Dr babasaheb ambedkar all degree list in marathi

  1. BAMU: Ranking, Courses, Fees, Admission, Placements
  2. The Problem Of The Rupee in Marathi PDF by Babasaheb Ambedkar
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी


Download: Dr babasaheb ambedkar all degree list in marathi
Size: 13.74 MB

BAMU: Ranking, Courses, Fees, Admission, Placements

Updated on - Mar 28, 2023 Dr Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU) is a public university located in Aurangabad, Maharashtra. The university was named after Bharat Ratna “ Babasaheb “ Ambedkar, who was a political leader, Indian jurist and chief architect of the Indian constitution. It was established on August 23, 1958. The number of enrolled students in the university are 4,44,336.It is accredited A by NAAC and was ranked 69th among the top 100 universities in India (2020) by the National institutional ranking framework. It aims at providing quality education based on skill improvement, with programs challenging the students' thought processes and generating advanced entrepreneurial abilities simultaneously. Table of contents • Highlights • Ranking • Courses • Departments • Eligibility criteria • Admission • Cut off • Infrastructure • Placements • Scholarships • Alumni Dr Babasaheb Ambedkar Marathwada University Highlights The highlights of the University such as facilities, accreditation and courses are mentioned below. Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University Highlights Year of establishment 1958 Type of university Public Accreditations NAAC A Recognition UGC, AIU, NIRF Courses Undergraduate, Postgraduate, Ph.D Infrastructure facilities Classrooms, Library, Labs etc. Schools School of computational & physical sciences, school of life sciences, school of professional studies, school of languages, school of social sciences. BAMU Ranking Bamu is the 1st Sta...

The Problem Of The Rupee in Marathi PDF by Babasaheb Ambedkar

The Problem Of Rupee Book in Marathi PDF: नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या व्यक्तीबद्दल चर्चा करणार आहोत ती व्यक्ती भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात नावाजलेले आहे, ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेल्या पुस्तकांची यादी (list of books written by Babasaheb Ambedkar) खूप मोठी आहे. तरी देखील त्यांचे प्रसिद्ध पुस्तक The problem of rupee book व त्यांच्या जीवन चरित्राबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. त्यांनी लिहलेली खूप पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यातीलच हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. अशा महत्त्वाच्या पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर या लेखामध्ये तुम्हाला मिळून जाईल. चला तर वळूया मूळ मुद्द्याकडे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपरिचय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थशास्त्र या विषयांमध्ये खूप पदवी मिळवले. अर्थशास्त्र या विषयांमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवणारे भारतातील ते पहिले व्यक्ती होते. त्यांनी विदेशात अर्थशास्त्र प्राध्यापक म्हणून देखील शिकवणी केली होती. त्यांनी अर्थशास्त्र मध्ये असा एक युक्तिवाद मांडला की कृषी आणि औद्योगिक यामधील वाढ हे अर्थशास्त्रावर अवलंबून असते, त्यांनी अर्थशास्त्रावर एकूण तीन पुस्तके लिहिले त्यातीलच एक आहे, The Problem of Rupee it’s Orgin and Solution. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय खूप थोड्यात सांगता येणारच नाही. खालील तक्तामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थोडक्यात जीवन परिचय करून घेऊया. घटक महिती जन्म 14 एप्रिल 1891 (मध्य प्रदेश) मृत्यू 6 डिसेंबर 1956 (दिल्ली) आईचे नाव भीमबाई सकपाळ वडिलांचे नाव रामजी आंबेडकर बायकोचे नाव रमाबाई धर्म परिवर्तन 16 ऑक्टेंबेर 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. पुस्तके ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Essay Marathi हिंदू समाजव्यवस्थेत बदल व्हावा म्हणून झटणारे थोर समाजसुधारक , भारतीय राज्यघटने शिल्पकार वर्षानुवर्षे अंध:कारात खितपत पडलेल्या अस्पृश्य समाजाला विकासाचा आत्मोद्धाराचा प्रकाश दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ या दिवशी मध्यप्रदेशातील महू येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड जवळील आंबवडे हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. डॉ. आंबेडकर यांचा जन्म महार जातीमध्ये झाला. त्याकाळी हिंदू समाजव्यवस्थेच्या उतरंडीतील सर्वांत तळाची महार जात समजली जात असे . सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची शिकवण देणारा स्पृश्य समाज अस्पृश्यांना मात्र सावलीला देखील उभे राहू देत नसे. सार्वजमिक पाणवठा , मंदीरे, शाळा इ. सर्व ठिकाणी त्यांना प्रवेशबंदी होती. त्यांचे मार्गदर्शन होणे वा त्यांचे बोलणे कानावर पडणे देखील स्पृश्यांच्या दृष्टीने घोर पापाचे लक्षण होते . सवर्ण हिंदूंबरोबरच अस्पृश्यांतील देखील वरच्या समजल्या जाणाऱ्या जाती त्यांचा विटाळ मानत असत. वर्षानुवर्षांच्या या शापित परंपरेमुळे निरक्षरता त्यांच्यासोबत होती. सर्व प्रतिष्ठित नोकऱ्यांच्या वाटा त्यांना बंद होत्या. रस्ते झाडणे , शौचालयांची साफसफाई, मृत जनावरे उचलणे, जोडे शिवणे अशी हलकी कामे त्यांना करावी लागत. गावकुसाबाहेर उपेक्षितांचे जिणे जगणाऱ्या या अस्पृश्य समाजाची वेशभूषा, सामाजिक चालीरिती इ. वर देखील उच्चवर्णीयांकडून बंधने असत. अस्पृश्यांच्या शिक्षणाबाबत देखील इंग्रजांचा दृष्टिकोन उदासीन होता. मात्र १८५६ साली धारवाडच्या सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाने अस्पृश्य मुलाला शाळेत प्रवेश नाकारल्याने सरकारला या प्रश्नाबाबत काहीतरी करणे भाग पडले. त्यामुळेच १८५...