छत्रपती संभाजीनगर

  1. Sambhajinagar News : रात्री 11 नंतर छत्रपती संभाजीनगर बंद म्‍हणजे बंद! काय आहे कारण?
  2. Monsoon Session: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव; नामांतराचा ठराव मंजूर
  3. छत्रपती संभाजीनगर भाजपचा बालेकिल्ला‎ करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे‎
  4. Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात स्वस्त कॉलेज कोणतं? टॉप 5 कॉलेजची यादी
  5. Aurangabad
  6. छत्रपती संभाजीनगर हादरलं! तब्बल 18 जणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पालकांचाही सांभाळण्यास नकार
  7. Pune News Prasar Bharati Announces Closure Of Akashvani Punes Regional News Unit
  8. Sambhajinagar News : रात्री 11 नंतर छत्रपती संभाजीनगर बंद म्‍हणजे बंद! काय आहे कारण?
  9. छत्रपती संभाजीनगर भाजपचा बालेकिल्ला‎ करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे‎
  10. Pune News Prasar Bharati Announces Closure Of Akashvani Punes Regional News Unit


Download: छत्रपती संभाजीनगर
Size: 30.59 MB

Sambhajinagar News : रात्री 11 नंतर छत्रपती संभाजीनगर बंद म्‍हणजे बंद! काय आहे कारण?

Chhatrapati Sambhajinagar : कोल्हापूरमध्ये निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीनंतर प्रशासनाने इंटरनेट सेवा तात्पुरती खंडीत केली होती. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. • • Last Updated : June 08, 2023, 21:26 IST • Chhatrapati Sambhaji Nagar, India • • • • • • • अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 8 जून : नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी इंटरनेट सेवा तात्पुरती खंडीत करण्याचा निर्णय घेतला होता. आता छत्रपती संभाजीनगर मधील वाढती गुन्हेगारी घेऊन रात्री 11 वाजेनंतर शहर बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हे शाखा कामाला लागली असून रात्री साडेदहा वाजेनंतर सहा पथके एकाच वेळी रस्त्यावर उतरत आहेत. वेगवेगळ्या भागांत जाऊन आस्थापना बंद करण्याचे आवाहन कालपासून (बुधवार, 7 जून) सुरू केले आहे. रात्री 11 नंतर बंद म्हणजे बंद आवाहनाला प्रतिसाद देऊन जे बंद करतील, त्यांचे स्वागत केले जाते. मात्र, जिथे विरोध होईल तेथे कायद्याचा बडगा उगारला जात आहे. या निर्णयाला शहरातील व्यापारी आणि दुकानदारांनी विरोध केला आहे. मागील दोन आठवड्यांपासून शहरात चाकूहल्ल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले आहेत. घरात, रस्त्यावर, गल्लीत कोठेही या घटना घडत आहेत. त्यामुळे नियमानुसार रात्री 11 वाजेनंतर शहर बंद झाले पाहिज, अशी भूमिका लोहिया यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी प्लॅन तयार केला आहे. वाचा - सुरुवातीला सर्व ठाणेदारांना आपल्या हद्दीत 11 वाजेनंतर आस्थापना उघड्या राहणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना के...

Monsoon Session: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव; नामांतराचा ठराव मंजूर

Monsoon Session: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव; नामांतराचा ठराव मंजूर By August 25, 2022 03:33 PM 2022-08-25T15:33:41+5:30 2022-08-25T15:45:15+5:30 औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव आणि नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि.बा. पाटील असे करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मनाबादच्या नामकरणाचा निर्णय घेतला. पण, नंतर शिंदे सरकारने हा ठराव बेकायदेशीररीत्या मांडल्याचा ठपका ठेवून निर्णयाला स्थगिती दिली. पण, आता नव्याने या प्रस्तांना मंजुरी देण्यात आली आहे. Web Title: Monsoon Session: Chhatrapati Sambhajinagar of Aurangabad and Dharashiv of Osmanabad; Name changing approved by Shinde-Fadanvis govt Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

छत्रपती संभाजीनगर भाजपचा बालेकिल्ला‎ करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे‎

