ध्वनी प्रदूषण फोटो

  1. ध्वनि प्रदूषण
  2. वाढत्या नागरिकीकरणामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ; जनजागृतीचा अभाव
  3. शरीरात होतोय केमिकल लोचा, ट्रॅफिकच्या गोंगाटामुळे 5 वर्षांत हार्ट अटॅकची शक्यता
  4. No Honking Day On 14th June In Mumbai On Wednesday By Mumbai Police News Marathi
  5. Decrease noise pollution collective efforts ysh 95
  6. ग्रामीण व शहरी भागातील पर्यावरणाच्या समस्यांचा अभ्यास
  7. Latest Marathi News
  8. मशिदीवरील ध्वनिक्षेपक प्रदूषण प्रकरण:संबंधित कांदिवली परिसर शांतता क्षेत्र नाही; पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा


Download: ध्वनी प्रदूषण फोटो
Size: 69.22 MB

ध्वनि प्रदूषण

अनुक्रम • 1 ध्वनि के स्रोत • 2 मानव स्वास्थ्य पर प्रभावjrifjfmf • 3 पर्यावरणीय प्रभाव • 4 शमन और ध्वनि का नियंत्रण • 5 वैध स्थिति • 6 यह भी देखिए • 7 सन्दर्भ • 8 बाहरीकड़ियाँ ध्वनि के स्रोत [ ] दुनिया भर में सबसे ज्यादा शोर के स्रोत परिवहन प्रणालियों, मोटर वाहन का शोर है, किंतु इसमें अन्य स्रोतों में कार्यालय के उपकरण, फैक्टरी मशीनरी, निर्माण कार्य, उपकरण, बिजली उपकरण, . . मानव स्वास्थ्य पर प्रभावjrifjfmf [ ] ' शोर-शराबा के प्रति लगातार प्रदर्शन से शोर-शराबा का उच्च स्तर शोर प्रदूषण चिड़चिड़ेपन का भी एक कारण है। स्पेन के शोधकर्ताओं द्वारा 2005 में किए गए एक अध्ययन में पाया है कि शहरी क्षेत्रों में रहने वाले घरेलू लोग ध्वनि प्रदूषण में कमी लाने के लिए प्रति वर्ष लगभग चार पर्यावरणीय प्रभाव [ ] शोर-शराबा पशुओं में तनाव पैदा करने, प्रीडेटर/शिकार की पहचान तथा बचाव एवं प्रजनन एवं नेवीगेशन के संबंध में सम्प्रेषण के समय ध्वनि के उपयोग के साथ हस्तक्षेप द्वारा नाजुक संतुलन कोपरिवर्तित करते हुए जानवरों पर गहरा प्रभाव डाल सकता है। अधिक देर तक ध्वनिक प्रतिछाया में बने रहने से अस्थायी या स्थायी तौर पर श्रवण शक्ति का ह्रास. पशु जीवन पर शोर-शराबे का प्रभाव शोर-शराबा प्रजातियों को तेज आवाज में वार्ता करने में सक्षम बनाता है जिसे लोम्बार्ड स्थानीय प्रतिक्रिया कहते हैं। शमन और ध्वनि का नियंत्रण [ ] प्रौद्योगिकी को शोर करने या हटाने के रूप में निम्न प्रकार लागू किया जा सकता है: कम शोर करने वाले वैध स्थिति [ ] 1970 के दशक तक सरकारों ने शोर को पर्यावरणीय समस्या की तुलना में एक " उपद्रव " के रूप में ही देखा था। शोर कानून और नियम, नगरपालिका के बीच व्यापक भिन्नता पाई जाती है जो वास्तव में कुछ शहरो...

वाढत्या नागरिकीकरणामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ; जनजागृतीचा अभाव

