बागेश्वर बाबा

  1. बागेश्वर बाबाच काय, तुम्ही मनातलं ओळखू शकता? कसा केला जातो हा प्रकार वाचा
  2. Bageshwar Baba: कोण आहेत बागेश्वर बाबा? चमत्काराचं आव्हान स्वीकारलं अन् दिव्यदृष्टीने मनातलं ओळखतात!
  3. Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती बागेश्वर बाबांना आधीच होती?; स्वत: केला खुलासा


Download: बागेश्वर बाबा
Size: 46.64 MB

बागेश्वर बाबाच काय, तुम्ही मनातलं ओळखू शकता? कसा केला जातो हा प्रकार वाचा

नवी दिल्ली : बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथील मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा चर्चेत आहेत. लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यामुळे त्यांचा दरबारात देशभरातून अनेक जण येत आहेत. बागेश्वर धामच्या दाव्यावर मोठी चर्चा सध्या सुरु आहे. मुंबईच्या सुहानी शाहने केल्या थेट चाचण्या मुंबईतील माइंड रीडर सुहानी शाह हिने एका शो दरम्यान प्रेक्षकांसोबत थेट चाचण्या केल्या. शोमध्ये मनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार त्या एका पाटीवर लिहून ठेवत होत्या. मग त्या व्यक्तीला त्याने काय विचार केला होतो, ते विचारुन पाटीवरील उत्तर दाखवत होते. दोन्ही गोष्टी अगदी सेम टू सेम येत होत्या. सुहानी काय म्हणते बागेश्वर धाम जे करतात तेच सुहानी शाह करत आहे. आपल्याजवळ असलेली ही देण एक कला व ट्रिक असल्याचे ती सांगते. मी सराव करुन तिला अधिक विकसित केले आहे. ही कला आपण कोणालाही शिकवण्यास तयार असल्याचे तिने स्पष्ट केले. माईंड रिंडिंग पॅशन सुहानी शाह म्हणते, लहानपणापासून माईंड रिडिंगचं मला पॅशन होतं, ते मी पूर्ण केलं, मी पहिलीची शिकली असली, तरी मी या कलेवर पुस्तकं लिहिली आहेत. कारण देशभर फिरत असताना अनेक लोकांशी भेटीगाठी आणि संवाद झाले यात भाषेचं ज्ञान मिळालं. मी माझी इंग्रजी अधिक सुधारण्यावर अजुनही भर देत आहे. भारतात सोशल मीडियावर बाबा धीरेंद्र नंतर सुहानी शाह चर्चेत आली आहे, तिच्या या कलेमुळे. कोण आहे सुहानी शाह सुहानी शाह प्रसिद्ध माइंड रीडर आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखण्याचे काम त्या करत आहेत. यासंदर्भात तिने अनेक लाईव्ह ...

Bageshwar Baba: कोण आहेत बागेश्वर बाबा? चमत्काराचं आव्हान स्वीकारलं अन् दिव्यदृष्टीने मनातलं ओळखतात!

• • '४८ तास आधीच माहीत होतं की बाकावर बसावं लागणार; संघात आता मित्र नाही राहिलेत' • पोलिसांच्या कानशिलात; बारामती राष्ट्रवादी लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. वंदना मोहितेंना अटक • • मुंबई - मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच ट्रेनने जळगावला रवाना, दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा • मुंबई - राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणीची मोहिम हाती घ्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे • मुंबई - दोन साखर कारखान्यांमधील अंतर २५ किलोमीटर आहे हे काढून टाकावं, जो मागेल त्याला कारखाना काढण्याची परवानगी द्यावी - सदाभाऊ खोत • • रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी • • कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान • • • मुंबई - संजय राऊत धमकी प्रकरणातील आरोपी मयूर शिंदेला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी • • मोठी घोषणा : मुंबई इंडियन्सच्या संघात राशीद खान, ट्रेंट बोल्ड, कागिसो रबाडा अन् अनेक स्टार! • • • भारतीय संघात 'भाकरी' फिरणार; वेस्ट इंडिज दौऱ्यात ५ मोठे बदल दिसणार, ३ युवा खेळाडूंना संधी • नाशिक: शाळा प्रवेशोत्सव..... आई-वडिलांच्या खांद्यावर मुले निघाली शाळेला! वाजत गाजत शाळेत आणले • पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही - सुप्रिया सुळे • • मेहनतीचं फळ! यशस्वी जैस्वाल टीम इंडियाच्या कसोटी संघातून खेळणार; चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट • • रत्नागिरीत कॅशिअरनेच घातला बँकेला दीड लाखाचा गंडा, चोरी लपविण्यासाठी ठेवल्या खोट्या नोटा • • माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्ध...

Odisha Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती बागेश्वर बाबांना आधीच होती?; स्वत: केला खुलासा

बालासोरसारख्या दुर्घटनांची आधीच माहिती मिळते का असं पंडित धीरेंद्र शास्त्री यांना विचारण्यात आले होते. त्यावर धीरेंद्र यांनी काही घटनांचे संकेत मिळतात. माहिती असणे आणि ते टाळणे हे वेगळे असते. श्रीकृष्ण भगवानला महाभारत होणार हे माहिती होते परंतु ते टाळू शकले नाही असं सांगत बागेश्वर बाबाने रेल्वे अपघाताची जी घटना घडली तशी पुन्हा होऊ नये. जखमी लवकरात लवकरत बरे होवो अशी प्रार्थना केली. नेटिझन्सने केले बागेश्वर बाबांना ट्रोल बाबा बागेश्वर म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या चमत्कारांसाठी देशभर प्रसिद्ध आहेत. पर्ची काढून प्रत्येकाच्या भूतकाळात डोकावल्याचा ते दावा करतात. काही वेळा ते भविष्य सांगतानाही दिसतात. मात्र बालासोर ट्रेन दुर्घटनेबाबतच्या दाव्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. बाबांकडे भविष्य पाहण्याची ताकद असताना त्यांनी बालोसर रेल्वे अपघात का टाळला नाही, असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत. किंवा अपघाताबाबत आगाऊ माहिती का दिली नाही जेणेकरून अपघात टाळता येईल. त्याचप्रमाणे लोक अनेक प्रकारचे प्रश्न धीरेंद्र शास्त्री यांना विचारत आहेत. विरोधकांनी साधला निशाणा बाबा बागेश्वर यांच्या या दाव्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते उदित राज यांनी प्रश्न उपस्थित केला की, 'मोठ्या घटनांचे संकेत मिळाले तर त्यांनी रेल्वे अपघाताबाबत का सांगितले नाही? बाबा बागेश्वर राजकारण करतात आणि त्यांचा अजेंडा हिंदु राष्ट्र आहे. बाबा बागेश्वर यांचा धर्माशी काहीही संबंध नसून ते राजकारण करत असल्याचा आरोप उदित राज यांनी केला.