आनंद दिघे

  1. आनंद दिघे
  2. 'शिवसेनेच्या जाहिरातीमधून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब, राजकीय कारकिर्दीत अशी जाहिरात पाहिली नाही'
  3. Dharmavir Trailer
  4. आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा; शिंदे गटाच्या नेत्याची मागणी
  5. "ते एकनाथ शिंदेंचं कारस्थान...", आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत ठाकरे गटाच्या माजी खासदाराचा मोठा आरोप, म्हणाले...
  6. Maharashtra Anand Dighe Was Killed Not By Accident Big Statement Of Sanjay Shirsat
  7. Dharmavir Trailer
  8. आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा; शिंदे गटाच्या नेत्याची मागणी
  9. आनंद दिघे
  10. Maharashtra Anand Dighe Was Killed Not By Accident Big Statement Of Sanjay Shirsat


Download: आनंद दिघे
Size: 16.4 MB

आनंद दिघे

कारकीर्द आनंद दिघे हे ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले. ठाण्यातल्या दिघेंच्या समाजकारणाचीही प्रचंड चर्चा असायची. टेंभी नाकाच्या व शिवसैनिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी ते दररोज दरबारही भरवत असत. त्यांच्याजवळ असलेल्या पदाचा त्यांनी नेहमी लोकांच्या कल्याणासाठी वापर केला. ठाणे महानगरपालिका निवडणुक प्रकरण आणि टाडा मार्च १९८९ मध्ये झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडुन आले होते आणि शिवसेनेंने जनता पक्षासोबत मिळवणी करत महापौर पदावर दावा केला पण मृत्यू दिघे यांचा २४ ऑगस्ट २००१ रोजी पहाटे वंदना टॉकिजजवळ अपघात झाला. गणोशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट देऊन टेंभी नाक्याकडे परत येताना एसटी आगारातून बाहेर पडणाऱ्या बसवर दिघे यांची जीप आदळली आणि या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि डोक्यालाही मार लागला. त्यांना तत्काळ सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पायाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिरावत होती. परंतु २६ ऑगस्टला संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले. अखेर रात्री १०ः३० वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याची संदर्भ • Maharashtra Times . 2022-04-17 रोजी पाहिले. • eSakal - Marathi Newspaper . 2022-04-17 रोजी पाहिले. • ^ a b Maharashtra Times . 2022-04-17 रोजी पाहिले. • • 'ठाण्याचे बाळ ठाकरे' म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे कोण होते?". • एबीपी मराठी . २९ एप्रिल २०२२ रोजी पाहिले. • 'महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं"; 'धर्मवीर'मधून उलगडणार आनंद दिघेंचा राजकीय प्रवास".

'शिवसेनेच्या जाहिरातीमधून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब, राजकीय कारकिर्दीत अशी जाहिरात पाहिली नाही'

'शिवसेनेच्या जाहिरातीमधून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो गायब, राजकीय कारकिर्दीत अशी जाहिरात पाहिली नाही'- Ajit Pawar आपल्या राजकीय जीवनात आजपर्यंत अशी जाहिरात पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जाहिरातीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. आपल्या राजकीय जीवनात आजपर्यंत अशी जाहिरात पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, ‘माझ्या राजकीय जीवनात मी आजपर्यंत अशा प्रकारची जाहिरात पाहिली नाही, जी आजच्या वर्तमानपत्रात पाहिली. जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो होता. ते (शिवसेना) म्हणतात की, ते बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक आहेत, परंतु बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचेच फोटो जाहिरातीतून गायब होते. शिवसेनेने जारी केलेल्या या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' असे शीर्षक दिले आहे. (हेही वाचा: Till date, in my political career, I have not seen this kind of advertisement which I saw in today's newspapers. PM Narendra Modi and CM Shinde's photos were there in the advertisement. They (Shiv Sena) say that they are the soldiers of Balasaheb Thackeray, whereas Balasaheb… — ANI (@AN...

