आठवड्याच्या अखेरचे हवामान

  1. कडाक्याची थंडी आणि पाऊस, जाणून घ्या राज्यातील या आठवड्यातील हवामानाची स्थिती
  2. Monsoon Update : पावसाचे आगमन पुन्हा लांबणीवर! आता ‘या’ तारखेला महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता
  3. The Monsoon Will Be Active All Over The State From This Weekend, According To The Meteorological Department
  4. The Rain Alert from Meteorological Department
  5. Maharashtra Weather Update: आठवड्याच्या शेवटी पावसाचा जोर वाढणार! 'या' भागांत मुसळधार पावसाचा अंदाज
  6. या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मान्सून सक्रिय होणार, हवामान विभागाचा अंदाज I Monsoon Update Maharashtra
  7. या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मान्सून सक्रिय होणार, हवामान विभागाचा अंदाज I Monsoon Update Maharashtra
  8. The Monsoon Will Be Active All Over The State From This Weekend, According To The Meteorological Department
  9. The Rain Alert from Meteorological Department
  10. Monsoon Update : पावसाचे आगमन पुन्हा लांबणीवर! आता ‘या’ तारखेला महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता


Download: आठवड्याच्या अखेरचे हवामान
Size: 31.28 MB

कडाक्याची थंडी आणि पाऊस, जाणून घ्या राज्यातील या आठवड्यातील हवामानाची स्थिती

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेसारखी स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये हिवाळा कायम राहणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचवेळी हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडीचा जोर कमी होईल. मुंबई हवामान खात्याचे म्हणणे आहे की फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल. रविवारी मुंबईत कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअस नोंदले गेले. इथेही थोडीशी थंडी जाणवते. याशिवाय राज्यात अनेक ठिकाणी प्रदूषणाची पातळी खराब आहे. अशा परिस्थितीत या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर AQI मध्ये सुधारणा अपेक्षित आहे. पुण्यात कमाल तापमान 31 तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. 1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत धुक्यासह ढगाळ वातावरण राहील. त्यानंतर हवामान स्वच्छ होईल. या आठवड्याच्या अखेरीस किमान तापमान 13 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 155 वर नोंदवला गेला आहे. ICC World Cup 2023 Schedule: टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करेल. हे सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नर...

Monsoon Update : पावसाचे आगमन पुन्हा लांबणीवर! आता ‘या’ तारखेला महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता

राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी मान्सून आगमन पुन्हा लांबल्याचे दिसत आहे. अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्याची म्हणजे मान्सूनची चाल मंदावली आहे. ४ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मानसून भारतात कधी दाखल होईल, याबाबत अद्याप स्थिती स्पष्ट नसल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. नव्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होईल’, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन उपेक्षित होते. मात्र अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रावाताच्या स्थितीमुळे हे आगमन लांबले आहे. मान्सूनचे केरळातील आगमन हे तेथील १४ केंद्रांवर झालेल्या पावसावर आधारित असते. या चौदाही केंद्रांवर पावसासाठी अनुकूल स्थिती असली तरी केवळ एका केंद्रावरच सध्या पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्रात तयार झालेली चक्रावाताची स्थिती पुढील २४ तासांत अर्थात मंगळवारी (६, जून) अधिक तीव्र होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. त्यानंतरच्या दोन दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडून सरकून दक्षिणपूर्व व लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तीव्र बनण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत हे दोन्ही पट्टे उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यानंतरच मान्सूनसाठी चांगली स्थिती तयार होईल.’

The Monsoon Will Be Active All Over The State From This Weekend, According To The Meteorological Department

Monsoon News : गेल्या 24 तासात मुंबई ठाणे आणि उद्यापासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग वाढणार सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, 18 जून 2022 पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित असल्याचं मत पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. 17 Jun, पाऊस बातमी, 🔸गेल्या २४ तासांत मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला. 🔸राज्यातही हलका ते मध्यम पाऊस पडला, तर दक्षिण कोकणात थोडा जास्त पाऊस झाला. 🔸आयएमडीच्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात दमदार पाऊस राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळं शेतीकामांना वेग आला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात मुळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं साखरखेर्डा येथील भोगावती नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अद्यापही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नाही. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघरसह दरम्यान, या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीकामांना वेग आला आहे. खरीपाची पेरणी ...

The Rain Alert from Meteorological Department

राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विकेंडनंतर सोमवारी, 16 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, ......... हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोदिंया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई (Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी (Monsoon in Maharashtra) अनुकूल हवामान नसल्यानं पावसानं दडी मारली आहे. पुढील आणखी तीन चार दिवस राज्यात उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात मान्सूनची वापसी (Monsoon Comeback) होण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Possibilities After Weekend) हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विकेंडनंतर सोमवारी, 16 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोदिंया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. हे सुद्धा वाचा • संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर याच दिवशी पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यात मंगळवारी देखील आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी देखील प...

Maharashtra Weather Update: आठवड्याच्या शेवटी पावसाचा जोर वाढणार! 'या' भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update: IMDनकडून पावसाबाबत मोठी अपडेट देण्यात आली आहे. IMD नुसार, या आठवड्याच्या अखेरीस राज्याच्या किनारपट्टी आणि मध्य भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सारख्या काही किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये शुक्रवार ते रविवार या कालावधीत जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा सारख्या जिल्ह्यांमध्ये आठवड्याच्या शेवटी जोर वाढण्याची शक्यता असली तरी शुक्रवारपर्यंत मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडेल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. आयएमडीच्या अंदाजानुसार, रविवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि इतर बहुतांश महाराष्ट्रीय जिल्हे 5 दिवसांच्या अंदाजादरम्यान यलो अलर्टवर राहतील. तर रत्नागिरी आणि रायगड शुक्रवार ते रविवार दरम्यान ऑरेंज अलर्टवर राहणार आहेत. त्याचवेळी महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर खराब हवामान असल्याने मच्छिमारांना पुढील किमान तीन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. IMD ने 11 सप्टेंबरपर्यंत अलर्ट जारी केला आहे विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेता, IMD कडून 11 सप्टेंबरपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गणेश चतुर्थी उत्सवाच्या शेवटी होणारे गणपती विसर्जन पाहता, मूर्ती विसर्जनाच्या वेळी भाविकांना काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. . मात्र, दरम्यान, राज्यातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते समाधानकारक’ श्रेणीत नोंदव...

