अखंड हरिनाम सप्ताह

  1. वाघाळे येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
  2. आळे येथे बालसंस्कार शिबिरास प्रतिसाद
  3. पांगरी येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
  4. सदगुरु गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहास श्रीश्रेत्र कोकमठाण येथे प्रारंभ
  5. Harinam Sankirtan completed with Bhandare
  6. Harinam Sankirtan completed with Bhandare
  7. सदगुरु गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहास श्रीश्रेत्र कोकमठाण येथे प्रारंभ
  8. आळे येथे बालसंस्कार शिबिरास प्रतिसाद
  9. वाघाळे येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
  10. पांगरी येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात


Download: अखंड हरिनाम सप्ताह
Size: 79.66 MB

वाघाळे येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

तुकोबांची गाथा ही पाचवा वेद आहे. गाथा वाचली की माथा सरळ होतो. अध्यात्मातील विज्ञान माहित नसल्यामुळे तरुण पिढी अध्यात्माला नाव ठेवत आहे. माञ परदेशातील या वर संशोधन करुन वेगवेगळे शोध लावत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. सृष्टीताई गायकवाड ( मलठण ) यांनी केले.वाघाळे (ता. शिरुर) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या ज्ञानेश्वरी व गाथा हे " द मँनेजमेंट आँफ गुरु " आहेत. त्याचा आपल्या जीवनात वापर केल्यास आपले जीवन आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो. तसेच मानवी जीवना रोज च्या व्यवहारात अध्यात्म व विज्ञानाची कशी सांगड आहे. याची ही त्यांनी उत्तम उदाहरणे दिली. यामध्ये कुंकवातील रासायनिक घटकांमुळे मनशांती निर्माण होते. म्हणुन महिला वर्ग सुरवातीपासुनच कुंकू लावत आल्या आहेत. तर पायातील जोडव्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत पणे पार पडते. त्यामुळे लग्न झाल्यावर पायात जोडवे घालण्याची प्रथा आहे. असे ही त्यांनी आपल्या किर्तनरुपी सेवेतुन नमुद केले.या प्रसंगी किर्तनासाठी वाघाळे व परिसरातील शेकडो भाविक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

आळे येथे बालसंस्कार शिबिरास प्रतिसाद

आळेफाटा, ता. १८ : आळे (ता. जुन्नर) येथील श्री संत ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट व संतवाडी कोळवाडी व अगस्ती ऋषी गुरुकुल आळंदी यांच्या वतीने बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरास ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळे, एकनाथ कुऱ्हाडे, संजय शिंदे, अविनाश कुऱ्हाडे, म्हतुजी सहाणे, चारूदत्त साबळे, विलास शिरतर, अखंड हरिनाम सप्ताह कमिटीचे अध्यक्ष संतोष पाडेकर, व्यवस्थापक कान्हू पाटील, गिरीश कोकणे, ॲड. सुदर्शन भुजबळ, संजय खंडागळे, महेंद्र गुंजाळ, बाळशिराम डावखर, गोरक्षनाथ दिघे, ज्ञानदेव सहाने, बाजीराव निमसे, प्रसन्न डोके, महेंद्र पाडेकर, माधव टकले, नेताजी डोके, जालिंदर गागरे, गणेश कुऱ्हाडे, शिवाजी कुऱ्हाडे, गणेश गुंजाळ, अरुण गुंजाळ अक्षय महाराज बोडके, मोहन महाराज कुरकुटे, युवराज महाराज सुकाळे उपस्थित होते. या शिबिरात विद्यार्थांना भजन, हरिपाठ, पेटी वाजवणे, पखवाज वाजवणे यांबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने आरोग्य, मुल्य शिक्षण, मनोरंजन, यांचे शिक्षण देण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी केले, तर आभार किशोर महाराज धुमाळ यांनी मानले.