शहरात वातावरण निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांच्या सभेचा विचार सुरू आहे. आगामी‎ काळात छत्रपती संभाजीनगर भाजपचा ‘बालेकिल्ला''‎ करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन‎ विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी‎ रविवारी तापडिया नाट्य मंदिरात आयोजित भाजपच्या‎ पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या संमेलनात ते बोलत होते. या‎ वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री‎ अतुल सावे, भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर,‎ शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, समीर राजूरकर उपस्थित‎ होते.‎ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे‎ पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे मोदी @9‎ जनसंपर्क अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत रविवारी ‎ ‎ पदाधिकारी, कार्यकर्ता संमेलन पार पडले. दरेकर म्हणाले‎ की, महविकास आघाडी काही न करता दंगलीचे राजकारण ‎ ‎ करून आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहे. ‎ ‎ आपणही लोकांपर्यंत जाऊन आपले काम सांगितले पाहिजे, ‎ ‎ असेही ते म्हणाले. डॉ. कराड म्हणाले, देशाची‎ अर्थव्यवस्था ही आता जगात पाचव्या स्थानी आली आहे.‎ यासह कलम ३७० रद्द झाले, राम मंदिराचे निर्माणही‎ प्रगतिपथावर असल्याचे ते म्हणाले. या वेळी भाजप ‎ ‎ कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.‎ चंद्रकांत खैरे आणि तुमचे‎ प्रकरण आधी मिटवा‎ मी राजकीय विषयावर जास्त‎ बोलणार नाही. कारण त्यांची तेवढी‎ कुवत नाही. ते केवळ चिव-चिव‎ करतात. असा टोला त्यांनी विधान‎ परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास‎ दानवे यांना लगावला. यासह आमची‎ उणी-दुणी काढण्यापेक्षा चंद्रकांत खैरे‎ आणि तुमचे काय प्रकरण ते आधी‎ मिटवा, असा सल्लाही दरेकर यांनी‎ दिला आहे.‎ अन् सहकारमंत्री सावे म्हणाले, नव...

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात स्वस्त कॉलेज कोणतं? टॉप 5 कॉलेजची यादी

सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यायाची स्थापना 1963 मध्ये झालेली आहे. हे सर्वात जुने छत्रपती संभाजीनगर मधील महाविद्यालय आहे. याठिकाणी तुम्ही 11 वी साठी वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकता. ग्रँटसाठी प्रेवश शुल्क 200 ते 300 आहे तर नॉन ग्रँटसाठी प्रेवश शुल्क 6000 ते 7000 रुपये आहे. विवेकानंद महाविद्यालय या महाविद्यायाची स्थापना 1971 मध्ये झालेली आहे. जर तुम्हाला विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेसाठी 11 वी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश शुक्ल ओपन कॅटेगरीसाठी 750 अणि कॅटेगरीसाठी 350 रुपये आहे. कॉम्पुटरसाठी 7000 रुपये आहे. विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखेसाठी तुम्ही या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकता. देवगिरी महाविद्यालय या महाविद्यायाची स्थापना 1960 मध्ये झालेली आहे. हे महाविद्यालय पण शहरातील सर्वात जुने महाविद्यालय आहे. या महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत जर तुम्हाला अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर या कॉलेजमध्ये प्रवेश शुल्क ओपन कॅटेगरीसाठी 7030 (विज्ञान शाखेसाठी) आहे तर कॅटेगिरी साठी 420 आहे. वाणिज्य आणि कला ओपन कॅटेगरीसाठी 4980 आहे तर कॅटेगिरी साठी 3970 आहे एवढे शुल्क आहे. मौलाना आझाद महाविद्यालय या महाविद्यालयाची स्थापना 1963 मध्ये झालेली आहे. जर तुम्हाला अकरावीसाठी विज्ञान, वाणिज्य कला, शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर या महाविद्यालयांमध्ये ग्रँटसाठी 480 कला आणि वाणिज्य शाखेसाठी प्रवेश शुल्क आहे आणि 580 हे शुल्क विज्ञान शाखेसाठी आहे. नॉनग्रँटसाठी प्रवेश शुल्क 6000 रुपये एवढे आहे.

Aurangabad

• Afrikaans • अंगिका • العربية • Արեւմտահայերէն • Azərbaycanca • বাংলা • Bân-lâm-gú • Беларуская • भोजपुरी • Català • Cebuano • Čeština • Deutsch • Español • Esperanto • فارسی • Fiji Hindi • Français • Galego • ગુજરાતી • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • 한국어 • Հայերեն • हिन्दी • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Bahasa Indonesia • Ирон • Italiano • עברית • Kapampangan • ქართული • Kiswahili • Кыргызча • Ladin • Lietuvių • Magyar • मैथिली • മലയാളം • मराठी • მარგალური • مصرى • Bahasa Melayu • Nederlands • नेपाली • 日本語 • Norsk bokmål • Occitan • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • پنجابی • Polski • Português • Română • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Scots • Simple English • Српски / srpski • Suomi • Svenska • தமிழ் • Татарча / tatarça • తెలుగు • ไทย • Тоҷикӣ • Українська • اردو • Winaray • 吴语 • 中文 431 001 Telephone code 0240 0240 MH 20 Official Language Website .org Aurangabad ( ( help· info) Chhatrapati Sambhaji Nagar, Chhatrapati Sambhajinagar, Dēvagirī, the capital of the Khaḍkī was established at the location of modern Aurangabad to serve as the capital of the Ahmadnagar Sultanate by the Fatehnagar. In 1636, History Khaḍkī was the original name of the village which was made a capital city by Khaḍkī grew into a populous and imposing city. Malik Ambar died in 1626. Khaḍkī to Fatehnagar. With the capture of Fatehnagar, came under the possession of the In 1653, when Mughal prince In 1667 Muazzam, son of Aurangzeb became governor of this province. Before him Mirza Rajah In 1681, after Aurangzeb's coronatio...

