आचारसंहिता नियम

  1. आचारसंहिता
  2. “निवडणूक आचारसंहिता” माहिती » ALotMarathi


Download: आचारसंहिता नियम
Size: 27.43 MB

आचारसंहिता

आचारसंहिता ही व्यक्ति, पक्ष, संस्था यांनी सामाजिक स्तरावर पाळावयाच्या योग्य प्रमाणकांचा/मानकांचा, नियमांचा व जबाबदाऱ्यांचा एक संच असतो. या संकल्पनेत नीती, मानसन्मान व नैतिक अथवा धार्मिक संकेतांचा समावेश असू शकतो. तत्त्वे, मूल्ये,मानके किंवा वागण्याचे नियम जे एखाद्या संस्थेला निर्णय घेण्यास,एखाद्या पद्धतीला व प्रणालीला खालील मार्गांनी मार्गदर्शन करतात: (अ) त्या संस्थेच्या कळीच्या भागधारकांचे कल्याणात योगदान करतात (ब) त्याच्या लागू करण्याने बाधित, सर्व घटकांचे अधिकारांचा योग्य तो मान राखल्या जातो. एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वसाधारण आचारसंहिता लिहिल्या जाते, जी त्या कंपनीचा व्यवसाय वाढविते. त्या आचारसंहितेद्वारे, कंपनी त्यांचे कर्मचाऱ्यांना आपल्या अपेक्षा अप्रत्यक्षपणे कळविते. एखाद्या छोट्यातील छोट्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांतर्फे असणाऱ्या अपेक्षांचा दस्तावेज तयार करणे ही आदर्श पद्धत आहे. हा दस्तावेज फारच कठिण अथवा किचकट नको किंवा त्यात भरमसाठ अपेक्षा नकोत. तो सरळसोट व साधा असावा. आचरणात [ ] एखाद्या कंपनीच्या आचारसंहितेचे पालन करतांना कर्मचाऱ्यांना सहजभाव वाटला पाहिजे. योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत/व्यक्तिंपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास त्यांना संकोच वाटावयास नको. त्यांची अशीही व्हावयास हवी कि संस्था त्यावर योग्य कार्यवाही करेल. उदाहरणे [ ]

“निवडणूक आचारसंहिता” माहिती » ALotMarathi

Model Code of Conduct आचारसंहिता म्हणजे एखाद्या विशिष्ट काळात आचरण कसे असावे याबद्दलच्या नियमांची यादी. वैध, अवैध, काय केले पाहिजे, काय टाळले पाहिजे हे सर्व आचार संहिता नियमांमध्ये दिले गेले आहे. निवडणूक काळात निवडणूक आयोगाद्वारे आचारसंहिता जाहीर केली जाते. आचारसंहितेत दिल्या गेलेल्या नियमांचे पालन होत नसेल तर निवडणूक आयोगाद्वारे कार्यवाही करण्यात येते. निवडणूक आचारसंहिता निवडणूक जाहीर केलेल्या तारखेपासून ते शेवटचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू असते. घटनेच्या ३२४ या कलमानुसार निवडणूक आयोगाला काही अधिकार दिले गेले आहेत. यानुसार निवडणूक आयोगाला उमेदवार, पक्ष आणि संबंधित गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा अधिकार मिळतो. सर्व गोष्टी नियमानुसार करून घेणे, कुठलाही अनुचित प्रकार टाळणे, योग्य खबरदारी घेणे, कायदेशीर कार्यवाही करणे हे सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात. आचारसंहितेचे उल्लंघन झाले तर अतिशय कडक कार्यवाही केली जाते. नियम आचारसंहिता मध्ये काही मुख्य बाबी दिल्या आहेत. कोणत्याही जात, धर्म, वर्ण, पंथ यावरून टीका करू नये आणि मत मागू नये. टीका करण्याचा अधिकार आहे मात्र पुरावारहित टीका करता येत नाही. प्रचार करताना पैसे वाटणे, लाच देणे, आमिष दाखवणे या सर्व गोष्टी निवडणूक आचारसंहितेच्या विरोधात आहेत. प्रचार सभा, मिरवणूक काढायची असेल तर त्याची पूर्व परवानगी घेतली पाहिजे. स्थानिक पोलिसांना याबाबत सर्व माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक असते. सभेचे ठिकाण, मिरवणूक मार्ग इत्यादी. सत्ताधारी पक्ष निवडणूक-आचारसंहिते मध्ये सत्ताधारी पक्ष पदाचा गैरवापर करू नये यासाठी देखील नियम आखून दिले आहेत. मागच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा उल्लेख करता येत नाही आणि त्याच्या आधारावर मत देखील मागता येत नाह...