अंशकालीन म्हणजे काय

  1. अंशकालीन
  2. अंशकालीन पदवीधर म्हणजे काय?
  3. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, महत्व, कायदा [Disaster Management]
  4. विश्लेषण: ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय? असा दुष्काळग्रस्त भाग कसा जाहीर करतात? ओल्या दुष्काळाचे निकष कोणते?
  5. पंचांग
  6. गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती
  7. विश्लेषण: अटकपूर्व जामीन म्हणजे काय? त्याची प्रक्रिया काय असते?
  8. तणावदायी भावना म्हणजे काय? — Study Buddhism


Download: अंशकालीन म्हणजे काय
Size: 40.20 MB

अंशकालीन

What is अंशकालीन meaning in English? The word or phrase अंशकालीन refers to . See Tags for the entry "अंशकालीन" What is अंशकालीन meaning in English, अंशकालीन translation in English, अंशकालीन definition, pronunciations and examples of अंशकालीन in English. अंशकालीन का हिन्दी मीनिंग, अंशकालीन का हिन्दी अर्थ, अंशकालीन का हिन्दी अनुवाद, anshakaaleena का हिन्दी मीनिंग, anshakaaleena का हिन्दी अर्थ.

अंशकालीन पदवीधर म्हणजे काय?

१९९० च्या दशकात राज्यातील सर्वच जिल्ह्यांत विविध कार्यालयात पदवीधर युवक-युवतींना तुटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पदवीधर विद्यार्थ्यांना ३०० रुपये मासिक मानधनावर काम देण्याची योजना शासनाने २००४ पर्यंत राबविली. त्यानंतर शासनाने त्यांना कामावरून कमी केले. शासकीय कामाचा अनुभव असलेल्या या उमेदवारांना संबंधित विभागाचा वरिष्ठ अधिकारी आणि तहसीलदारांनी अंशकालीन उमेदवाराचे प्रमाणपत्र दिले. अशी सेवा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यात सुमारे १४ हजार आहे.

आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, महत्व, कायदा [Disaster Management]

आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय मित्रांनो, आज आपण आपत्ती हे सर्वात मोठे असणारे संकट या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपत्ती म्हणजे ही खूपच भयंकर अशी राष्ट्रावर उद्भवणारी समस्या आहे. आपत्तीमुळे राष्ट्राची आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी होत असते. चला तर मग जाणून घेऊया आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय. आपत्तीचे असणारे प्रकार आपत्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडत असतात ज्यामध्ये मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती या दोन प्रमुख आपत्ती आहेत म्हणून आज आपण या दोन्ही आपत्ती जाणून घेणार आहोत. 1) मानव नर्मित आपत्ती म्हणजे काय मानव निर्मित आपत्ती ही मानवी चुका तसेच निष्काळजीपणा आणि जाणून-बुजून केलेल्या चुकांमुळे उद्भवणारी अशी असणारे आपत्ती आहे. मानव निर्मित आपत्ती नेहमी मानवी निष्काळजीपणामुळे उद्भवत असते. परंतु ज्या जाणून-बजून किंवा अजाणते पणे घडू शकणारी तसेच चांगले नियोजन आणि प्रतिबंधात्मक पद्धतीने मानवनिर्मित आपत्ती देखील टाळता येते. मानव निर्मिती आपत्ती ही कोणत्याही प्रकारची असू शकते. ज्यामध्ये इमारत कोसळणे, दंगल, दहशतवादी हल्ला औद्योगिक धोका, चेंगराचेंगरी, आग इत्यादी प्रकारे मानवनिर्मित आपत्ती होऊ शकते. 2) नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती ही एक अतिशय महाभयंकर असणारे आणि धोकादायक असणाऱ्या पण अचानक प्रमाणे घडते. आणि सहसा घरे मालमत्ता वस्तु आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक प्रकारचे मृत्यूदेखील होत असतात. मानवी चुकांमुळे आज नैसर्गिक आपत्तीमध्ये दिवसेंदिवस खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे. कारण मानवाकडून पर्यावरणीय संशोधनाचा गैरवापर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मित...

विश्लेषण: ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय? असा दुष्काळग्रस्त भाग कसा जाहीर करतात? ओल्या दुष्काळाचे निकष कोणते?

