दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला

  1. वेताळ पंचविशी
  2. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहला?
  3. दासबोध/दशक पहिला
  4. दासबोध
  5. समर्थ रामदास, दासबोध आणि सज्जनगड – शिंपले आणि गारगोट्या
  6. श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन
  7. समर्थ रामदास, दासबोध आणि सज्जनगड – शिंपले आणि गारगोट्या
  8. वेताळ पंचविशी
  9. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहला?
  10. दासबोध/दशक पहिला


Download: दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला
Size: 18.47 MB

वेताळ पंचविशी

वेताळ पंचविशी हा संस्कृत भाषेतील अद्भुत कथांचा कथासंग्रह आहे. या संग्रहात एकूण पंचवीस कथा आहेत. (म्हणून पंचविशी हे नाव!). या कथासंग्रहाच्या अन्य भारतीय तसेच विदेशी भाषांमध्ये आवृत्त्या निघाल्या आहेत. तसेच या कथांवर दूरदर्शन मालिकेची निर्मितीही झाली आहे. वेताळ पंचविशीचे उगमस्थान: गुणाढ्याची बृहत्कथा हा संस्कृत कथावाङ्मयातील कथांचा सर्वात मोठा संग्रह आहे. मात्र आज हा ग्रंथ उपलब्ध नाही. यानंतर सोमदेव कवींनी कथासरित्सागर या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथातील विविध कथांमधूनं पुढे शुकसप्ततिः, सिंहासनद्वात्रिंशिका, ​बृहत्कथामंजरी इत्यादी स्वतंत्र कथासंग्रह रचले गेले. त्यातीलच एक संग्रह म्हणजे वेतालपंचविंशतिः होय. संस्करणे: आज वेताळ पंचविशीची संस्कृत भाषेत एकूण ३ संस्करणे उपलब्ध आहेत. १) कवी शिवदासाने संपादित केलेला वेताळपंचविशी हा संग्रह गद्य​-पद्यमिश्रित होता. २) वल्लभदासाने देखील या कथांचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने बऱ्याच ठिकाणी शिवदासाचे अनुकरण केले. व त्याला कथालेखनाची शैलीदेखील तितकीशी साध्य झाली नाही. ३) जम्भलदत्त या कवीने केलेले या कथांचे संस्करण आज सर्वात प्रसिद्ध आहे. या संस्करणामध्ये श्लोकांची संख्या कमी होऊन केवळ १९ श्लोक राहिले व बाकीचा बहुतांश भाग हा गद्यस्वरूपात लिहिला गेला. जम्भलदत्ताविषयी: जम्भलदत्ताविषयी आज दुर्दैवाने फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र त्याच्या लिखाणावरून आपण त्याच्या आयुष्याविषयी अंदाज बांधू शकतो. जम्भल या शब्दाचा अर्थ होतो कुबेर. व दत्त ही एक पदवी असावी. आपल्या लिखाणामधून त्याने शंकर व विष्णू यांना वंदन केले आहे असे आढळते. मात्र त्याच वेळी त्याने मंजुश्री या बुद्ध देवतेलासुद्धा वंदन केल्याचे आढळून येते. कथानक: कोण्या एका राज्यामध...

अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहला?

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहला? , Options is : 1. आर्यचाणक्य, 2. चंद्रगुप्त मौर्य, 3.अमर्त्य सेन, 4. रघुराम राजन, 5. NULL Publisher: upscgk.com & mympsc.com Source: Online General Knolwedge अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहला? This is a Most important question of gk exam. Question is : अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहला? , Options is : 1. आर्यचाणक्य, 2. चंद्रगुप्त मौर्य, 3.अमर्त्य सेन, 4. रघुराम राजन, 5. NULL Correct Answer of this Question is : 1 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 ...

दासबोध/दशक पहिला

॥ श्रीराम ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥ ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण । बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥ भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥ मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो । आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥ शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो । मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥ शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो । अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥ मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो । जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥ मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो । आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥ मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥ मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण । कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥ नाना किंत निवारिले ॥ नाना संशयो छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२॥ ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३॥ तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद । जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥ नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥ नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये । तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६॥ मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती । नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७॥ शिवगीता रामगीता ...