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us अकोला : वाढत्या नागरिकरणामुळे दिवसेंदिवस ध्वनी प्रदूषणात वाढ होत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले आहे. मानवी जीवनासाठी वाढते ध्वनी प्रदूषण हे मोठ्याप्रमाणात घातक असले तरी आजही या संदर्भात पुरेसी जनजागृती प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून होत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी शहरात मोठ्याप्रमाणा ध्वनी प्रदुषणाचा सामाना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. रस्त्यावरील वाहतुकीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाची पातळी ध्वनी-अडथळे उभारून, वाहनांचा वेग मर्यादित ठेवून, रस्त्यांच्या पृष्ठभागांमध्ये बदल करून, जड वाहनांवर मर्यादा घालून किंवा टायरच्या रचनेत बदल करून कमी करता येते. मात्र गेल्या वर्षभरातील आलेख तपासला असता यासंदर्भातील उपाययोजना शहरात झालेल्या नाहीत. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने पिटाळून ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दैनंदिन कामकाजामध्ये शक्यतो हळू आवाजात बोलून, गाणी ऐकताना आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, विविध उपकरणांची व वाहनांची नियमित देखभाल करून, गरज असेल तरच हॉर्नचा वापर करून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करता येऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनीसुद्धा काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कानात हेडफोन लावणे हा सुद्धा ध्वनी प्रदूषणाचा प्रकार आहे. यासंदर्भातील कायद्याची प्रभावी अंमलबजाणीही होणे महत्त्वाचे असल्याचे डॉ.मुकुंद अष्टपुत्रे ...

शरीरात होतोय केमिकल लोचा, ट्रॅफिकच्या गोंगाटामुळे 5 वर्षांत हार्ट अटॅकची शक्यता

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, वायू प्रदूषणानंतर ध्वनी प्रदूषण हे आजारांचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. UN च्या अहवालात शहरी ध्वनी प्रदूषण हे पर्यावरणाला सर्वात मोठा धोका आहे. पॅरिस हेल्थ एजन्सीच्या अहवालानुसार, पॅरिसमध्ये राहणाऱ्या लोकांचे सरासरी वय ध्वनी प्रदूषणामुळे 10.7 महिन्यांनी कमी होत आहे. आवाजामुळे होतात आजार आपल्या झोपेमध्ये अडथळा आणणाऱ्या आवाजांना क्रॉनिक ध्वनी म्हणतात. ते आपल्याला त्रास देतात, परंतु त्याहीपेक्षा ते आपल्याला उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका यासारख्या आजारांचे रुग्ण बनवत आहेत. हायवेच्या कडेला राहणार्‍या लोकांना दिवसभर ट्रॅफिकचा आवाज ऐकून त्याची सवय होते. त्यामुळे या आवाजांचा त्यांना फारसा त्रास होत नाही, परंतु त्यांचे शरीर या आवाजांवर प्रतिक्रिया देते आणि शरीरातील इतर आजार अनेक पटींनी वाढतात. दुसरीकडे, खेडे, शहरांच्या बाहेरील भागात अशा शांत भागात राहणारे लोक अचानक अधूनमधून मोठ्या आवाजामुळे अस्वस्थ होतात आणि त्यांचे शरीर अधिक प्रतिक्रिया देते. मोठ्या आवाजाने जाणारी ट्रेन. खरं तर, अशा आवाजांची तीव्रता शांत भागात आणखी वाढते. मोठ्या आवाजामुळे आपल्या शरीरात अनेक रसायने स्रवतात • अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील त्यांच्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की मोठ्या आवाजामुळे आपल्या शरीरात अनेक रसायने बाहेर पडतात. आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. आपल्या हृदयाचे ठोके, बीपी वाढते. • संशोधकांनी सांगितले की, जे लोक वाहतुकीच्या गोंगाटात जास्त वेळ घालवतात त्यांना 5 वर्षांच्या आत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. • वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, 53 डेसिबलपेक्षा जास्त रहदारीचा आवाज आणि 45 डेसिबलपेक्षा जास्त विमानाचा आवाज माणसाला आजारी बनव...

No Honking Day On 14th June In Mumbai On Wednesday By Mumbai Police News Marathi

मुंबई: मुंबई पोलिस येत्या 14 जूनला संपूर्ण शहरात 'नो हाॅर्न प्लीज' (No Horn Please) ही मोहीम राबवणार आहेत. वाढत्या ध्वनी प्रदूषणाचा (Noise Pollution) विचार करता ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांद्वारे देण्यात आली आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणाचा अंदाज घेता 14 जूनला वाहतूक पोलिस पाळणार आहेत. बुधवारी संपूर्ण एक दिवस ही अनोखी मोहीम राबवली जाणार आहे. शहरात माणसांची जेवढी गर्दी आहे, त्याहीपेक्षा जास्त गर्दी ही गाड्यांची आहे. यामुळे मुंबईकरांना एक दिवसाकरीता कर्कश आवाजापासून दिलासा मिळणार आहे. दिवसभरात अनेक लोक कित्येकदा विनाकारण हाॅर्न (Horn) वाजवतात. परिणामी ध्वनी प्रदूषण वाढते. या रोजच्या वाढत्या प्रदूषणाचा त्रास लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच होतो. यामुळे शहरातील महत्वाच्या जंक्शनवर (Junction) वाहतूक पोलिस कडेकोट बंदोबस्त करणार आहेत. यावेळी पोलिस अधिकारी जागोजागी तैनात करून हाॅर्नबाबत विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. गरज असेल त्याच वेळी हाॅर्न वाजवा हा सल्ला प्रत्येकाला देण्यात येणार आहे. 'नो हाॅर्निंग' च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर करण्यात येणार कारवाई वाहनचालकांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक प्रशासनाद्वारे कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच 'नो हाॅर्निंग डे' या मोहीमेच्या वेळी लोकांना मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी लोकांची गर्दी जास्त दिसून येते. अशा वेळी हाॅर्न वाजवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. विनाकारण हाॅर्न वाजवणाऱ्यांना यावेळी पोलिस चौकीत दाखल केले जाणार आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील लोकांना आवाहन केले आहे कि, या मोहीमे...