What is Wet Drought Or Ola Duskhkal: दिवाळीच्या तोंडावर राज्यातील राजकारण हे ओला दुष्काळाच्या मुद्द्यावरुन चांगलेच तापले आहे. अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अगदी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून यासंदर्भातील मागणी केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर या विषयावरुन राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहेत. मात्र ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय? तो कधी आणि कसा जाहीर करतात? सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहे का? तो जाहीर केल्याने काय होणार? हे आणि असे अनेक प्रश्न सर्वसमान्यांना पडले आहेत. याच प्रश्नांवर टाकलेली नजर… दुष्काळ म्हणजे काय? दुष्काळ या शब्दाची अगदी सोप्या भाषेत व्याख्या सांगायची झाल्यास ठराविक क्षेत्रामध्ये राहणाऱ्या मानवी वस्तीला पिण्याचं पुरेसं पाणीही मिळेनासं होण्याइतकी पाणी टंचाई निर्माण होतं. यामध्ये नैसर्गिक परिस्थितीबरोबरच मानवी हस्ताक्षेपामुळेही काही ठिकाणी दुष्काळ पडतो असं वेळोवेळी वेगवेगळ्या उदाहरणांमधून दिसून आलं आङे. सामान्यपणे ही दुष्काळ म्हणजे पाणी टंचाई असं समजलं जातं. त्यातही दुष्काळ म्हटलं की कमी पाऊस, उष्ण व गरम हवामान, कोरडे वारे वगैरे यासारख्या गोष्टींचा विचार सर्वात आधी मनात येतो. खरं तर दुष्काळ ही पूर्णपणे वातारणातील, हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेली परिस्थिती असते. अगदी शासकीय किंवा मागणी आणि पुरवठ्याच्या परिभाषेत सांगायचं झाल्यास पाण्याची मागणी आणि त्याचा पुरवठा यामध्ये असणारी त...

पंचांग

हिंदू पंचांग हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे. भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत. या सर्व पंचांगांत दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे पंचांग म्हणतात. पंचांगात वर दिलेल्या पाच बाबींशिवाय आणखीही बरीच माहिती असते. यात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात. पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय माहिती व ज्योतिष्यांना लागणारी माहिती दिलेली असते. विवाह-मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले. तसेच पंचांगात अनेक धार्मिक व सामाजिक रुढी/विधी/परंपरा आदींविषयी विवेचन असते. त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे - • • अशौच निर्णय • कोकणस्थ, कऱ्हाडे आणि क्वचित्‌ देशस्थ ब्राह्मणांची आडनावे आणि गोत्रे, वंशावळी • गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके • • • गृहप्रवेश • ग्रह उपासना • ग्रहदशा • ग्रहपीडा • रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती • ग्रहांच्या अंतर्दशा • • जत्रा • ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेली ग्रहगती • दाने व • धर्मशास्त्रीय शंका समाधान • • नवमांश • नांगरणी-पेरणीपासून ते • • पायाभरणी • मासिक • भूमिपूजन • • • • यात्रा • राजकीय व सामाजिक भविष्ये • • लग्नसाधन • • वास्तुशांती • • • ९६ कुळी मराठा समाजातील • शाखा उपशाखा • • संतांची जयंती व पुण्यतिथी • तिथी [ ] तिथीचा क्षय व वृद्धी [ ] पंचांगात एखादी तिथींचे प्रकार [ ] ज्योति़शास्त्रानुसार तिथींचे सहा प्रकार आहेत. • नंदा तिथी: प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी • भद्रा तिथी: द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी. • जया तिथी:...

गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती

गावातील बरेचजण नोकरीधंद्यानिमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी म्हणजे शहरात किंवा इतरत्र स्थायिक झालेले असतात. त्यांची मूळ गावात काही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकती तसेच जमिनीदेखील असतात. आपल्या आजी-आजोबा,आई-वडिलांच्या पिढीला जमिनीसंदर्भातल्या थोड्यातरी कायदेशीर बाबी ते त्या गावच्या ठिकाणी राहात असल्याने माहीत असायच्या. आपल्या पिढीला मात्र गावापासून लांब राहील्यामुळे सातबाराचे उतारे,फेरफारपत्रक्,वारसाहक्क व त्याबद्दलचे कायदे इत्यादीविषयी फार माहिती असलेली दिसत नाही. तेव्हा आपण सातबारा (७/१२) उतारा या जमिनीसंदर्भात अत्यंत महत्वाच्या अशा उतार्‍याची माहिती करुन घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्रा राज्यामध्ये जिल्हे, तालुके, गावे-खेडी यात विभागणी झालेली आहे. यात जे जमिनीचे क्षेत्र आहे, या सर्व क्षेत्रात सर्वसाधारणपणे जे डोंगर, नदी नाले व समुद्राच्या किनार्‍याच्या भरतीच्या खुणेपर्यंतचा जो भाग असतो तो शासकिय मालकीचा असतो. इतर राहिलेले जमिनीचे जे क्षेत्र असते त्यात शेतीसाठी वापरात असलेली जमिन, पडिक जमिन, माळरान जमिन, गावठाण अशा बर्‍याच प्रकारच्या जमिनीचा समावेश होतो. जमीन खरेदी किंवा विक्री करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यामध्ये सातबारा (७/१२) हा महत्वाचा दस्तऐवज आहे. खरेदी किंवा विक्रीच्या जमीनीचे रेकॉर्ड थोडक्यात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाही व त्यातील झालेले बदल देखील कळणार नाहीत. ७/१२ उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो जमीन मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु ७/१२ हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही. सर्वसाध...