पांगरी येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us चास, ता. २१ : पांगरी (ता.खेड) येथील ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात पार पडला. आठ दिवस चाललेल्या या भक्तिमय सोहळ्यात पांगरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ भक्तिसागरात न्हावून निघाले. पांगरी व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रोकडोबा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी उत्साहाच्या वातावरणात पार पडला. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे ग्रामस्थांना सप्ताहाचे आयोजन साध्या पद्धतीने करावे लागले होते. परंतु या वर्षी कोरोनाचे संकट नसल्यामुळे समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी व तरुण मंडळीनी सप्ताहाचे आयोजन चांगल्या पद्धतीने करायचे ठरवले होते. त्या अनुषंगाने किर्तनकारांना या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये निमंत्रित करण्यात आले होते. पहिला दिवशी भरत महाराज थोरात, दुसऱ्या दिवशी बाळशिराम महाराज मिंडे, तिसऱ्या दिवशी मंगेश महाराज शिंदे, चौथ्या दिवशी संग्राम बाप्पु भंडारे, पाचव्या दिवशी पुरुषोत्तम महाराज पाटील, सहाव्या दिवशी अक्रुर महाराज साखरे, सातव्या दिवशी गोकुळाष्टमी निमित्त मनोहर महाराज सिनारे यांचे किर्तन झाले. तसेच आठव्या दिवशी सिनारे यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री रोकडोबा प्रासादिक भजनी मंडळ पांगरी, समस्त ग्रामस्थ पांगरी व गावातील तरुण मंडळीनी क...

सदगुरु गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहास श्रीश्रेत्र कोकमठाण येथे प्रारंभ

यावेळी घोडे, उंट, विविध वाद्य, झांजपथक, ढोलपथक आदी सर्वच वाद्य, भजनी मंडळ तसेच भक्त मंडळातील 4 ते 5 हजार महिला कलश घेवून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. एक ते दिड तास ही मिरवणूक चालणार आहे. सप्ताहस्थळी मिरवणूक आल्यानंतर प्रहरा मंडपात रामगिरी महाराज यांच्या हस्ते अखंड भजनास प्रारंभ होईल. तेथेच महाराज उपस्थितीत भाविकांना उपदेशही करतील. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नगर-मनमाड हायवेलगत पूर्व बाजूला जंगली महाराज आश्रमानजिक 180 एकर क्षेत्रात हा सप्ताह होत आहे. यासाठी शेतकर्‍यांनी 130 एकरात कोणतेही पिक न घेता सप्ताहासाठी राखीव ठेवली आहे. तसेच शेजारील शेती महामंडळाचे 50 एकर क्षेत्रही या सप्ताहासाठी देण्यात आले आहे. अशा एकूण 180 एकर क्षेत्रावर आजपासून लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रतिपंढरपूर अवतरणार आहे. 180 बाय 300 फुट आकाराचा प्रहरा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात 15 हजार टाळकरी एकावेळी भजनासाठी उभे राहु शकतील. सलग 168 तास अखंड भजन चालणार आहे. प्रहरा मंडपासमोरच महंत रामगिरी महाराज यांची कुटिया उभारण्यात आली आहे. याशिवाय भटारखान्याचे शेड काही अंतरावर 100 बाय 200 या आकारात उभारण्यात येत आहे. प्रहरा मंडपाच्या पूर्व बाजूला विस्तीर्ण परिसरात किर्तन व प्रवचनासाठी 8040 फुट आकाराचे स्टेज उभारण्यात येत आहे. त्या समोर 10 ते 12 लाख भाविक बस शकतील. शिर्डीकडून येणार्‍या भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी रोड लगत 10 एकरचे पार्किंग मैदान राखीव करण्यात आले आहे. कोपरगावकडून येणार्‍या भाविकांसाठी 20 एकर पार्किंग मैदान राखीव करण्यात आले आहे. सप्ताह ऐन पावसाळ्यात असतो. त्यामुळे भाविकांची पंगतीला अडचणी येते. म्हणून सप्ताह समितीने 100200 आकाराचे दोन स्वतंत्र पंगतीसाठी शामियाने उभारण्य...

Harinam Sankirtan completed with Bhandare

रानेश्वर, प्रतिनिधि। रानेश्वर के आसनबनी गांव के कुम्हार पाड़ा स्थित हरि मंदिर परिसर में आयोजित अखंड 16 प्रहर हरिनाम संकीर्तन रविवार को भंडारे के साथ सम्पन्न हो गया। सुबह कीर्तन गयिका राधारानी घोष एवं सम्प्रदाय के द्वारा श्री कृष्ण भगवान की लीला एवं कीर्तन प्रस्तुत किया गया। नगर कीर्तन निकली गई। भंडारे का आयोजन किया गया। काफी संख्या में भक्तों ने खिचड़ी प्रसाद ग्रहण किया। अनुष्ठान के सफल आयोजन को लेकर नरेन पाल,बादल पाल,सुदामा पाल,नदिया नन्द दास , शिबू गोराई,गौर पाल, रामू पाल समेत अन्य ने सराहनीय भूमिका निभायी।