Decrease noise pollution collective efforts ysh 95

गेल्या काही वर्षांत दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणात घट झाली आहे. गणेशोत्सवातही हेच चित्र दिसून आले. न्यायालयीन लढा, सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारी, जनजागृती, सामाजिक संस्थांचा लढा, पोलीस यंत्रणा आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. ध्वनी पातळीत घट होण्याचा हा प्रवास, ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी ‘आवाज फाऊंडेशन’च्या संस्थापक सुमैरा अब्दुलअली यांच्याशी केलेली ही बातचीत. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… * गेल्या काही वर्षांत दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणात घट झाल्याचे दिसते. हे कसे शक्य झाले? यासाठी आम्हाला २० वर्षे झगडावे लागले. आम्ही ध्वनी प्रदूषणाविषयीची आकडेवारी तयार केली होती. त्याआधारे उच्च न्यायालयाने आदेश दिले. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० वाजल्यानंतर ध्वनिक्षेपक वापरण्यास बंदी घातली. न्यायालयाच्या आदेशामुळे २००३ साली पोलिसांनी शांतता क्षेत्र (सायलेंट झोन) निर्धारित करण्यास सुरुवात केली. ‘आवाज फाऊंडेशन’च नव्हे इतर अनेकांनी ध्वनी प्रदूषणासंदर्भात विविध याचिका दाखल केल्या होत्या. अशा एकूण १० याचिकांवर २०१६ साली उच्च न्यायालयाने अंतिम आदेश दिला. दुसऱ्या बाजूला नागरिकांमध्ये जागरूकताही येऊ लागली. न्यायालयीन लढा, सामान्य नागरिकांच्या तक्रारी, पोलीस यंत्रणा इत्यादी सामूहिक प्रयत्नांमुळे ध्वनी प्रदूषणात घट झाली आहे. * सध्या उपलब्ध असलेले हरित फटाके कितपत प्रभावी आहेत? सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांपैकी कोणतेच फटाके हरित नाहीत. काही कमी आवाज...

ग्रामीण व शहरी भागातील पर्यावरणाच्या समस्यांचा अभ्यास

प्रकल्प प्रस्तावना/ प्रकल्प विषय निवड आजच्या युगात पर्यावरणीय प्रदूषण हा मानवजातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. वाढत जाणारी लोकसंख्या , नियंत्रणाबाहेर वाढत चाललेले औद्योगिक क्षेत्र आणी वाढती शहरे आणि नैसर्गिक संसाधनांचा बेजबाबदार पणे वापर यामुळे पर्यावरण दुषित होऊन जाते. प्रदूषणामुळे पर्यावरणावर घातक परिणाम होऊन पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. मानवाच्या तीन मुलभूत गरजा म्हणजे जल, जमीन आणि हवा या वेगवेगळ्या मानवी कृतींमुळे प्रदूषित होतात. ग्रामीण व शहरी भागात कोणकोणत्या प्रकारची जैवविविधता आढळून येते. या सर्वांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यावर काही उपाय योजना करणे सहज शक्य होईल. आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण ‘ग्रामीण व शहरी भागातील पर्यावरणाच्या समस्यांचा अभ्यास’ या बाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. हे सुद्धा पहा: · जलप्रदूषण प्रकल्प · राष्ट्रीय स्तरावर झालेली पर्यावरणविषयक चळवळ माहिती पर्यावरण प्रकल्प · अपारंपरिक उर्जा वापर प्रकल्प · परिसरातील फुलांचा सामाजिक तसेच धार्मिक दृष्टीकोनातून अभ्यास पर्यावरण जलसुरक्षा प्रकल्प · ध्वनी प्रदूषण प्रकल्प ११वी १२वी पर्यावरण शिक्षण प्रकल्प अनुक्रमणिका अ.क्र. घटक पान नं. १) प्रकल्पाची उद्दिष्टे २) विषयाचे महत्व ३) प्रकल्प कार्यपद्धती / अभ्यासपद्धती ४) निरीक्षणे ५) निष्कर्ष ६) संदर्भ प्रकल्प उद्दिष्ट्ये Ø लोकसंख्या वाढ संकल्पना समजून घेणे . Ø ग्रामीण व शहरी भागातील लोकसंख्या संक्रमणाबाबत अधिक माहिती मिळविणे. Ø ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीमुळे होणाऱ्या समस्यांबाबत माहिती मिळविणे.. Ø ग्रामीण व शहरी भागातील प्रदूषणाचा अभ्यास करणे. Ø ग्रामीण व शहरी भागातील जैवविविधतेबाबत अधिक माहिती जाणून घेणे. Ø ग्रामीण व शहरी भाग...

