आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.

  1. इयत्ता १२ मराठी रे थांब जरा आषाढघना मराठी स्वाध्याय PDF ~ HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board
  2. Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ – Balbharati Solutions
  3. मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध
  4. माझा आवडता मराठी महिना श्रावण
  5. Maza avadta rutu माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध
  6. Class 11 – Page 29 – Maharashtra Board Solutions
  7. ESSAY MARATHI मराठी निबंध


Download: आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.
Size: 17.11 MB

इयत्ता १२ मराठी रे थांब जरा आषाढघना मराठी स्वाध्याय PDF ~ HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board

इयत्ता १२ मराठी रे थांब जरा आषाढघना मराठी स्वाध्याय PDF या लेखात, आम्ही मराठी रे थांब जरा आषाढघना विषयासाठी इयत्ता १२ मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता १२ मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील. इयत्ता १२ मराठी रे थांब जरा आषाढघनााच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२ मराठी रे थांब जरा आषाढघनााचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता १२ वीच्‍या मराठी रे थांब जरा आषाढघनााचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता १२ चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही à...

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ – Balbharati Solutions

Search for: • Balbharati Solutions for Class 12 • Balbharati Solutions for Class 11 • Balbharati Solutions for Class 10 Expand / Collapse • Balbharati Solutions for Class 9 • Balbharati Solutions for Class 8 • Balbharati Solutions for Class 7 • Balbharati Solutions for Class 6 • Balbharati Solutions for Class 5 • Maharashtra State Board Books • Balbharati Solutions for Class 12 • Balbharati Solutions for Class 11 • Balbharati Solutions for Class 10 • Balbharati Solutions for Class 9 • Balbharati Solutions for Class 8 • Balbharati Solutions for Class 7 • Balbharati Solutions for Class 6 • Balbharati Solutions for Class 5 • Maharashtra State Board Books Balbharti Maharashtra State Board Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ 11th Marathi Digest Chapter 5 परिमळ Textbook Questions and Answers कृती 1. अ. कृती करा. प्रश्न 1. उत्तर : प्रश्न 2. उत्तर : प्रश्न 3. उत्तर : आ. खलील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा. प्रश्न 1. उत्तर : घटना परिणाम 1. कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे संगीत वाहू लागणे 2. प्राजक्ताची कळी उमलणे सुगंध दरवळणे 3. जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे. शब्द जीभेवर लीलया येणे इ. तुलना करा. प्रश्न 1. उत्तर : मुद्दे माणूस प्राणी 1. वर्तणूक कृतघ्न कृतज्ञ 2. इमानिपणा स्वार्थी निःस्वार्थी ई. खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा. प्रश्न 1. शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे उत्तर : 1. ‘पर्गटले दोन पानं, जसे हात जोडीसन’ 2. ‘आधी हाताला चटके, तव्हा मियते भाकर’‘नही ऊन, वारा थंडी, आली पंढरीची दिंडी’ प्रश्न 2. बह...

मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध

मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध | mi anubhavlela paus marathi nibandh विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन मराठी निबंध मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मी अनुभवलेला पाऊस या विषयी निबंध लेखन करणार आहोत मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारला जाणारा निबंध यांपैकी एक निबंध आहे असे आमचा निर्मळ अकॅडमीच्या निरीक्षणात आले त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी हा अत्यंत सुंदर असा निबंध घेऊन आलो आहेत चला तर पाहूया मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध उन्हाळ्याचा काळ होता खडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाऊस कधी येईल याची आठवण काढत होतो आठवण काढता काढता वातावरण अचानक बदलायला सुरुवात झाली आणि जोरजोरात वारे सुटू लागले घरांमध्ये येणे बसलेलो होतो तरी देखील मी घामाने चिंब झालेलो होतो घरातले सर्वजण ओरडत होते पाऊस आला पाऊस आला आवरा आवरा हे करा ते करा मी त्यांचा आवाज ऐकून बेड वरून खाली उतरलो फॅन बंद केला आणि खिडकी खोलून बाहेर पाहतो तर काय वाऱ्याने जणू ढगांना घेऊन माझ्या घरावर ठेवणे असे मला वाटू लागले मग मी घरावर जाऊन वातावरण कसं बदलत आहे हे बघू लागलो त्या वाऱ्या मधून मला अत्यंत सुंदर असा सुगंध येऊ लागला मी खाली गेलो वडिलांना बोललो तर वडील बोलले की हा पावसाचा सुगंध आहे तो सुगंध अत्यंत छान होता मी आणि घरातले सर्व जण घरावर जाऊन पावसाची वाट बघू लागलो आधी हळूहळू थेंब थेंब जसा पाऊस पडू लागला आणि नंतर धो धो इतका जोरात पाऊस मी कधीच पाहिला नसेल इतका पाऊस आला आम्ही सर्वजण घरात आलो आणि पाऊस बघू लागलो पावसाळ्याचा हा पहिला पाऊस असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळीकडचे झाडेझुडपे हे सुरूकटलेली होती ती सर्व झाडांना नवीन जीवदान गुन्हा पाऊस आला घराच्या खिडकीतून बघत असताना पावसामुळे होणारे ...

माझा आवडता मराठी महिना श्रावण

श्रावणात महिना सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचा यासाठी ही मानला जातो कारण या महिन्यातच एका पाठोपाठ एक सण येत असतात. त्यामुळे घरातील वातावरणही सण वारांचे आणि त्यामुळे आनंदाचे असते. विशेषत : घरातील स्त्रियांसाठी तर श्रावण महिना म्हंटल की आनंदाची पर्वणीच असते. कारण एरवीच्या वेळी विशेष अश्या कामाशिवाय घराबाहेर न पडणाऱ्या स्त्रियांना श्रावणतील सणांच्या निमित्ताने एकमेकींना भेटता येते, एकमेकींना सुख दुःखाच्या दोन चार गोष्टी सांगता येतात. श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांमध्ये विशेष येणारे सण म्हणजेच रक्षाबंधन, बैलपोळा, गोकुळाष्टमी आणि नागपंचमी हे आहेत. रक्षाबंधनाच्या निम्मिताने स्त्रिया आपल्या माहेरी आपल्या भावाच्या घरी त्याला राखी बांधायला जातात व त्याच निमित्ताने आपल्या माहेरच्याची ही भेट घेतात व तेथे आलेल्या आपल्या इतर माहेरवाशीण मैत्रिणीनाही भेटतात.

Maza avadta rutu माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध

Maza avadta rutu माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध || Marathi Nibandh Maza avadata rutu नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Maza avadta rutu करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये माझा आवडता ऋतू : पावसाळा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Maza avadta rutu विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आज essay in marathi on rainy season आपल्याला उपलब्ध करून देत आहोत. मित्रांनो,या पोस्टमध्ये पावसाळा निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी हा मराठी निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया Maza avadta rutu पावसाळा निबंध कडे. ⛈️🌤️🌕⛅🌕⛅⛈️🌕⛅⛈️🌕⛅ maza avadta rutu पावसाळा निबंध || essay in marathi on rainy season पृथ्वीवरती विविध ऋतू आहेत, जसे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे ऋतू म्हणजे निसर्गाची अजब जादूगारीच म्हणावी लागेल. या बदलत्या ऋतूंमुळेच पृथ्वीवरती सजीव जन्माला आले आणि त्यांची प्रगती झाली. भुतळ,वारा, पाणी, दबाव, चंद्र, सूर्य मिळून हा ऋतूंचा अजब आणि अनोखा खेळ मांडतात, ते सुद्धा दरवर्षी, न चुकता. तसे सर्वच ऋतू महत्वाचे आहेत अगदी ग्रीष्म ऋतू पासून वसंत, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर सगळेच पण मला आवडतो तो पावसाळा किंवा वर्षा ऋतू. तसा सर्वाना हिवाळा जास्त आवडतो, मला हि आवडतो पण पावसाळ्याची गोष्टच वेगळी आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर कधी मे च्या शेवटच्या आठवड्यात आभाळ दाटू लागते, वारा सुटतो, आणि पावसाची पहिली सर पडते. मातीचा सुटलेला वास, वातावरणात अचानक प...