छत्रपती संभाजीनगर हादरलं! तब्बल 18 जणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पालकांचाही सांभाळण्यास नकार

छत्रपती संभाजीनगर हादरलं! तब्बल 18 जणांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पालकांचाही सांभाळण्यास नकार Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. तब्बल 18 जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या चौकशीत समोर आला आहे. विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल (blackmailing) करत अठरा जणांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगरात (Chhatrapati Sambhaji Nagar) उघड झालाय. या धक्कादायक प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी संभाजी नगरमधील सातारा पोलीस ठाण्यात (Sambhaji Nagar Police) एकूण सहा जणांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी ब्लॅकमेल करत सतत सहा महिने 18 आरोपींनी अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे. पालकांनीही आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही असाही आरोप मुलीने केला आहे. त्यामुळे मुलीने गेल्या महिन्यात घरातून पळ काढला होता. घरातून अल्पवयीन मुलगी थेट रेल्वे स्थानकावर पोहोचली. मात्र मुलीला एकटे पाहून रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे चौकशी केली. आश्चर्याची बाब म्हणजे रेल्वे पोलिसांनी मुलीला पालकांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मुलीचा ताबा घेण्यास नकार दिला. यानंतर पोलिसांनी तिला एका संस्थेत दाखल करण्यात आले. तिथं पोलिसांनी विचारपूस केली आणि सगळं सत्य पुढं आलं. ऑक्टोबर 2022 ते एप्रिल 2023 या सहा मह...

Pune News Prasar Bharati Announces Closure Of Akashvani Punes Regional News Unit

Akashvani Pune : आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्तविभाग आता कायमचा बंद होणार, छ.संभाजीनगर आकाशवाणी केंद्राकडे वृत्त विभागाची जबाबदारी Akashvani Pune : आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने ॉघेतला आहे. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग 19 जूनपासून बंद होत आहे. Akashvani Pune : आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने (Prasar Bharati) घेतला आहे. पुणे वृत्त विभागाची जबाबदारी आता छत्रपती संभाजीनगरमधील केंद्रीय प्रसार भारतीने धोरणात्मक निर्णय घेतल्याने, त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग 19 जूनपासून बंद होत आहे. आता हेच बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होईल, असं आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल यांनी सांगितलं. आकाशवाणी पुणे केंद्रावरुन सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पहिलं बातमीपत्र सादर केलं जातं. त्यानंतर मग आठ वाजता, दहा वाजून 58 मिनिटं आणि अकरा वाजून 58 मिनिटं, त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजता अशी बातमीपत्रं सादर केली जातात. आता पुण्याची ही सगळी बातमीपत्रं छत्रपती संभाजीनगरवरुन प्रसारित करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. पूर्वीपासूनच हालचाली पुणे वृत्त विभाग बंद करण्याच्या हालचाली यापूर्वीच सुरु होत्या. आधी भारतीय माहिती सेवेतील अधिकाऱ्यांची पुण्यातील दोन पदे अन्य केंद्रावर हलवण्यात आली. त्याचवेळी याबाबतची कुणकुण लागली होती. तसा निर्णयही मग घेण्यात आला. पुणे विभागाचं बातमीपत्र अन्यत्र हलवण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता नवा आदेश आला असून, हा विभाग आता कायमचा बंद करण्यात आला ...

Sambhajinagar News : रात्री 11 नंतर छत्रपती संभाजीनगर बंद म्‍हणजे बंद! काय आहे कारण?

Chhatrapati Sambhajinagar : कोल्हापूरमध्ये निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीनंतर प्रशासनाने इंटरनेट सेवा तात्पुरती खंडीत केली होती. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. • • Last Updated : June 08, 2023, 21:26 IST • Chhatrapati Sambhaji Nagar, India • • • • • • • अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 8 जून : नुकतेच कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी इंटरनेट सेवा तात्पुरती खंडीत करण्याचा निर्णय घेतला होता. आता छत्रपती संभाजीनगर मधील वाढती गुन्हेगारी घेऊन रात्री 11 वाजेनंतर शहर बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हे शाखा कामाला लागली असून रात्री साडेदहा वाजेनंतर सहा पथके एकाच वेळी रस्त्यावर उतरत आहेत. वेगवेगळ्या भागांत जाऊन आस्थापना बंद करण्याचे आवाहन कालपासून (बुधवार, 7 जून) सुरू केले आहे. रात्री 11 नंतर बंद म्हणजे बंद आवाहनाला प्रतिसाद देऊन जे बंद करतील, त्यांचे स्वागत केले जाते. मात्र, जिथे विरोध होईल तेथे कायद्याचा बडगा उगारला जात आहे. या निर्णयाला शहरातील व्यापारी आणि दुकानदारांनी विरोध केला आहे. मागील दोन आठवड्यांपासून शहरात चाकूहल्ल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले आहेत. घरात, रस्त्यावर, गल्लीत कोठेही या घटना घडत आहेत. त्यामुळे नियमानुसार रात्री 11 वाजेनंतर शहर बंद झाले पाहिज, अशी भूमिका लोहिया यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी प्लॅन तयार केला आहे. वाचा - सुरुवातीला सर्व ठाणेदारांना आपल्या हद्दीत 11 वाजेनंतर आस्थापना उघड्या राहणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना के...