Latest Marathi News

ठाणे : करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली असल्याने देशांतर्गत वाहतूक बंद आहे. वाहतूक बंद असल्याने ठाणे शहरातील ध्वनी प्रदूषण घटले असल्याची माहिती नुकतीच एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. ठाणे शहरतील विविध भागांत एरवी ८५ डेसिबलपेक्षा जास्त असणाऱ्या आवाजाची पातळी गेल्या काही दिवसांपासून ५५ डेसिबलपर्यंत खाली आल्याचे या सर्वेक्षणात उघड झाले आहे. टाळेबंदीमुळे शहरातील आवाजाच्या पातळीत घट झाल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केले आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… ठाणे शहर हे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असल्याने ठाण्याहून मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या आणि टाळेबंदीमुळे शहरातील ध्वनी प्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे सध्या शहरात सध्या विविध पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत आहे. करोनाच्या टाळेबंदीनंतरही शहरातील नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला आणि विनाकारण हॉर्न वाजविणे थांबविले तर ध्वनी प्रदूषणात आणखी घट होईल. – डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते सर्वेक्षणाची ठिकाणे आवाजाची पातळी बेडेकर रुग्णालय ५०-५५ डेसिबल गोखले रोड ४५-५० डेसिबल राम मारुती रोड ५० डेसिबल कोपरीपूल ६५-७० डेसिबल आनंद सिनेमागृह ५५-६० डेसिबल सद्गुरू उद्यान, कोपरी ५५ डेसिबल तीन हात नाका ७०-७५ डेसिबल जे.के. सिंघानिया शाळा ५५-५८ डेसिबल

मशिदीवरील ध्वनिक्षेपक प्रदूषण प्रकरण:संबंधित कांदिवली परिसर शांतता क्षेत्र नाही; पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा

मुंबई : कांदिवली पूर्व येथील ठाकूरगावातील मशिदीचा परिसर हा शांतता क्षेत्र नाही, असा दावा पोलिसांनी सोमवारी उच्च न्यायालयात केला. तसेच त्याबाबतची २०१७ साली काढण्यात आलेली अधिसूचनाही न्यायालयात सादर केली. असे असले तरी ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम आणि यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पोलिसांनी काटेकार पालन करावे, असे आदेश मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पोलिसांना दिले. त्याच वेळी पोलिसांनी सादर केलेल्या माहितीची दखल घेऊन गौसिया मशीद ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने याचिकाकर्तीला दिले. एवढेच नव्हे, तर मशिदीवरील ध्वनिक्षेपकाच्या परवानगीसाठी विश्वस्त मंडळाने केलेल्या अर्जावर पोलिसांनी कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… ठाकूरगाव परिसरातील मशिदीवरील ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या त्रासाची वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांविरोधात वकील रीना रिचर्ड यांनी केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दखल घेतली होती. तसेच रात्रीच्या वेळी ध्वनिक्षेपकाचा वापर केला जाणार नाही याची खात्री करा, असे आदेश दिले होते. त्यानंतरही मशिदीवरील ध्वनिक्षेपकांद्वारे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप रिचर्ड यांनी करून पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली होती. तसेच पोलिसांकडून आपल्या तक्रारीवर कारवाई केली जात नसल्याचा दावा केला होता. त्यावर याचिकाकर्तीच्या तक्रारींवर काय कारवाई...