Harinam Sankirtan completed with Bhandare

रानेश्वर, प्रतिनिधि। रानेश्वर के आसनबनी गांव के कुम्हार पाड़ा स्थित हरि मंदिर परिसर में आयोजित अखंड 16 प्रहर हरिनाम संकीर्तन रविवार को भंडारे के साथ सम्पन्न हो गया। सुबह कीर्तन गयिका राधारानी घोष एवं सम्प्रदाय के द्वारा श्री कृष्ण भगवान की लीला एवं कीर्तन प्रस्तुत किया गया। नगर कीर्तन निकली गई। भंडारे का आयोजन किया गया। काफी संख्या में भक्तों ने खिचड़ी प्रसाद ग्रहण किया। अनुष्ठान के सफल आयोजन को लेकर नरेन पाल,बादल पाल,सुदामा पाल,नदिया नन्द दास , शिबू गोराई,गौर पाल, रामू पाल समेत अन्य ने सराहनीय भूमिका निभायी।

सदगुरु गंगागिरी महाराज 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहास श्रीश्रेत्र कोकमठाण येथे प्रारंभ

यावेळी घोडे, उंट, विविध वाद्य, झांजपथक, ढोलपथक आदी सर्वच वाद्य, भजनी मंडळ तसेच भक्त मंडळातील 4 ते 5 हजार महिला कलश घेवून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. एक ते दिड तास ही मिरवणूक चालणार आहे. सप्ताहस्थळी मिरवणूक आल्यानंतर प्रहरा मंडपात रामगिरी महाराज यांच्या हस्ते अखंड भजनास प्रारंभ होईल. तेथेच महाराज उपस्थितीत भाविकांना उपदेशही करतील. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नगर-मनमाड हायवेलगत पूर्व बाजूला जंगली महाराज आश्रमानजिक 180 एकर क्षेत्रात हा सप्ताह होत आहे. यासाठी शेतकर्‍यांनी 130 एकरात कोणतेही पिक न घेता सप्ताहासाठी राखीव ठेवली आहे. तसेच शेजारील शेती महामंडळाचे 50 एकर क्षेत्रही या सप्ताहासाठी देण्यात आले आहे. अशा एकूण 180 एकर क्षेत्रावर आजपासून लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रतिपंढरपूर अवतरणार आहे. 180 बाय 300 फुट आकाराचा प्रहरा मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात 15 हजार टाळकरी एकावेळी भजनासाठी उभे राहु शकतील. सलग 168 तास अखंड भजन चालणार आहे. प्रहरा मंडपासमोरच महंत रामगिरी महाराज यांची कुटिया उभारण्यात आली आहे. याशिवाय भटारखान्याचे शेड काही अंतरावर 100 बाय 200 या आकारात उभारण्यात येत आहे. प्रहरा मंडपाच्या पूर्व बाजूला विस्तीर्ण परिसरात किर्तन व प्रवचनासाठी 8040 फुट आकाराचे स्टेज उभारण्यात येत आहे. त्या समोर 10 ते 12 लाख भाविक बस शकतील. शिर्डीकडून येणार्‍या भाविकांच्या वाहन पार्किंगसाठी रोड लगत 10 एकरचे पार्किंग मैदान राखीव करण्यात आले आहे. कोपरगावकडून येणार्‍या भाविकांसाठी 20 एकर पार्किंग मैदान राखीव करण्यात आले आहे. सप्ताह ऐन पावसाळ्यात असतो. त्यामुळे भाविकांची पंगतीला अडचणी येते. म्हणून सप्ताह समितीने 100200 आकाराचे दोन स्वतंत्र पंगतीसाठी शामियाने उभारण्य...