दासबोध

रचना दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. एकेका समास एक एक विषय घेऊन रामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात. समर्थांनी दासबोध दोनदा लिहिला. जुना २१ समासी दासबोध आणि सांप्रत प्रचलित असलेला नवा २०० समासी दासबोध. त्या जुन्या दासबोधाच्या आवृत्त्या बाबाजी अनंत प्रभु तेंडुलकर, आशिष करंदीकर, केशव जोशी, रा.शि. सहस्रबुद्धे, सुनीती सहस्रबुद्धे आदींनी संपादन करून प्रकाशित केल्या आहेत. दासबोध हा असा आध्यात्मिक ग्रंथ आहे, जो सर्व ग्रन्थाचे सार आहे. दासबोध हा असा एकमेव भारतीय आध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याची सुरुवात गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, अशी पठडीतली न होता, माणसाला साहजिकपणे पडणाऱ्या काही प्रश्नांनी होते. श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिलें जी येथ | श्रवण केलियानें प्राप्त | काय आहे ||१|| हा कोणता ग्रंथ आहे? याचे नाव काय? यात प्रामुख्याने काय सांगितले आहे? हा ग्रंथ ऐकून मला काय मिळणार आहे? लगेच पुढच्याच ओवीत समर्थ या प्रश्नाचे उत्तर देतात, ग्रन्था नाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद | येथ बोलिला विशद | भक्तिमार्ग ||२|| या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे. हा ग्रंथ गुरू-शिष्य संवादात्मक स्वरूपात आहे, आणि मी यात मुख्यत्वेकरून भक्तिमार्गाचे विस्तृत विवेचन केले आहे. पुस्तक लिहिण्यापूर्वीच त्या पुस्तकाचे ध्येय व नाव निश्चित आहे. ग्रंथाची सुरुवातच इतकी तर्कशुद्ध व विवेकपूर्ण आहे, याचा अर्थ नक्कीच यातील लिखाण हे निश्चयात्मक व विवेकपूर्ण असणार याची खात्री वाचकांना पहिल्या द...

समर्थ रामदास, दासबोध आणि सज्जनगड – शिंपले आणि गारगोट्या

समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेला महान ग्रंथ दासबोध आणि त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला सज्जनगड यासंबंधीची माहिती आणि कांही दुर्मिळ अशी चित्रे या भागात संकलित केली आहेत. १. दासबोध,२.दुर्मिळ चित्रे, ३. रामदासस्वामी,४.समर्थांची पत्रे, ५.शिकवण, ६.सज्जनगड ७.समर्थांचे अकरा मारुती ८.टाकळी मारुती मंदिर ९.सुखकर्ता दुखहर्ता संपूर्ण आरती १०.दोन नवे लेख ११.समर्थ रामदास १२.दासबोधाचे लेखन १३.मनाचे श्लोक १४.नृसिंहपंचक १५.जीवनप्रवास १६.दास डोंगरी राहतो ओवीबद्ध संक्षिप्त दासबोध : कांही इतर धार्मिक ग्रंथांप्रमाणे हा फक्त संन्यस्त वृत्तीने आध्यात्मिक विचार सांगणारा ग्रंथ नाही. यात अनेक प्राचीन धार्मिक ग्रंथांमधील विचारांचे सार आहे. त्यात दहा समासांचे एक दशक अशी वीस दशके आहेत. आत्मा परमात्मा वगैरेबद्दल सांगणाऱ्या अध्यात्माच्या विषयांशिवाय मू्र्खलक्षणे, शिकवण आदि नांवाची दशके आहेत. त्यांत सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनात मार्गदर्शन करेल, अगदी आजच्या युगात उपयुक्त वाटेल असे खूप कांही यात आहे. यात काय काय समाविष्ट आहे ते समर्थांनी स्वतःच ग्रंथारंभलक्षणनाम समासात विस्तृतपणे दिले आहे. त्यामधील कांही ओव्या त्यांच्याच शब्दात खाली देत आहे. समर्थांनी सोपी भाषा वापरलेली आहे. ती समजायला कठीण वाटू नये असे मला वाटते. ।। श्रीराम।। श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिले जी येथ । श्रवण केलियाने प्राप्त । काय आहे ।।१।। ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ।।२।। नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिले वैराग्याचे लक्षण । बहुधा अध्यात्मनिरोपण । निरोपिले ।।३।। भक्तिचेनयोगे देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथी ।।४।। मुख्यभक्तीचा निश्चय । शुद्धज्ञानाचा निश्चय । आत्मस्...