Class 11 – Page 29 – Maharashtra Board Solutions

Balbharti Maharashtra State Board Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन 11th Marathi Digest Chapter 4.4 अनुदिनी (ब्लॉग) लेखन Textbook Questions and Answers कृती खालील कृती करा. प्रश्न 1. अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा. उत्तरः अनुदिनी किंवा ब्लॉग हे एक सामाजिक माध्यम आहे. विविध विषयांवरील आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावे या उद्देशाने व्यक्तीने निर्माण केलेले ‘संकेतस्थळ’ म्हणजे ‘ब्लॉग’. आपले मत, विचार, कल्पना अभिव्यक्त करण्यासाठी संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून अनुदिनी लेखन करता येते. अनुदिनी लेखन हे सामाजिक संपर्कस्थळ असल्याने त्यावर प्रसिद्ध होणारी माहिती अनेक वाचकांना उपयुक्त ठरू शकते. ‘अनुदिनी’चा उदय होण्यापूर्वी ‘डायरी लेखन’ केले जात होते. व्यक्ती त्याच्या आयुष्यातील दैनंदिन घडामोडींची नोंद त्या डायरीत करून ठेवत असे. ही डायरी त्याची त्याच्यापुरती खाजगी होती. एक प्रकारे ती ‘स्व-अभिव्यक्ती’ होती. अशा लिहिलेल्या काही डायऱ्या नंतरच्या काळात सामाजिक-ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. उदा. अॅन फ्रँक हिची डायरी, लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेली ‘स्मृतिचित्रे’ ही डायरी. त्यामुळे आज डायरी लेखनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्वी हे लिखाण अनेकांपर्यंत जात नव्हते. परंतु आज ते अनेकांपर्यंत जावे, माहितीची विचारांची देवाण-घेवाण व्हावी, संवादाचे पूल बांधले जावेत, क्रिया-प्रतिक्रियांमधून विचारांचे कंगोरे समोर यावेत अशा अनेक कारणांमळे ‘अनदिनी’ची गरज निर्माण झाली आहे. स्वविचार-स्वभावना यांना शिस्त आणि स्वातंत्र्याची जोड देऊन अभिव्यक्त होण्यासाठी ‘अनुदिनी’ हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे एखादया कार्यक्रमाची माहिती, एखादे छायाचित्र,...

ESSAY MARATHI मराठी निबंध

• Home • Website • • Mhaske Academy • Nirmal Academy • Samanarthi Shabd • Appreciation • • Class 8th English • Class 9th English • Class 10th English • Class 11th English • Class 12th English • 12th Digest • • Class 12th Marathi • Class 12th Hindi • Class 12th English • Class 12th Biology • Class 12th History • Class 12th Maths नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध. ‘विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे’ निबंधलेखनात अभिप्रेत असते. निबंधलेखनात आत्माविष्काराला भरपूर वाव असतो. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहीत आहे, जितके जितके म्हणून माहीत आहे ते ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध नव्हे, तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधीचे स्वत:चे विचार सुसूत्र, सुसंबद्ध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठरावी कमर्यादेत लिहून पूर्ण करणे होय. संस्कृतमध्ये अवघ्या तीनच शब्दांत ‘निबंध’ या साहित्यप्रकाराचे नेमके वर्णन केले आहे. ‘निबध्यते अस्मिन इति’ अर्थात ‘जिच्यामध्येविषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे‘निबंध’ होय. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. निबंध लेखन ही एक कला आहे आणि प्रयत्नांनी ती साध्य होते. आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब श...