विश्लेषण: अटकपूर्व जामीन म्हणजे काय? त्याची प्रक्रिया काय असते?

मुंबै बॅंकेची निवडणूक बोगस मजूर म्हणून लढविल्याप्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर अलीकडेच उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला. बोगस निधीसंकलनाच्या कथित गुन्ह्यात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचे अटकपूर्व जामीनअर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले. मात्र उच्च न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. काय असतो अटकपूर्व जामीन, त्याची प्रक्रिया काय आदींबाबत… Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… गुन्हा दाखल होणे म्हणजे काय? पोलीस ठाण्यात जेव्हा तक्रार दाखल होते तेव्हा त्याचा तपास करून प्राथमिक निष्कर्ष अहवाल म्हणजेच एफआयआर नोंदवून घेतला जातो. त्यालाच गुन्हा दाखल होणे म्हणतात. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, बलात्कार, लहान मुलांवरील अत्याचार आदी प्रकरणात थेट एफआयआर म्हणजेच गुन्हा दाखल केला जातो. मात्र अन्य प्रकरणात तपास करून नंतर आवश्यक वाटले तर तपास अधिकाऱ्याकडून गुन्हा दाखल केला जातो. गुन्ह्याचे प्रकार .. दखलपात्र (कॉग्निझेबल) व अदखलपात्र (नॅान कॅाग्निझबल) असे गुन्ह्याचे दोन प्रकार असतात. साधारणपणे यासाठी अनुक्रमे ‘केस’ व ‘एनसी’ हे शब्द प्रचलित आहेत. दखलपात्र गुन्ह्यात भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) कलमे लावली जातात. ती जामीनपात्र वा अजामीनपात्र असतात. जामीनपात्र असल्यास काही प्रकरणात (अपघात वगैरे) पोलीस ठाण्यातच जामीन दिला जातो. काही वेळा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करूनही जामीन दिला जातो. मात्र अजामीनपात्र असल्यास आरोपीला नोट...

तणावदायी भावना म्हणजे काय? — Study Buddhism

संताप, ओढ, स्वार्थ किंवा हाव यांमुळे आपलं मन अस्वस्थ असेल, तेव्हा आपल्या ऊर्जाही अस्वस्थ होतात. आपल्याला बेचैन वाटतं; आपलं मन शांत नसतं; आपले विचार इतस्ततः धावत असतात. पश्चात्ताप वाटेल असं काहीतरी आपण बोलतो व करतो. आपल्या मनामध्ये किंवा ऊर्जांमध्ये अचानक काही अस्वस्थ झाल्यासारखं वाटत असेल, तर हे काही अस्वस्थकारक भावनांचं काम हे, हे आपण खात्रीने म्हणू शकतो. ते घडल्यावर लगेच शोधणं आणि प्रेम व करुणा यांसारखी काही विरोधी मानसिक अवस्था त्यावर लागू करणं, हा यावरचा उपाय आहे. त्रासदायक भावनांना शरण जाऊन त्यानुसार आपण कृती केली तर ज्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या समस्या टाळण्यासाठी हा उपाय गरजेचा ठरतो. एखादी मनोवस्था निर्माण झाल्यानंतर आपली मनःशांती संपुष्टात येते आणि आपला आत्मसंयम सुटतो, त्या मनोवस्थेला अस्वस्थकारक भावना असं म्हणतात. आपण आपली मनःशांती गमावतो, म्हणून ती भावना अस्वस्थकारक असते; ती आपल्या मनःशांतीला अस्वस्थ करते. मनःशांती गमावल्यावर आपण अस्वस्थ होतो, कारण आपले विचार किंवा आपल्या भावना स्पष्ट नसतात. या स्पष्टतेच्या अभावामुळे आपण आत्मसंयमासाठी आवश्यक असलेली भेद जाणण्याची क्षमता गमावून बसतो. विशिष्ट परिस्थितीमध्ये काय मदतीचं आहे आणि काय मदतीचं नाही, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे यांमध्ये भेद करणं गरजेचं असतं. ओढ किंवा उत्कट इच्छा, संताप, ईर्षा, अभिमान, अहंकार, इत्यादी अस्वस्थकारक भावनांची काही उदाहरणं आहेत. यातील काही अस्वस्थकारक भावना आपल्याला विध्वंसक कृतीकडे नेऊ शकतात, पण प्रत्येक वेळी तसं असेलच असं नाही. उदाहरणार्थ ओढ व उत्कट इच्छा यांमुळे बाहेर जाऊन काहीतरी चोरण्याची विध्वंसक कृती आपल्याकडून होऊ शकते. पण त्याचप्रमाणे आपल्यावर कोणीतरी प्रेम करावं अशी...