श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन

• Post by: • 2 years ago दासबोध परिचय श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबॊध हा ग्रंथ लिहिला आहे. समर्थ रामदास स्वामी स्वतःच म्हणाले आहेत की, माझी काया आणि वाणी | गेली म्हणाल अंत:करणी | परी मी आहे जगज्जीवनी | निरंतर || १ || आत्माराम दासबोध | माझे स्वरूप स्वत:सिद्ध | असता न करावा खेद | भक्तजनी || २|| नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट | तेणे सायुज्याची वाट | गवसेल की || ३|| ते म्हणतात दासबोध हे त्यांचे स्वत: चे स्वरूप आहे. काया आणि वाणी गेली तरी या ग्रंथाच्या रुपाने ते अजूनही या जगात आहेत असे म्हणण्याचे कारण की त्यांनी अनेक ग्रंथांचा संदर्भ तर घेतला आहेच, याशिवाय त्यांना आलेली आत्मप्रचीती सुध्दा त्यांनी तितकीच महत्वाची मानली आहे . ग्रंथराज दासबोध २० दशक २०० समासांचा आहे. पण २० दशकी स्वरूप प्राप्त होण्याआधी पहिले एकवीस समासी रूप होते. त्यानंतर त्यांनी पहिले ६ दशक लिहिले. हे सहा दशक शिवथर घळीत लिहिले. ६व्या दशकाच्या ४थ्या समासात समर्थ म्हणतात , " च्यारी सहस्र सातसे साठी | इतुकी कलियुगाची राहाटी |" म्हणजे कलियुगाची चार हजार सातशे साठ वर्षे आत्तापर्यंत गेली , चार हजार सातशे साठ म्हणजे शके १५८१ म्हणजेच इ.स. १६५९ साली पहिल्या ६ दशकांची निर्मिती झाली. त्यानंतर ७ वा दशक लिहिला गेला. त्यात ग्रंथ आरंभ करताना करताना जसे मंगलाचरण करतात तसे मंगलाचरण आहे. ७व्या दशकाच्या शेवटी समर्थ म्हणतात : "सरली शब्दांची खटपट | आला ग्रंथाचा सेवट | येथे सांगितले पष्ट | सद्गुरुभजन ||" या ग्रंथाचा शेवट झाला असे समर्थ म्हणतात . आठवा दशक स्वतंत्र लिहिला आहे. उरलेले समास अनेक स्फुट समास एकत्र करून तसेच एकवीस समासी मधून काही समास घेऊन वीस दशक २०० समास असणारा दासबोध आपल्या हाती मिळाला आहे. २० दशक २०० समासांची एकूण ...

समर्थ रामदास, दासबोध आणि सज्जनगड – शिंपले आणि गारगोट्या

समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेला महान ग्रंथ दासबोध आणि त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला सज्जनगड यासंबंधीची माहिती आणि कांही दुर्मिळ अशी चित्रे या भागात संकलित केली आहेत. १. दासबोध,२.दुर्मिळ चित्रे, ३. रामदासस्वामी,४.समर्थांची पत्रे, ५.शिकवण, ६.सज्जनगड ७.समर्थांचे अकरा मारुती ८.टाकळी मारुती मंदिर ९.सुखकर्ता दुखहर्ता संपूर्ण आरती १०.दोन नवे लेख ११.समर्थ रामदास १२.दासबोधाचे लेखन १३.मनाचे श्लोक १४.नृसिंहपंचक १५.जीवनप्रवास १६.दास डोंगरी राहतो ओवीबद्ध संक्षिप्त दासबोध : कांही इतर धार्मिक ग्रंथांप्रमाणे हा फक्त संन्यस्त वृत्तीने आध्यात्मिक विचार सांगणारा ग्रंथ नाही. यात अनेक प्राचीन धार्मिक ग्रंथांमधील विचारांचे सार आहे. त्यात दहा समासांचे एक दशक अशी वीस दशके आहेत. आत्मा परमात्मा वगैरेबद्दल सांगणाऱ्या अध्यात्माच्या विषयांशिवाय मू्र्खलक्षणे, शिकवण आदि नांवाची दशके आहेत. त्यांत सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनात मार्गदर्शन करेल, अगदी आजच्या युगात उपयुक्त वाटेल असे खूप कांही यात आहे. यात काय काय समाविष्ट आहे ते समर्थांनी स्वतःच ग्रंथारंभलक्षणनाम समासात विस्तृतपणे दिले आहे. त्यामधील कांही ओव्या त्यांच्याच शब्दात खाली देत आहे. समर्थांनी सोपी भाषा वापरलेली आहे. ती समजायला कठीण वाटू नये असे मला वाटते. ।। श्रीराम।। श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिले जी येथ । श्रवण केलियाने प्राप्त । काय आहे ।।१।। ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ।।२।। नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिले वैराग्याचे लक्षण । बहुधा अध्यात्मनिरोपण । निरोपिले ।।३।। भक्तिचेनयोगे देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथी ।।४।। मुख्यभक्तीचा निश्चय । शुद्धज्ञानाचा निश्चय । आत्मस्...