Dharmavir Trailer

“देऊळ बंद”, “मुळशी पॅटर्न” यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटानंतर प्रविण विठ्ठल तरडे हे एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. एक व्यक्ती, कार्यकर्ता आणि राजकीय नेता अशी त्यांची विविध रुपे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘धर्मवीर’ आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला “कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला. जगातला सर्वात श्रीमंत असलेला राजकारणी.. या महाराष्ट्राने पाहिला आहे. तर जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचा…” हे डायलॉग ऐकायला येतात. चित्रपटाचा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसाद ओकचा लूक आहे. प्रसाद ओकला पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला आनंद दिघे यांची आठवण येईल. धर्मवीर आनंद दिघे हे गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर आपली जरब बसवणारे असे व्यक्तिमत्व. आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. घरावर तुळशीपत्र ठेवून...

आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा; शिंदे गटाच्या नेत्याची मागणी

Sanjay Shirsat on Anand Dighe: दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. आनंद दिघे यांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा अनेकांना संशय आहे. असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे. ( "आनंद दिघे यांना ठाण्यातील प्रत्येक घरात दैवत मानलं जातं. माझी मागणी हीच आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघे साहेबांची मृत्यूची चौकशी करावी, ठाण्यातील प्रत्येक नागरिकांच्या मनात सुद्धा हेच आहे", असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. ( पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, अनेकांचं असं मत आहे की, आनंद दिघे साहेबांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आला आहे. ज्या आनंद दिघे साहेबांना एका दिवसानंतर डिस्चार्ज मिळणार होता. त्यादिवशी काय घडलं ज्यामुळे आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला, हे समोर आलं पाहिजे असं देखील

"ते एकनाथ शिंदेंचं कारस्थान...", आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत ठाकरे गटाच्या माजी खासदाराचा मोठा आरोप, म्हणाले...

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. आनंद दिघे यांचा मृत्यू अपघातात झाला नव्हता तर त्यांचा खून झाला होता असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच ते म्हणाले की, हा खून कोणी केला होता याची चौकशी करावी. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा आरोप केला आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… हे ही वाचा >> माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, बरेचसे लोक, शिवसैनिक म्हणतात ते एकनाथ शिंदेंचं कारस्थान असू शकतं. आता त्याची चौकशी केली पाहिजे. दिघे साहेबांबरोबर आम्ही काम केलं आहे. एक जबरदस्त माणूस होता. ते तुरुंगात गेले तेव्हा अगदी शाळकरी मुलांनीदेखील त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता. ते तुरुंगात कसे गेले, तर एका गद्दार नगरसेवकाने शिवसेनेशी गद्दारी केली होती. त्यावेळी शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार होता त्याला त्या नगरसेवकाने पाडलं होतं. एका मताने शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही. त्यानंतर दिघे साहेब चिडले. तो माणूस (विरोधात मत देणारा नगरसेवक) संपला नंतर.., दिघे साहेबांना त्यात अटक झाली होती.

Maharashtra Anand Dighe Was Killed Not By Accident Big Statement Of Sanjay Shirsat

