Eknath shinde marathi news

  1. Eknath Shinde: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंसह १३ आमदार 'नॉट रिचेबल'; उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग
  2. Will bring back Marathi
  3. Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...
  4. "बेडूक कितीही फुगला तरी..."; BJP खासदाराचा CM शिंदेंवर हल्लाबोल; युतीमधील तणाव वाढला?
  5. उलटा चष्मा : कानदुखी बरी होवो!


Download: Eknath shinde marathi news
Size: 18.67 MB

Eknath Shinde: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंसह १३ आमदार 'नॉट रिचेबल'; उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग

Eknath Shinde: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंसह १३ आमदार 'नॉट रिचेबल'; उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, हालचालींना वेग By June 21, 2022 07:36 AM 2022-06-21T07:36:37+5:30 2022-06-21T09:07:28+5:30 Eknath Shinde: मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन दरम्यान, राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का काँग्रेसला बसला. काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. खरे पाहता काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते. भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात खरी लढत झाल्याचे सांगितले जात होती. मात्र, प्रत्यक्षात भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला. सरकार म्हणून आता विचार करण्याची गरज अडीच वर्ष सत्तेत राहूनही पक्षाची मतं फुटत असतील तर सरकार म्हणून आम्हाला विचार करण्याची गरज आता आहे. आपल्याच पक्षाची मतं जर फुटत असतील तर द...

Will bring back Marathi

Speaking at the Loksatta Real Estate Conclave 2022 in Mumbai on Thursday, Chief Minister Eknath Shinde said his government has taken up infrastructure development work on a war footing. Shinde also said he was committed to increasing the presence of Marathi-speaking people in Mumbai. “With change in government, Mumbai is also changing in terms of development opportunities. Some (politicians), only ahead of elections, show their concern for Marathi-speaking people. However, our government will bring Marathi-speaking people back to Mumbai. With infrastructure development projects, affordable housing will be available and Marathi-speaking people will come back to Mumbai,” Shinde said while speaking at the event. Also Read | He said the introduction of Unified Development Control Regulation was boosting real estate development across Maharashtra, as it paved the way for more floor space index (FSI). He also urged real estate developers to come up with projects in Shirdi and Nagpur following the opening up of Samruddhi Mahamarg. On December 11, Samruddhi Mahamarg was inaugurated by Prime Minister Narendra Modi. “PM Modi was impressed with the work of Samruddhi and I am glad Deputy CM Devendra Fadnavis and I could complete the Samruddhi Mahamarg. While a few doubted that Samruddhi Mahamarg will ever come up, we proved them wrong. This is development driven government,” said Shinde. The chief minister also said that the Dharavi redevelopment project will be the world’s biggest re...

Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Mumbai News Updates : राज्यातील राजकारणात एकीकडे महाविकासआघाडीच्या घटकपक्षांमध्येच शाब्दिक चकमक सुरू आहे, तर दुसरीकडे कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे महाराष्ट्रातही पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा संपूर्ण आढावा फक्त एका क्लिकवर… वाई : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली. मंगळवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या सूत्रांनी सांगितले. संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आगामी काळात या पदावर माजी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची चर्चा आहे. नागपूर : भारतीय सैन्यदलातील ब्रिगेडिअर आणि त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना एक समान गणवेश १ ऑगस्टपासून दिला जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सेवाविषयक बाबींमध्ये समान ओळख आणि दृष्टीकोन वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलामुळे रेजिमेंट, कोर, शस्त्र यावर आधारित वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख पुसली जाणार आहे. नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व कामांतर्गत शहरात वृक्ष छाटणी, धोकादायक वृक्षांचे सर्वेक्षण या कामांना मे महिन्याआधीच सुरुवात होते. शहरात धोकादायक वृक्ष छाटणीला सुरुवात झाली आहे. मात्र यंदा उन्हा...

"बेडूक कितीही फुगला तरी..."; BJP खासदाराचा CM शिंदेंवर हल्लाबोल; युतीमधील तणाव वाढला?