वेताळ पंचविशी

वेताळ पंचविशी हा संस्कृत भाषेतील अद्भुत कथांचा कथासंग्रह आहे. या संग्रहात एकूण पंचवीस कथा आहेत. (म्हणून पंचविशी हे नाव!). या कथासंग्रहाच्या अन्य भारतीय तसेच विदेशी भाषांमध्ये आवृत्त्या निघाल्या आहेत. तसेच या कथांवर दूरदर्शन मालिकेची निर्मितीही झाली आहे. वेताळ पंचविशीचे उगमस्थान: गुणाढ्याची बृहत्कथा हा संस्कृत कथावाङ्मयातील कथांचा सर्वात मोठा संग्रह आहे. मात्र आज हा ग्रंथ उपलब्ध नाही. यानंतर सोमदेव कवींनी कथासरित्सागर या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथातील विविध कथांमधूनं पुढे शुकसप्ततिः, सिंहासनद्वात्रिंशिका, ​बृहत्कथामंजरी इत्यादी स्वतंत्र कथासंग्रह रचले गेले. त्यातीलच एक संग्रह म्हणजे वेतालपंचविंशतिः होय. संस्करणे: आज वेताळ पंचविशीची संस्कृत भाषेत एकूण ३ संस्करणे उपलब्ध आहेत. १) कवी शिवदासाने संपादित केलेला वेताळपंचविशी हा संग्रह गद्य​-पद्यमिश्रित होता. २) वल्लभदासाने देखील या कथांचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने बऱ्याच ठिकाणी शिवदासाचे अनुकरण केले. व त्याला कथालेखनाची शैलीदेखील तितकीशी साध्य झाली नाही. ३) जम्भलदत्त या कवीने केलेले या कथांचे संस्करण आज सर्वात प्रसिद्ध आहे. या संस्करणामध्ये श्लोकांची संख्या कमी होऊन केवळ १९ श्लोक राहिले व बाकीचा बहुतांश भाग हा गद्यस्वरूपात लिहिला गेला. जम्भलदत्ताविषयी: जम्भलदत्ताविषयी आज दुर्दैवाने फारशी माहिती उपलब्ध नाही. मात्र त्याच्या लिखाणावरून आपण त्याच्या आयुष्याविषयी अंदाज बांधू शकतो. जम्भल या शब्दाचा अर्थ होतो कुबेर. व दत्त ही एक पदवी असावी. आपल्या लिखाणामधून त्याने शंकर व विष्णू यांना वंदन केले आहे असे आढळते. मात्र त्याच वेळी त्याने मंजुश्री या बुद्ध देवतेलासुद्धा वंदन केल्याचे आढळून येते. कथानक: कोण्या एका राज्यामध...

अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहला?

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहला? , Options is : 1. आर्यचाणक्य, 2. चंद्रगुप्त मौर्य, 3.अमर्त्य सेन, 4. रघुराम राजन, 5. NULL Publisher: upscgk.com & mympsc.com Source: Online General Knolwedge अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहला? This is a Most important question of gk exam. Question is : अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहला? , Options is : 1. आर्यचाणक्य, 2. चंद्रगुप्त मौर्य, 3.अमर्त्य सेन, 4. रघुराम राजन, 5. NULL Correct Answer of this Question is : 1 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 • 📝 ...

दासबोध/दशक पहिला

॥ श्रीराम ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥ ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण । बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥ भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥ मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो । आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥ शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो । मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥ शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो । अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥ मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो । जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥ मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो । आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥ मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥ मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण । कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥ नाना किंत निवारिले ॥ नाना संशयो छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२॥ ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३॥ तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद । जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥ नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥ नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये । तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६॥ मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती । नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७॥ शिवगीता रामगीता ...