अक्कलकोट किती किलोमीटर आहे

  1. श्री क्षेत्र अक्कलकोट (प्रज्ञापुर/विद्यानगर)
  2. श्री वटवृक्ष स्वामी आध्यात्मिक संशोधन संस्थान सोन्ना, परभणी: अक्कलकोट माहात्म्य दर्शन
  3. श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज)


Download: अक्कलकोट किती किलोमीटर आहे
Size: 64.44 MB

अक्कलकोट

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट ते सोलापूर (akkalkot-solapur) या भारतमाला योजनेतून होत असलेल्या 38 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग (National Highways) तसेच अक्कलकोट शहराजवळील बाह्यवळण रस्ता याचे एकूण काम 84 टक्के इतके पूर्ण झाले आहे. उर्वरित उड्डाण पूल तसेच इतर छोटी मोठी पुलांचे व इतर काम पूर्ण होण्यास आणखी चार ते पाच महिने लागतील, अशी माहिती 'ग्रील' या कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. (the akkalkot solapur highway will be completed in five months) श्री स्वामी समर्थ पुण्यनगरी अक्कलकोट हे शहर देशातील सर्वच महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी उपयुक्त ठरणारा रस्ता म्हणून या महामार्गाचे महत्व अधोरेखित आहे. अक्कलकोट पासून सोलापूर शहराशी जोडण्यासाठी 38 किलोमीटर लांबीचा चार पदरी सिमेंट रस्ता आणि कलबुर्गी आणि गाणगापूरकडे जाणारी जड वाहतूक बाहेरून जावी यासाठी सात किमीचा बाह्यवळण रस्ता बनविणे मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे. तो आता अंतिम टप्यात आला असून एकूण कामाच्या 84 टक्के इतका पूर्ण झाला आहे. तर उर्वरित उड्डाण पूल व छोटे मोठे पूल बनविणे अंतिम टप्यात आहे. याचा एकूण खर्च 807 कोटी रुपये इतका असून एकूण रस्त्याचा 38.952 किलोमीटर लांबीपैकी 33 किलोमीटर एवढा रस्ता बनवून तयार आहे. आता काही पुलाचा आणि भूसंपादन प्रक्रियेत असलेला रस्त्याच्या भागाचे काम सुरू असून येत्या पाच महिन्यात उर्वरित काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावर आणखी वेगवान व विना अडथळ्यांची दळणवळण सेवा प्रवाश्यांसाठी उपलब्ध होणार आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा हा दूरदृष्टीचा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जात आहे. एन एच 150 ई या नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प हायब्रीड ऍन्युईटी मोड मधील हा प्रकल्प जी आर इन्फ्...

श्री क्षेत्र अक्कलकोट (प्रज्ञापुर/विद्यानगर)

स्थान: सोलापूरपासून ४० कि. मी. अंतरावर, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर. सत्पुरूष: श्री स्वामी समर्थ. विशेष: अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर, वटवृक्ष मंदिर, शिवपुरी, राजेरायन मठ श्री वटवृक्ष मंदिर, अक्कलकोट अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सदर क्षेत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आज हि येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे. श्री वटवृक्ष मंदिर अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या मंदिराचे व्यवस्थापनाने झाल्याचे दिसते. येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे. त्यात मुख्यतः श्रीच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तु, प्रवचन हॉल छोटीशी निवास व्यवस्थाही आहे. या परिसरात प्रवेश करताच मन स्वामीचरणी गुंतून जाते. स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत. या परिसरात वटवृक्षा खाली छोटयाशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत त्याला कांन लावल्यावर अनेक वादयांचे आवाज येतात असा भक्तांचा अनुभव आहे. स्वामींचा त्यांचे जीवन कालात सर्वत्र वावर होता पण जास्त येथे व चोळप्पाचे मठात होता. अनेक सिद्ध पुरुष त्याकाळी व नंतरही या ठिकाणी येऊन गेल्याने हे पावित्र्य वाढलेलेच आहे. वटवृक्ष मंदिरातही सकाळी अभिषेक, रुद्रापठण चालते. येथे अनेक जुने फोटो लावलेले आहेत. येथेच मारुती मंदिर, व शिव पिंड आहे. सातत्याने येथे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचनेही चालतात. त्रिकाल आरती होते. जवळच संस्थानचे ऑफिस आहे. भक्त द्रव्य रूपाने येथे सेवा अर्पण करू शकतात. सदर ...