Maharashtra News : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा काय म्हणाले संजय शिरसाट? आनंद दिघे यांचा ठाण्यातील आश्रम कोणेतरी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या येत आहेत. खरतर आनंद दिघे हे ठाण्यातील प्रत्येक घरातील दैवत आहेत. तर प्रत्येक लोकांच्या मनात असा संशय आहे, आनंद दिघे यांच्या झालेल्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. अनेकांचे असे मत आहे की, आनंद दिघे यांचा झालेला अपघात नसून त्यांचा खून झालेला आहे. आनंद दिघे यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होते. पण त्या दिवशी नेमकं काय घडले, ज्यामुळे आनंद दिघे यांचा मृत्यू झाला. एकनाथ शिंदे हे त्यांचे कट्टर शिवसैनिक आहेत. तर दिघे यांची आठवण प्रत्येक ठाणेकरांच्या मनात आहे. पण दिघे यांच्या मौतीला नसलेले लोकं आज तिथे जाऊन माथे टेकत असल्याचे शिरसाट म्हणाले. औरंगजेबावरून ठाकरे गटावर टीका... औरंगजेबचा मुद्दा सताधारी जाणीवपूर्वक समोर आणत राज्यात हिंसाचार घडवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, औरंगजेबचा जन्म आणि त्याला कोणी जन्माला घातले ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या कबरीला संरक्षण आम्ही नाही तुम्ही दिले आहे. मुंबई बॉम्ब ब्लास्ट आरोपीच्या कबरीची सजावट तुम्ही केली आहे. ज्याला औरंगजेबच्या कबरीवर प्रेम असेल त्यांनी ती कबर घेऊन जावी, असं शिरसाट म्हणाले. संजय राऊत यांच्यावर टीका संजय राऊत आता आमचे नाव सन्मानाने घ्यायला लागले. युती बाबत आता ते बोलताय, मी साक्षीदार आहे. भाजप आम्हाला पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला तयार होते. मात्र पवार साहेबांनी गुगली टाकली, आणि याना पाच वर्ष मुख्यमंत्री पदाची स्वप्न दिसली. तर संजय राऊत आता म्हणतात ईडीच्या भीतीने लोक गेले आहेत. आतापर्यंत आ...

Dharmavir Trailer

“देऊळ बंद”, “मुळशी पॅटर्न” यांसारख्या गाजलेल्या आणि बहुचर्चित आगामी “सरसेनापती हंबीरराव” या चित्रपटानंतर प्रविण विठ्ठल तरडे हे एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले, ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. एक व्यक्ती, कार्यकर्ता आणि राजकीय नेता अशी त्यांची विविध रुपे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘धर्मवीर’ आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला “कुठल्याही बँकेत अकाऊंट नसलेला आणि दोन्ही खिसे रिकामे असलेला. जगातला सर्वात श्रीमंत असलेला राजकारणी.. या महाराष्ट्राने पाहिला आहे. तर जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचा…” हे डायलॉग ऐकायला येतात. चित्रपटाचा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसाद ओकचा लूक आहे. प्रसाद ओकला पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला आनंद दिघे यांची आठवण येईल. धर्मवीर आनंद दिघे हे गरीब, शोषितांच्या अन्यायाला वाचा फोडणारे आणि जुलूमाची भाषा करणाऱ्यांवर आपली जरब बसवणारे असे व्यक्तिमत्व. आनंद दिघे यांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे तळागाळातील लोकांचा विचार. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती आणि ही माणसे त्यांनी जोडली ती त्यांच्या कामाच्या माध्यमातून. सामान्य माणसाची कितीही छोटी किंवा कितीही मोठी समस्या असू दे ती सोडवणं हेच त्यांच्या जीवनाचं जणू व्रतच होतं. घरावर तुळशीपत्र ठेवून...

आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा; शिंदे गटाच्या नेत्याची मागणी

Sanjay Shirsat on Anand Dighe: दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. आनंद दिघे यांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आल्याचा अनेकांना संशय आहे. असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आलं आहे. ( "आनंद दिघे यांना ठाण्यातील प्रत्येक घरात दैवत मानलं जातं. माझी मागणी हीच आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघे साहेबांची मृत्यूची चौकशी करावी, ठाण्यातील प्रत्येक नागरिकांच्या मनात सुद्धा हेच आहे", असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. ( पुढे बोलताना शिरसाट म्हणाले, अनेकांचं असं मत आहे की, आनंद दिघे साहेबांचा अपघात झाला नसून त्यांचा खून करण्यात आला आहे. ज्या आनंद दिघे साहेबांना एका दिवसानंतर डिस्चार्ज मिळणार होता. त्यादिवशी काय घडलं ज्यामुळे आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला, हे समोर आलं पाहिजे असं देखील