आळे येथे बालसंस्कार शिबिरास प्रतिसाद

आळेफाटा, ता. १८ : आळे (ता. जुन्नर) येथील श्री संत ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्ट व संतवाडी कोळवाडी व अगस्ती ऋषी गुरुकुल आळंदी यांच्या वतीने बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरास ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय काळे, एकनाथ कुऱ्हाडे, संजय शिंदे, अविनाश कुऱ्हाडे, म्हतुजी सहाणे, चारूदत्त साबळे, विलास शिरतर, अखंड हरिनाम सप्ताह कमिटीचे अध्यक्ष संतोष पाडेकर, व्यवस्थापक कान्हू पाटील, गिरीश कोकणे, ॲड. सुदर्शन भुजबळ, संजय खंडागळे, महेंद्र गुंजाळ, बाळशिराम डावखर, गोरक्षनाथ दिघे, ज्ञानदेव सहाने, बाजीराव निमसे, प्रसन्न डोके, महेंद्र पाडेकर, माधव टकले, नेताजी डोके, जालिंदर गागरे, गणेश कुऱ्हाडे, शिवाजी कुऱ्हाडे, गणेश गुंजाळ, अरुण गुंजाळ अक्षय महाराज बोडके, मोहन महाराज कुरकुटे, युवराज महाराज सुकाळे उपस्थित होते. या शिबिरात विद्यार्थांना भजन, हरिपाठ, पेटी वाजवणे, पखवाज वाजवणे यांबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने आरोग्य, मुल्य शिक्षण, मनोरंजन, यांचे शिक्षण देण्यात आले. शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी केले, तर आभार किशोर महाराज धुमाळ यांनी मानले.

वाघाळे येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

तुकोबांची गाथा ही पाचवा वेद आहे. गाथा वाचली की माथा सरळ होतो. अध्यात्मातील विज्ञान माहित नसल्यामुळे तरुण पिढी अध्यात्माला नाव ठेवत आहे. माञ परदेशातील या वर संशोधन करुन वेगवेगळे शोध लावत असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. सृष्टीताई गायकवाड ( मलठण ) यांनी केले.वाघाळे (ता. शिरुर) येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या ज्ञानेश्वरी व गाथा हे " द मँनेजमेंट आँफ गुरु " आहेत. त्याचा आपल्या जीवनात वापर केल्यास आपले जीवन आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो. तसेच मानवी जीवना रोज च्या व्यवहारात अध्यात्म व विज्ञानाची कशी सांगड आहे. याची ही त्यांनी उत्तम उदाहरणे दिली. यामध्ये कुंकवातील रासायनिक घटकांमुळे मनशांती निर्माण होते. म्हणुन महिला वर्ग सुरवातीपासुनच कुंकू लावत आल्या आहेत. तर पायातील जोडव्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत पणे पार पडते. त्यामुळे लग्न झाल्यावर पायात जोडवे घालण्याची प्रथा आहे. असे ही त्यांनी आपल्या किर्तनरुपी सेवेतुन नमुद केले.या प्रसंगी किर्तनासाठी वाघाळे व परिसरातील शेकडो भाविक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

पांगरी येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us चास, ता. २१ : पांगरी (ता.खेड) येथील ग्रामदैवत श्री रोकडोबा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात पार पडला. आठ दिवस चाललेल्या या भक्तिमय सोहळ्यात पांगरी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ भक्तिसागरात न्हावून निघाले. पांगरी व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रोकडोबा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी उत्साहाच्या वातावरणात पार पडला. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे ग्रामस्थांना सप्ताहाचे आयोजन साध्या पद्धतीने करावे लागले होते. परंतु या वर्षी कोरोनाचे संकट नसल्यामुळे समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी व तरुण मंडळीनी सप्ताहाचे आयोजन चांगल्या पद्धतीने करायचे ठरवले होते. त्या अनुषंगाने किर्तनकारांना या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये निमंत्रित करण्यात आले होते. पहिला दिवशी भरत महाराज थोरात, दुसऱ्या दिवशी बाळशिराम महाराज मिंडे, तिसऱ्या दिवशी मंगेश महाराज शिंदे, चौथ्या दिवशी संग्राम बाप्पु भंडारे, पाचव्या दिवशी पुरुषोत्तम महाराज पाटील, सहाव्या दिवशी अक्रुर महाराज साखरे, सातव्या दिवशी गोकुळाष्टमी निमित्त मनोहर महाराज सिनारे यांचे किर्तन झाले. तसेच आठव्या दिवशी सिनारे यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री रोकडोबा प्रासादिक भजनी मंडळ पांगरी, समस्त ग्रामस्थ पांगरी व गावातील तरुण मंडळीनी क...