छत्रपती संभाजीनगर भाजपचा बालेकिल्ला‎ करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे‎

शहरात वातावरण निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांच्या सभेचा विचार सुरू आहे. आगामी‎ काळात छत्रपती संभाजीनगर भाजपचा ‘बालेकिल्ला''‎ करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन‎ विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी‎ रविवारी तापडिया नाट्य मंदिरात आयोजित भाजपच्या‎ पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या संमेलनात ते बोलत होते. या‎ वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री‎ अतुल सावे, भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर,‎ शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, समीर राजूरकर उपस्थित‎ होते.‎ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे‎ पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे मोदी @9‎ जनसंपर्क अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत रविवारी ‎ ‎ पदाधिकारी, कार्यकर्ता संमेलन पार पडले. दरेकर म्हणाले‎ की, महविकास आघाडी काही न करता दंगलीचे राजकारण ‎ ‎ करून आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहे. ‎ ‎ आपणही लोकांपर्यंत जाऊन आपले काम सांगितले पाहिजे, ‎ ‎ असेही ते म्हणाले. डॉ. कराड म्हणाले, देशाची‎ अर्थव्यवस्था ही आता जगात पाचव्या स्थानी आली आहे.‎ यासह कलम ३७० रद्द झाले, राम मंदिराचे निर्माणही‎ प्रगतिपथावर असल्याचे ते म्हणाले. या वेळी भाजप ‎ ‎ कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.‎ चंद्रकांत खैरे आणि तुमचे‎ प्रकरण आधी मिटवा‎ मी राजकीय विषयावर जास्त‎ बोलणार नाही. कारण त्यांची तेवढी‎ कुवत नाही. ते केवळ चिव-चिव‎ करतात. असा टोला त्यांनी विधान‎ परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास‎ दानवे यांना लगावला. यासह आमची‎ उणी-दुणी काढण्यापेक्षा चंद्रकांत खैरे‎ आणि तुमचे काय प्रकरण ते आधी‎ मिटवा, असा सल्लाही दरेकर यांनी‎ दिला आहे.‎ अन् सहकारमंत्री सावे म्हणाले, नव...

Pune News Prasar Bharati Announces Closure Of Akashvani Punes Regional News Unit

Akashvani Pune : आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्तविभाग आता कायमचा बंद होणार, छ.संभाजीनगर आकाशवाणी केंद्राकडे वृत्त विभागाची जबाबदारी Akashvani Pune : आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने ॉघेतला आहे. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग 19 जूनपासून बंद होत आहे. Akashvani Pune : आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने (Prasar Bharati) घेतला आहे. पुणे वृत्त विभागाची जबाबदारी आता छत्रपती संभाजीनगरमधील केंद्रीय प्रसार भारतीने धोरणात्मक निर्णय घेतल्याने, त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग 19 जूनपासून बंद होत आहे. आता हेच बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होईल, असं आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल यांनी सांगितलं. आकाशवाणी पुणे केंद्रावरुन सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पहिलं बातमीपत्र सादर केलं जातं. त्यानंतर मग आठ वाजता, दहा वाजून 58 मिनिटं आणि अकरा वाजून 58 मिनिटं, त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजता अशी बातमीपत्रं सादर केली जातात. आता पुण्याची ही सगळी बातमीपत्रं छत्रपती संभाजीनगरवरुन प्रसारित करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. पूर्वीपासूनच हालचाली पुणे वृत्त विभाग बंद करण्याच्या हालचाली यापूर्वीच सुरु होत्या. आधी भारतीय माहिती सेवेतील अधिकाऱ्यांची पुण्यातील दोन पदे अन्य केंद्रावर हलवण्यात आली. त्याचवेळी याबाबतची कुणकुण लागली होती. तसा निर्णयही मग घेण्यात आला. पुणे विभागाचं बातमीपत्र अन्यत्र हलवण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता नवा आदेश आला असून, हा विभाग आता कायमचा बंद करण्यात आला ...