आनंद दिघे

कारकीर्द आनंद दिघे हे ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरातच लहानाचे मोठे झाले. ठाण्यातल्या दिघेंच्या समाजकारणाचीही प्रचंड चर्चा असायची. टेंभी नाकाच्या व शिवसैनिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी ते दररोज दरबारही भरवत असत. त्यांच्याजवळ असलेल्या पदाचा त्यांनी नेहमी लोकांच्या कल्याणासाठी वापर केला. ठाणे महानगरपालिका निवडणुक प्रकरण आणि टाडा मार्च १९८९ मध्ये झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडुन आले होते आणि शिवसेनेंने जनता पक्षासोबत मिळवणी करत महापौर पदावर दावा केला पण मृत्यू दिघे यांचा २४ ऑगस्ट २००१ रोजी पहाटे वंदना टॉकिजजवळ अपघात झाला. गणोशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. सार्वजनिक गणेशोत्सवांना भेट देऊन टेंभी नाक्याकडे परत येताना एसटी आगारातून बाहेर पडणाऱ्या बसवर दिघे यांची जीप आदळली आणि या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली आणि डोक्यालाही मार लागला. त्यांना तत्काळ सिंघानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पायाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिरावत होती. परंतु २६ ऑगस्टला संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचे दोन झटके आले. अखेर रात्री १०ः३० वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याची संदर्भ • Maharashtra Times . 2022-04-17 रोजी पाहिले. • eSakal - Marathi Newspaper . 2022-04-17 रोजी पाहिले. • ^ a b Maharashtra Times . 2022-04-17 रोजी पाहिले. • • 'ठाण्याचे बाळ ठाकरे' म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे कोण होते?". • एबीपी मराठी . २९ एप्रिल २०२२ रोजी पाहिले. • 'महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं"; 'धर्मवीर'मधून उलगडणार आनंद दिघेंचा राजकीय प्रवास".

Maharashtra Anand Dighe Was Killed Not By Accident Big Statement Of Sanjay Shirsat

Maharashtra News : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा काय म्हणाले संजय शिरसाट? आनंद दिघे यांचा ठाण्यातील आश्रम कोणेतरी बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याच्या बातम्या येत आहेत. खरतर आनंद दिघे हे ठाण्यातील प्रत्येक घरातील दैवत आहेत. तर प्रत्येक लोकांच्या मनात असा संशय आहे, आनंद दिघे यांच्या झालेल्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. अनेकांचे असे मत आहे की, आनंद दिघे यांचा झालेला अपघात नसून त्यांचा खून झालेला आहे. आनंद दिघे यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळणार होते. पण त्या दिवशी नेमकं काय घडले, ज्यामुळे आनंद दिघे यांचा मृत्यू झाला. एकनाथ शिंदे हे त्यांचे कट्टर शिवसैनिक आहेत. तर दिघे यांची आठवण प्रत्येक ठाणेकरांच्या मनात आहे. पण दिघे यांच्या मौतीला नसलेले लोकं आज तिथे जाऊन माथे टेकत असल्याचे शिरसाट म्हणाले. औरंगजेबावरून ठाकरे गटावर टीका... औरंगजेबचा मुद्दा सताधारी जाणीवपूर्वक समोर आणत राज्यात हिंसाचार घडवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, औरंगजेबचा जन्म आणि त्याला कोणी जन्माला घातले ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या कबरीला संरक्षण आम्ही नाही तुम्ही दिले आहे. मुंबई बॉम्ब ब्लास्ट आरोपीच्या कबरीची सजावट तुम्ही केली आहे. ज्याला औरंगजेबच्या कबरीवर प्रेम असेल त्यांनी ती कबर घेऊन जावी, असं शिरसाट म्हणाले. संजय राऊत यांच्यावर टीका संजय राऊत आता आमचे नाव सन्मानाने घ्यायला लागले. युती बाबत आता ते बोलताय, मी साक्षीदार आहे. भाजप आम्हाला पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला तयार होते. मात्र पवार साहेबांनी गुगली टाकली, आणि याना पाच वर्ष मुख्यमंत्री पदाची स्वप्न दिसली. तर संजय राऊत आता म्हणतात ईडीच्या भीतीने लोक गेले आहेत. आतापर्यंत आ...