्यात आम्ही उत्कृष्ट १५ ऑगस्ट भाषण दिलेलं आहे, जर तुम्ही पाठ करू शकतात. १५ ऑगस्ट भाषण मराठी PDF PDF Name १५ ऑगस्ट भाषण मराठी PDF Language Marathi Pages 4 Source 360Marathi.in Download Link १५ ऑगस्ट भाषण मराठी “मुख्य अतिथी, प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांना सुप्रभात. मी आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो! आज मला स्वातंत्र्यदिनी काहीतरी बोलण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये मला सन्मानित वाटले. १५ ऑगस्ट हा आमच्यासाठी नेहमीच इतका खास राहिला आहे की एक दिवस जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे संघर्ष, विद्रोह आणि प्रयत्नांची आठवण म्हणून आपल्या देशाचे सर्व वैभव लक्षात ठेवतो. माझ्या मातृभूमी भारतचा ७५ वा शुभ दिवस खरोखरच आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. ७४ वर्षापूर्वी ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तो हा ऐतिहासिक दिवस आहे. आम्ही आमच्या नेत्यांनी केलेल्या संघर्षांना श्रद्धांजली आणि स्मरण देण्यासाठी २०२२ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा साजरा करत आहोत. भारताचा स्वातंत्र्य दिन केवळ ब्रिटिश राजवटीपासून भारताचे स्वातंत्र्य दाखवत नाही, तर या देशाची शक्ती देखील दर्शवितो. आणि हे दाखवते की जेव्हा तो या देशातील सर्व लोकांना एकत्र करतो. देशाने दिवसेंदिवस फक्त प्रगती केली आहे आणि महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे. भारताच्या स्वातंत्र्याला चार वर्षे पूर्ण होण्यापूर्वी, संपूर्ण जगाला नमन करणाऱ्या संविधानाच्या परिचयाने देशाला प्रजासत्ताक बनवून आम्ही बळकट केले. आम्ही महान विविधतेचा देश आहोत आणि आमची एकता आप...

15 ऑगस्ट भाषण मराठी । 15 August Speech in Marathi

15 August Speech in Marathi मित्रांनो 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन म्हणजे त्या दिवशी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले व आपला भारत देश स्वतंत्र झाला. सुमारे दीडशे वर्षापासून इंग्रजांच्या गुलामगिरीत खाली दबलेला आपला देश 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाला, म्हणून आज देखील 15 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, शाळे, महाविद्यालयांमध्ये आपल्या देशाचा तिरंगा झेंडा फडकवला जातो झेंडावंदन करून आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले जाते व त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव सर्वांना करून दिली जाते. या दिवशी सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये 15 ऑगस्ट च्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व सर्वजण 15 ऑगस्ट या दिवसावर भाषण करतात. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही 15 ऑगस्ट भाषण मराठी घेऊन आलो जे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूपच फायद्याचे ठरेल. चला तर मग पाहूया, 15 August speech in Marathi 15 ऑगस्ट भाषण मराठी 15 ऑगस्ट भाषण मराठी । 15 August Speech in Marathi माझे सर्व आदरणीय अध्यापक व अध्यापिका, सर्व पालकवर्ग आणि माझे प्रिय विदयार्थी बंधू भगिनींनो माझ्या कडून सर्वांना स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा!!!! जसे की आपण सर्वच जाणतो की स्वतंत्रता दिवस आपल्यासाठी किती अमुल्य आहे. आपण हे कधीच विसरू शकत नाही की आजच्या दिवशी आपला देश अन्याय कारी ब्रिटीश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त होवून स्वतंत्र राष्ट्राचे नागरिक बनलो होतो. आज आपण येथे स्वतंत्रता दिवसास साजरा करण्यास एकत्र आलो आहोत. 15 August Marathi Bhashan मित्रांनो 15 ऑगस्ट चे नाव घेताच आपल्यासमोर आपल्या देशाचे स्वातंत्र्य दिन अडवाण येतो. या देशाला स्वातंत्र्य...

15 ऑगस्ट भाषण 4

सातासमुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण भरडत राहिलो. पण भारतातील थोर देशभक्तांनी भारतमातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राणांचे, सर्वस्वाचे बलिदान अर्पून तोडल्या तेव्हा आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पं. नेहरू हर्षाने म्हणाले, "मध्यरात्री बारा वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले. स्वातंत्र्याचा जयजयकार भारतखंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला. 'मी आता तुमच्यातील एक अशी लॉर्ड माऊंटबटॅनने घोषणा केली. भारताच्या राजधानीत एकवीस तोफांची सलामी घुमली. संसदभवनावर 'युनियन जॅक' ऐवजी 'तिरंगा' फडकविण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले. मूठभर इंग्रजांनी आपला देश कसा बळकावला? दीडशे वर्षे राज्य कसे केले? भारतातील कमकुवत राजसत्तांचा, विखुरलेल्या राज्यांचा, संस्थानिकांचा व त्याच्यातील स्वार्थी, फुटीर वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला. जबरदस्त शेतसारा बसवून, पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत द्ररिद्री बनला. १८५७ च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, कुंवरसिंह इत्यादी धारातीर्थी पडले तर लाल-बाल-पाल आणि नेहरू, गांधीनी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजांशी सामना केला. वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदीराम बोस, कान्हेरे, धिंग्रा, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले. देशासाठी देशभक्त हसत फासावर गेले. आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वीरमरण पत्करले तर १९४२ च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद, पटेल, नेहरू, ज...