श्री वटवृक्ष स्वामी आध्यात्मिक संशोधन संस्थान सोन्ना, परभणी: अक्कलकोट माहात्म्य दर्शन

आज आपण आपल्या पहिल्या वहिल्या‘श्री स्वामी वैभव दर्शनाला’ सुरूवात करतोय ! सुरुवातीचे काही दिवस आपण स्वामींचे अंतरंगीचे शिष्य व स्वामी कृपांकित श्री आनंदनाथ महाराज वालावलकर (वेंगुर्लेकर) यांच्या स्वामी अभंगावर चर्चा करणार आहोत. आनंदनाथ महाराज हे स्वामींचे प्रिय शिष्य होते, आणि स्वामींनी याच आनंदनाथ महाराजावर शिर्डीचे साईबाबा यांना प्रसिद्धिस आणण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी ती लीलया पेलली. नाशिक जिल्ह्यातील सावरगांव येथे मठ स्थापून त्यांनी हे कार्य केले. साईबाबा सुद्धा आनंदनाथ महाराज यांना आपले मोठे गुरुबंधू मानून त्यांचा सन्मान करत असत, आनंदनाथ महाराज भेटीला आल्यावर साईंबाबा आपले द्वारकामाईतील आसन त्यांना बसायला देऊन, आपण स्वतः त्यांची सेवा करत ! आनंदनाथ महाराज यायच्या दिवशी भेटीच्या ओढीने दिवस भर साईंबाबा म्हणत, "आज मेरा बडा भाई आनेवाला हैं! आज तो मेरे भाग खुलने वाले हैं ! याचा उल्लेख साई सत्चरित्र या ग्रंथात ही आहे. दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामीसुत हरिभाऊ तावडे नंतर स्वामींचे आत्मलिंग मिळालेली दूसरी एकमेव व्यक्ति म्हणजेच हे आनंदनाथ महाराज होत. यावरून आपल्याला त्यांची योग्यता समजेल. एवढ्या मोठ्या अधिकारी पुरुषाचा साधा उल्लेख ही स्वामी चरित्रात नाही. याचे खुप मोठे नवल वाटते. आपण ही आज आनंदनाथ महाराज यांचे अनेक अभंग सुरेल गीत म्हणून गायक अजित कडकडे यांच्या आवाजात ऐकतो. त्यातील प्रेम भावात रंगून जातो, आनंद म्हणे, देवा...... या शेवटच्या पदाने आपण आज ही व्याकुळ होतो. मात्र हा आनंद कोण? याचा आपण साधा विचार ही करत नाही. किंवा आपण याकडे लक्ष ही देत नाही. असो. या आनंदनाथ महाराजांनी अक्कलकोटची महती सांगणारे शेकडो अभंग लिहिले आहेत. यातील निवडक तीन अभंग आपण पाहणार आहोत. आपल...

श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज)

श्री बाळाप्पा महाराज जन्म: ज्ञात नाही आई/वडील: ज्ञात नाही गुरू: श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट शिष्य: गंगाधर महाराज समाधी: १९१० बाळाप्पा महाराज हे मूळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील. ते ब्राह्मण कुळातील असूनही सावकारी व्यवसायात होते. ते सोनारी व्यवसायाही करीत. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना संसारात विरक्ती आली आणि सद्गुरूंच्या शोधात ते श्रीक्षेत्र गाणगापूरी रवाना झाले. तसे तर ते गावात एक धनाढ्य म्हणून नावारूपाला आलेले होते. थोरल्या मुलीचा विवाह व मुलाची मुंज आटोपून घरदाराचा त्याग करून सद्गुरू शोधार्थ ते बाहेर पडले. मुरगोडहुन गाणगापूरला गेले. अनुष्ठान केले. एका ब्राम्हणाने बाळाप्पाना स्वप्नात येऊन सांगितले. 'तुम्ही अक्कलकोटी जाऊन स्वामी समर्थांची सेवा करावी.' अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी एक पैशाची खडीसाखर घेतली. स्वप्नात पाहिलेल्या मूर्ती प्रमाणेच स्वामींची मूर्ती पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. श्रीनाही खूप आनंद झाला. त्यांनी या झाडास मिठी म।र अशी कृती करुन दाखवली व बाळप्पावरील प्रेम व्यक्त केले. मार्गात जात असता चिदंबर क्षेत्री ते श्री शिवस्वरूपी चिदंबर दिक्षीतांना भेटले. चिदंबर दिक्षितांनी केलेल्या एका यज्ञात श्रीस्वामी समर्थांनी तूप वाढण्याची सेवा घेतलेली होती. मुरगोड मुक्कामी तीन दिवस राहिल्यानंतर श्री बाळप्पा गाणगापूरकडे रवाना झाले. तेथे त्यांनी मठ व संगमस्थानी श्रीगुरूची सेवा केली. श्री बाळप्पा दुपारी मादुकरी मागून संपूर्ण दिवसभर श्री सेवेत घालवीत. एकदिवशी त्यांना दृष्टांत झाला. ‘सध्या अक्कलकोटी आहे तेथे ये’ त्यांनी दृष्टांत झाला व आज्ञाच झाली. ताबडतोब अक्कलकोटी निघून ये. ते ताबडतोब निघाले श्रींच्या पादूकांचा निरोप घेतला. निघाल्यापासून अनेक शुभशकून झाले. बाळा...