या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मान्सून सक्रिय होणार, हवामान विभागाचा अंदाज I Monsoon Update Maharashtra

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us गेल्या तीन-चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे कोकणात पुन्हा दमदार पुनरागमन झाले आहे. कोकणसह अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळणार असून, यापूर्वी केलेल्या पेरण्यांवरील संकटही टळणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, आयएमडीच्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (monsoon update maharashtra this weekend start) गेल्या २४ तासांत मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. राज्यातही हलका ते मध्यम पाऊस झाला असून दक्षिण कोकणात तुलनेत अधिक पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात १० जूनला मॉन्सूनचे आगमन झाले आहे. सलग दोन दिवस कोकणात बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. तसेच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर गेले चार दिवस पावसाने उघडीप दिली. पावसामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली असून ५० ते ६० टक्के पेरण्या उरकल्या आहेत. त्यानंतर मॉन्सूनचा प्रवाह पूर्णतः मंदावला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुबार पेरणीच्या संभाव्य संकटाने शेतकरी विचारांच्या...

या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मान्सून सक्रिय होणार, हवामान विभागाचा अंदाज I Monsoon Update Maharashtra

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us गेल्या तीन-चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे कोकणात पुन्हा दमदार पुनरागमन झाले आहे. कोकणसह अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळणार असून, यापूर्वी केलेल्या पेरण्यांवरील संकटही टळणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, आयएमडीच्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (monsoon update maharashtra this weekend start) गेल्या २४ तासांत मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. राज्यातही हलका ते मध्यम पाऊस झाला असून दक्षिण कोकणात तुलनेत अधिक पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात १० जूनला मॉन्सूनचे आगमन झाले आहे. सलग दोन दिवस कोकणात बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला. तसेच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर गेले चार दिवस पावसाने उघडीप दिली. पावसामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली असून ५० ते ६० टक्के पेरण्या उरकल्या आहेत. त्यानंतर मॉन्सूनचा प्रवाह पूर्णतः मंदावला असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुबार पेरणीच्या संभाव्य संकटाने शेतकरी विचारांच्या...

The Monsoon Will Be Active All Over The State From This Weekend, According To The Meteorological Department

Monsoon News : गेल्या 24 तासात मुंबई ठाणे आणि उद्यापासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग वाढणार सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, 18 जून 2022 पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित असल्याचं मत पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. 17 Jun, पाऊस बातमी, 🔸गेल्या २४ तासांत मुंबई ठाणे आणि परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला. 🔸राज्यातही हलका ते मध्यम पाऊस पडला, तर दक्षिण कोकणात थोडा जास्त पाऊस झाला. 🔸आयएमडीच्या अंदाजानुसार, या आठवड्याच्या अखेरीपासून राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात दमदार पाऊस राज्याच्या विविध भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळं शेतीकामांना वेग आला आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात मुळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पाच तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं साखरखेर्डा येथील भोगावती नदीवरील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अद्यापही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला नाही. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दरदार हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघरसह दरम्यान, या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीकामांना वेग आला आहे. खरीपाची पेरणी ...

The Rain Alert from Meteorological Department

राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विकेंडनंतर सोमवारी, 16 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, ......... हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोदिंया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई (Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सूनसाठी (Monsoon in Maharashtra) अनुकूल हवामान नसल्यानं पावसानं दडी मारली आहे. पुढील आणखी तीन चार दिवस राज्यात उघडीप राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र राज्यात मान्सूनची वापसी (Monsoon Comeback) होण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यात विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Possibilities After Weekend) हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विकेंडनंतर सोमवारी, 16 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोदिंया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडासह वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. हे सुद्धा वाचा • संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर याच दिवशी पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यांत विजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यात मंगळवारी देखील आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी देखील प...

Monsoon Update : पावसाचे आगमन पुन्हा लांबणीवर! आता ‘या’ तारखेला महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता

राज्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी मान्सून आगमन पुन्हा लांबल्याचे दिसत आहे. अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्याची म्हणजे मान्सूनची चाल मंदावली आहे. ४ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मानसून भारतात कधी दाखल होईल, याबाबत अद्याप स्थिती स्पष्ट नसल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. नव्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीस केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होईल’, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन उपेक्षित होते. मात्र अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रावाताच्या स्थितीमुळे हे आगमन लांबले आहे. मान्सूनचे केरळातील आगमन हे तेथील १४ केंद्रांवर झालेल्या पावसावर आधारित असते. या चौदाही केंद्रांवर पावसासाठी अनुकूल स्थिती असली तरी केवळ एका केंद्रावरच सध्या पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्रात तयार झालेली चक्रावाताची स्थिती पुढील २४ तासांत अर्थात मंगळवारी (६, जून) अधिक तीव्र होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. त्यानंतरच्या दोन दिवसांत हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडून सरकून दक्षिणपूर्व व लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तीव्र बनण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत हे दोन्ही पट्टे उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यानंतरच मान्सूनसाठी चांगली स्थिती तयार होईल.’