गोपाळ गणेश आगरकर माहिती

  1. महाराष्ट्राचे समाजसुधारक
  2. गोपाळ गणेश आगरकर संपुर्ण माहिती मराठी
  3. केसरी (वृत्तपत्र)
  4. गोपाळ गणेश आगरकर / पश्‍नमंजुषा (१४०)
  5. गोपाळ गणेश आगरकर (Gopal Ganesh Agarkar) – मराठी विश्वकोश
  6. गोपाळ गणेश आगरकर: जिवंतपणीच स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागलेले समाजसुधारक


Download: गोपाळ गणेश आगरकर माहिती
Size: 21.11 MB

महाराष्ट्राचे समाजसुधारक

वडील :- गणेश आई:- सरस्वती वडील :- गणेश शिक्षण :- मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण - अकोला डेक्कन कॉलेज(पुणे) : बी.ए. पदवी : १८७८ इ.स १८८१ मध्ये :- इतिहास तत्वज्ञान विषयात (एम. ए) वऱ्हाड समाचार मध्ये नियमित लेख लिहून आणि शिष्यवृत्ती मिळून त्यांनी उपजीविका केली. त्यांनी न्यू हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी सुरु केली . पुढे फर्ग्युसन कॉलेज मध्ये प्राध्यापक झाले. खोड्याच काळात ते या कॉलेजचे प्राचार्य झाले. सामाजिक सुधारणेचा पर्व :- सामाजिक कार्य: आगरकर हे गरीब कुटुंबात जन्मलेले असल्यामुळे त्यांनी गरिबीची परिस्थिती अतिशय जवळून पाहिलीहोती. त्यांनी भरपूर शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करत असताना समाजसेवाही महत्त्वाची वाटत होती. त्यांनी एका पत्रात आईला पत्र लिहून सांगितलेकी आई मी चांगल्या पगाराची नोकरी सोडून मी जनहितार्थसाठी माझे जीवन घालविण्याचे ठरविले आहे. इंदौरचे संस्थानिक शिवाजीराव होळकरयांनी त्यांना मासिक ५०० रु. पगार देऊन नोकरीची संधी दिली. परंतु त्यांनी ही नोकरी देखील सोडली. आपले आयुष्य समाजसेवेमध्ये अर्पित केले. समाजसुधारना :- समाजसुधानेसाठी आधुनिक विचारांची गरज आहे. आपल्या विचाराच्या देवाण-घेवाणसाठी व सामाजिक परिवर्तन घडविण्यासाठी आगरकरांनी केसरी आणि मराठीया वृत्तपत्रांचा आधार घेतला. त्यांनी इ.स. १८८१ मध्ये केसरी आणि मराठा ही वृत्त पत्रे सुरु केली. त्यांनी इ.स १८८७ पर्यंत त्यांनी केसरीचे संपादनकेले. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणांत आगरकर व लोकमान्य टिळकांना १०१ दिवसांची कारावासाची शिक्षा झालीहोती. पुढे या दोघांत राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी? या कारणांमुळें मतभेद निर्माण झाले. व आगरकरांनी केशरीचा संबंध तोडला . यानंतर त्यांनी इ.स १८८८ मध्ये स्वतःचे सुधारक हे वृत्तपत्र सुरु...

गोपाळ गणेश आगरकर संपुर्ण माहिती मराठी

गोपाळ गणेश आगरकर (English – Gopal Ganesh Agarkar) एक महान सामाजिक सुधारक, लेखक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि भारतातील विचारवंत होते. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय समाजात जाती प्रणाली आणि अस्पृश्यतेसारख्या कुरोतियांना काढून टाकण्यासाठी बरेच प्रयत्न केले. ते केसरी या साप्ताहिक मासिकाचे संपादक आणि 'सुधारक' या मासिकाचे संस्थापक देखील होते. Table of content -Gopal Ganesh Agarkar नाव- गोपाळ गणेश आगरकर पूर्ण नाव, खरे नाव - गोपाळ गणेश आगरकर जन्म - 14 जुलै 1856 जन्म ठिकाण- टेंभू, जिल्हा सातारा वडिलांचे नाव- गणेशराव आगरकर आईचे नाव - सरस्वती आगरकर राष्ट्रीयत्व- भारतीय धर्म - हिंदू जाती - ब्राह्मण जन्म -गोपाळ गणेश आगरकर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १ जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तहसीलच्या टेंभू गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यामच्या वडिलांचे नाव गणेश राव आगरकर होते आणि त्यांच्या आईचे नाव सरस्वती आगरकर होते. 1877 मध्ये त्यांनी यशोदाशी लग्न केले. शिक्षण -गोपाळ गणेश आगरकर त्यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण कराडमधुन घेतले. यानंतर, सन 1878 मध्ये, त्यांने बीए केले. पदवी मिळाली आणि मग सन 1880 मध्ये, त्यांचा एएम. पूर्ण अभ्यास उच्च शिक्षण घेतल्यानंतर आगरकर जी यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशातील लोकांची सेवा करण्यासाठी व्यतीत केले. प्रकाशन काम -गोपाळ गणेश आगरकर आगरकर जी, लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहयोगीचा असा विश्वास होता की, केवळ शिक्षणाद्वारे राष्ट्राची पुनर्बांधणी शक्य आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी, 'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापना जानेवारी 1880 मध्ये झाली. परंतु गोपाळ गणेश आगरकर जी यांना आपल्या विचारांचा प्रचार करणे पुरेसे नव्हते. 2 जानेवारी 1881 पासून त्यां...