"बेडूक कितीही फुगला तरी..."; BJP खासदाराचा CM शिंदेंवर हल्लाबोल; युतीमधील तणाव वाढला? Shinde Group Ad Controversy: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच फोटो असलेल्या जाहिरातीवरुन राज्यामध्ये राजकीय वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीकडूनही या जाहिराच्या पार्श्वभूमीवर टीका केली जात आहे. Shinde Group Ad Controversy: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-भाजपा सरकारसंदर्भातील सर्वेक्षणानंतर मंगळवारी छापण्यात आलेल्या सरकारी जाहिरातीवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या जाहिरातीमध्ये राज्यात एकनाथ शिंदे आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी असा संदेश देण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या माध्यमातून करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच या जाहिरातीलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नसल्याच्या मुद्द्यावरुनही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आणि राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केलं. या जाहिरातीमध्ये शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळत असल्याचा संदेश जात असल्याच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या जाहिरातीवरुन कुरघोडीचं राजकारण सुरु असतानाच भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट बेडकाची उपमा दिली आहे. जाहिरात प्रकरणावर बोलताना बोंडेंनी शिंदेसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या विधानावरुन शिंदे गट आणि भाजपामधील तणाव वाढत असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही अनिल बोंडे यांनी या जाहिरातीसंदर...

उलटा चष्मा : कानदुखी बरी होवो!

राज्यभर खळबळ उडवणारी ‘ती’ जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर राज्यात २३.२ टक्के लोकप्रियता असलेल्या नेत्यांनी, राज्यात २६.१ टक्के लोकप्रियता असलेल्या नेत्यांसोबतचा कोल्हापूर दौरा रद्द केला. कान दुखत आहे त्यामुळे विमानप्रवास शक्य नाही असे कारण त्यांनी दिले. त्याविषयी ज्या वेगवेगळय़ा शक्यता, कारणे व तर्क कानोकानी ऐकले जाऊ शकतात, त्यांपैकी काहींचा हा गोषवारा : (१) प्रकाशित झालेली जाहिरात मुद्रित स्वरूपात असली तरी ती वाचून राज्यभरातील अनेकांनी भाऊंना फोन केल्यामुळे त्यांचा कान दुखू लागला असावा. (२) गेल्या नऊ वर्षांपासून सर्वात लोकप्रिय तुम्हीच हे ऐकण्याची सवय कानाला होती. या पार्श्वभूमीवर अचानक वेगळे ऐकावे लागल्याने कानाला ते सहन झाले नसावे. (३) अधिक लोकप्रिय म्हणवणाऱ्यांसोबत कोल्हापूरला गेलो तर ते स्पष्टीकरणासाठी आणखी कानाला लागतील, त्यापेक्षा न जाणेच बरे, असा विचार यामागे असावा. (४) २३.२ ही लोकप्रियतेची अत्यल्प टक्केवारी कानाला गोड वाटली नसावी. (५) राजकारणात अहंकार आणि कान एकाच वेळी दुखावण्याची ही दुर्मीळ घटना म्हणून याकडे बघावे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… (६) आघाडी सरकार उलथवताना रात्रीअपरात्री अनेक वेळा एकमेकांशी केलेल्या कानगोष्टींची अशी परतफेड बघून कुणालाही कानकोंडे होणारच (७) आपल्या अंतर्मनात प्रवेश करण्याचा मार्ग कानातून जातो हे सगळय़ांना एकदाचे कळावे म्हणून त्यांनी हे कारण समोर केले असावे. (८) ‘मी पुन्हा येईन’ ही कविता ऐकण्याची सवय त्यांच्या कानाला होती, त्या कवितेतली ‘इंद्र’मय यमके कानाला गोड वाटत होती.. पण यमक पार बदलून ती कविता दुसरेच कुणीतरी म्हणत आहे हे कानाला सहन झाले नसावे. (९) कानाला चांगल्य...