भिलार पुस्तकाचे गाव

  1. आता प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’
  2. पुस्तकांचे गाव प्रकल्‍पासाठी राज्यभरातून प्रस्ताव; मराठी भाषा विभागाची तयारी
  3. भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’
  4. भारतातील पहिले 'पुस्तकाचे गाव' कोणते?


Download: भिलार पुस्तकाचे गाव
Size: 49.80 MB

आता प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’

थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरी मिळण्याचे ठिकाण या सोबतच आता भिलारची ओळख पुस्तकांचे गाव म्हणून तयार झाली आहे. भिलार प्रमाणेच तुम्ही तुमच्या आवडत्या पर्यटन ठिकाणी गेलात, किंवा तीर्थस्थळी गेलात तर त्या जिल्ह्यातील एका गावात तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तके वाचू शकणार आहात. भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव उभे राहणार आहे. “हे ऑन वे” या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर राज्यात “पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना अस्तित्वात आली. पुस्तकांचे गाव या योजनेचे आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी तसेच भाषेची आवड वाढावी या उद्देशाने ही संकल्पना मे 2017 मध्ये आकारास आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी या संकल्पनेचा विस्तार करण्याचा निर्धार केला. त्यासाठी मराठी भाषेचा विकास, प्रचार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी या दृष्टीने व मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी तसेच पुस्तकाचे गाव हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबविण्याच्या उद्देशाने सन 2019-20 या वर्षापासून पुस्तकाचे गाव या योजनेस व या योजनेची भविष्यातील व्यापकता लक्षात घेऊन त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडून निधीची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, ‘पुस्तकांचे गाव भिलार’ ही योजना राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत स्वतंत्र उपक्रम म्हणून राबविण्यास व पायाभूत सुविधांवरील खर्च कमी करून लोकसहभागातून पुस्तकाचे गाव योजनेची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव योजना सुरू झाली. या योजनेचा विस्तार करण्यासंदर्भात दि. 15.12.2021 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्ण...

Three

पाचगणी : स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ यारूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध होणार आहे. देशातील हा पहिला प्रकल्प असल्याने महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावणार आहे. या प्रकल्पातून भिलारमध्ये वाचक चळवळ उभी राहून बौद्धिक विकासाबरोबरच आर्थिक उन्नतीही होणार आहे. तब्बल साडेतीन एकरावर ‘पुस्तकाचे गाव’ वसणार असून, यासाठी जागेचीही प्राथमिक निश्चिती करण्यात आली असून, समितीकडून गावातील ५० घरांची पाहणी करण्यात आली आहे. महाबळेश्वरजवळचे भिलार हे स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची हजार पुस्तके ठेवली जाणार असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले जाणार आहे. इंग्लंडमधील ‘हे आॅन वे’ याच्या धर्तीवर असे गाव विकसित करण्याची ही योजना आहे. त्याबाबत नेमलेल्या उपसमितीकडून कामांचा आढावा घेतला जात आहे. शासनाच्या वतीने या योजनेसाठी भिलार या गावाची निवड केली आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे महाबळेश्वर तालुक्यासह जिल्ह्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे. गावकऱ्यांनी या योजनेचे स्वागत केले असून, ही योजना यशस्वी करण्याचा निर्धारही केला आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे भिलार हे गाव पर्यटनस्थळ व स्ट्रॉबेरीलॅण्डसह आता पुस्तकांचे गाव म्हणूनही ओळखले जाणार आहे. (वार्ताहर) प्रकल्पाची अशी आहेत वै...

पुस्तकांचे गाव प्रकल्‍पासाठी राज्यभरातून प्रस्ताव; मराठी भाषा विभागाची तयारी

पुस्तकाचे गाव हे प्रकल्प सुरू करण्यासाठी सांगली, सिंधुदूर्ग, भंडारा, नांदेड, नगर जिल्ह्यातून अनेक स्वयंसेवी संस्था, प्रकाशक आदी पुढे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक तथा अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांच्यासह प्रकाशक आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित हेाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव स्थापन करण्यासाठीची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुस्तकांचे गाव हा प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात राबविला जाणार आहे. तूर्तास मराठी भाषा विभागाकडून राज्याच्या सहा विभागातील भागात पुस्तकाच्या गावाचे सहा दालने उभी केली जाणार आहेत. यासाठी मराठी भाषा विभागाकडून लागणारी पुस्तके ग्रंथ, कथा, कांदबरी, बालसाहित्य, नाटके आदी साहित्य या उपक्रमांद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा प्रकल्प लोकसहभागातून असल्याने त्यासाठी जागा, आदींची मदत ही स्थानिक ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था आदींकडून घेतली जाणार आहे. "मराठी भाषा विभागाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील भिलार येथे ‘पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. हाच प्रकल्प राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा विभागीय स्तरांवर हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे." - सुभाष देसाई, मराठी भाषा विकास मंत्री

भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’

मुंबई: थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरी मिळण्याचे ठिकाण या सोबतच आता भिलारची ओळख पुस्तकांचे गाव म्हणून तयार झाली आहे. भिलार प्रमाणेच तुम्ही तुमच्या आवडत्या पर्यटन ठिकाणी गेलात, किंवा तीर्थस्थळी गेलात तर त्या जिल्ह्यातील एका गावात तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तके वाचू शकणार आहात. भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव उभे राहणार आहे. “हे ऑन वे” या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर राज्यात “पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना अस्तित्वात आली. पुस्तकांचे गाव या योजनेचे आंतरराष्ट्रीय स्वरूप लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी तसेच भाषेची आवड वाढावी या उद्देशाने ही संकल्पना मे २०१७ मध्ये आकारास आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी या संकल्पनेचा विस्तार करण्याचा निर्धार केला. त्यासाठी मराठी भाषेचा विकास, प्रचार व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी या दृष्टीने व मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी तसेच पुस्तकाचे गाव हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबविण्याच्या उद्देशाने सन २०१९-२० या वर्षापासून पुस्तकाचे गाव या योजनेस व या योजनेची भविष्यातील व्यापकता लक्षात घेऊन त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडून निधीची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द आणि मंत्रिमंडळाची मान्यता मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, ‘पुस्तकांचे गाव भिलार’ ही योजना राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत स्वतंत्र उपक्रम म्हणून राबविण्यास व पायाभूत सुविधांवरील खर्च कमी करून लोकसहभागातून पुस्तकाचे गाव योजनेची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव योजना सुरू झाली. या योजनेचा विस्तार करण्यास...

भारतातील पहिले 'पुस्तकाचे गाव' कोणते?

⭕ महाराष्ट्राची 📖पुस्तक नगरी – प्रत्येक वाचनवेड्याच्या हक्काचं ठिकाण.⭕ . *_📖 वाचनवेड्यांना नेहमी वाटत असते की अशी एखादी जागा असावी जेथे अगणित पुस्तके असावी, तेथील पुस्तके कधीच संपू नयेत. तुम्ही देखील वाचनवेडे असाल आणि तुमच्याही मनात अशी एखादी इच्छा असेल तर तुमची ही इच्छा देवाने ऐकलीच असे समजा, कारण भारतात पहिलं वहिलं पुस्तकाचं खेडं निर्माण झालंय आणि मुख्य म्हणजे तेथे तुम्ही स्ट्रॉबेरीचा मनसोक्त आस्वाद घेत वाचनाची मजा लुटू शकता. आता अजून एक सुखद धक्का देणारी गोष्ट ऐका- हे गाव आपल्याच महाराष्ट्रात आहे, गावाचं नाव आहे भिलार!_* *_📖महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या भिलार हे छोटेसे गाव देशातील पहिले बुक व्हीलेज म्हणून नावारूपाला आले आहे. या गावामध्ये २५ जागा निश्चित करून त्यांना कलात्मक रूपाने सजवण्यात आले आहे. या जागेवर साहित्य, कविता, धर्म, इतिहास, लोक साहित्य, आत्मकथा, पर्यावरण आणि इतर अनेक विषयांसंदर्भात १५००० पेक्षाही जास्त पुस्तके उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त असंख्य मासिके आणि वर्तमानपत्रे सुद्धा उपलब्ध आहेत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, मजेशीर गोष्ट तर ही आहे की, ज्या घरात ज्या विषयाच्या सबंधित पुस्तके आहेत त्या घराबाहेर त्या विषयाच्या संबंधित साहित्यकारांची चित्रे लावण्यात आली आहेत. या घरांमध्ये वाचन करणाऱ्या लोकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था केली गेली आहे, वाचकांसाठी येथे राहण्याची आणि खाण्याची संपूर्ण व्यवस्था आहे._* स्ट्रॉबेरीसाठी खूप प्रसिद्ध असलेले हे गाव महाबळेश्वर पासून फक्त १४ किलोमीटर आणि मुख्य हायवेपासून फक्त ३३ किलोमीटर लांब आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेला ‘पुस्तकांचं गाव योजना’ असे नाव दिले आहे. ही योजना ब्रिटनच्या वेल्स शहरा...