केसरी (वृत्तपत्र)

मुख्य पान: • व्यापार चिन्हे (ट्रेडमार्क) विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [ मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. This work contains material which may be subject to This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal • अधिकृत संकेतस्थळ: कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत. याचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बहुतेक माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.विकिपीडिया वाचक आणि संपादक सदस्यांनी नमुद अधिकृत संकेतस्थळ खरोखर अधिकृत आ...

गोपाळ गणेश आगरकर / पश्‍नमंजुषा (१४०)

गोपाळ गणेश आगरकर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ” गोपाळ गणेश आगरकर“ यांच्यावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. गोपाळ गणेश आगरकर यांचे विचार आणि कार्य, त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांच्यावर परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल. १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर , महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा. ( एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)

गोपाळ गणेश आगरकर (Gopal Ganesh Agarkar) – मराठी विश्वकोश

• आमच्याविषयी • मराठी विश्वकोश इतिहास • पूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक • विश्वकोश संरचना • मराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे • ठळक वार्ता.. • पुरस्कार.. • बिंदूनामावली • विश्वकोश प्रथमावृत्ती • विश्वकोश प्रकाशन • कुमार विश्वकोश • मराठी विश्वकोश परिभाषा कोश • मराठी विश्वकोश परिचय-ग्रंथ • अकारविल्हे नोंदसूची • सूचिखंड • मराठी विश्वकोश अभिमान गीत • लेखनाकरिता • ज्ञानसरिता • नोंद • आशयसंपादन • भाषासंपादन • संदर्भ • भाषांतर • विश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना • ज्ञानमंडळ • ज्ञानसंस्कृती • मराठी परिभाषा कोश • मराठी शुद्धलेखनाचे नियम • महत्त्वाचे दुवे • मराठी भाषा विभाग • भाषा संचालनालय • साहित्य संस्कृती मंडळ • राज्य मराठी विकास संस्था • अभिप्राय • Toggle website search आगरकर, गोपाळ गणेश : (१४ जुलै १८५६–‒१७ जून १८९५). एक बुद्धिप्रामाण्यावादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी गरीब घराण्यात झाला. खेळणे, पोहणे, वाचणे यांत त्यांचे बालपण गेले. हालअपेष्टांना तोंड देत कराड, रत्‍नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून ते एम्‌. ए. झाले. अकोल्याच्या विष्णू मोरेश्वर महाजनींचे त्यांस मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या जहाल विचारांच्या राष्ट्रवादी पंथास ते लोकमान्य टिळकांसह जाऊन मिळाले. लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या तिघांनी पुण्यात ‘न्यू इंग्‍लिश स्कूल’ स्थापन केले (१८८०), तसेच केसरी आणि मराठा (इंग्रजी) ही पत्रे चालू केली (१८८१). न्यू इंग्‍लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोर...

गोपाळ गणेश आगरकर: जिवंतपणीच स्वतःची प्रेतयात्रा पाहावी लागलेले समाजसुधारक

'आगरकर लोकमान्य टिळकांचे मित्र होते. त्यांनी आणि टिळकांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूल शाळा काढली होती. टिळकांनी सुरू केलेल्या केसरीचे पहिले संपादक आगरकर होते. पण टिळक म्हणायचे की, आधी स्वातंत्र्य पाहिजे सामाजिक सुधारणा नंतर करू पण आगरकर म्हणायचे आधी सुधारणा करू. मग त्यांनी केसरी सोडला आणि 'सुधारक' काढलं.' समाजाच्या भल्यासाठी वाट्टेल ते सोसण्याची तयारी असणारे आगरकर समाजाच्या वाईट चालीरीतीबाबत अत्यंत कठोर शब्दांत आपले विचार प्रकट करत. प्रसंगी त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत पण ते झुकले नाहीत. त्यांचं ब्रीदवाक्य होतं, 'इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार' याच तत्त्वानुसार ते आयुष्यभर वागले. लहानपणापासूनच आगरकरांनी निबंध लिहायला आवडत असे. कऱ्हाडला शाळेत असताना एक निबंधाची स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेसाठी आगरकरांनी लिहिलेल्या निबंधाला बक्षीस मिळालं होतं. पण आयोजकांचा विश्वासच बसेना हा निबंध कुणी विद्यार्थ्याने लिहिला आहे. त्यांनी दुसऱ्या विषयावर निबंध लिहण्याची तयारी दर्शवली होती. पुढे आगरकरांनी विपुल लिखाण केलं त्याची बीजं त्यांच्या शालेय जीवनातच होती असं म्हणायला वाव आहे. आगरकरांच्या घरची परिस्थिती लहानपणासूनच हलाखीची होती. शाळा शिकत असतानाच ते एका कचेरीत ते मुन्सिफाच्या हाताखाली काम करत होते. त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत. पुढे ते एका डॉक्टरकडे कंपाउंडर झाले पण त्यांच्यावर एकवेळा पोस्टमार्टम पाहण्याची वेळ आली आणि त्यांना ते पाहून चक्कर आली आणि त्यांनी त्या नोकरीला रामराम ठोकला. तुला वाटत असेल की मोठमोठ्या परीक्षा देऊन झाल्यामुळं आता आपल्या मुलाला चांगली नोकरी लागेल आणि आपले पांग फिटतील, तर असे मो...