गुरुचरित्र पारायण 7 दिवसात कसे करावे

  1. गुरुचरित्र पारायण कसे करावे
  2. Gurucharitra Parayan 2022 श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे ? नियम व माहिती
  3. श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती.
  4. Datta Jayanti 2022: श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे?
  5. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केव्हा करावी.?
  6. ।। श्री गुरुदेव दत्त ।।: श्री गुरुचरित्र पारायण
  7. ।। श्री गुरुदेव दत्त ।।: श्री गुरुचरित्र पारायण
  8. श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती.
  9. गुरुचरित्र पारायण कसे करावे
  10. Gurucharitra Parayan 2022 श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे ? नियम व माहिती


Download: गुरुचरित्र पारायण 7 दिवसात कसे करावे
Size: 54.66 MB

गुरुचरित्र पारायण कसे करावे

याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्ती कांड यांचा समन्वय यात साधला आहे यामधील प्रत्येक अध्यायातून वेगवेगळ्या फळाचे प्राप्ती होत असते फक्त या ग्रंथाचे मोठ्या श्रद्धेने व भक्तीने वाचन करतात आज आपण या श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायणाचे नियम ते पारायण कधी करावे कसे करावे कोणती काळजी घ्यावी याविषयी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करणारा असाल तर त्याचा प्रारंभ शक्यतो शनिवारी करून ते शुक्रवारी संपवायचे आहे म्हणजेच सप्ताहाचे पारायण करणार असाल तर शक्यतो ते शनिवारी सुरू करून शुक्रवारी संपवावे सप्ताह संपल्यावर शक्य असल्यास संध्याकाळी गुरुचरित्राची पूजा आणि श्री गुरुंची पंचपदी व आरती करायची आहे त्यानंतर श्रीदत्त जयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचरित्राचा सप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता जयंतीच्या दिवशी केवळ चौथ्या अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टी वगैरे करून आनंदित करायचा आहे जर आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी घरामध्ये काही अडचणी येत असतील तर आपण दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तमूर्ती असलेल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शांतचित्ताने आपण श्री गुरुचरित्र पारायण करू शकता ज्यावेळेस आपण श्री गुरुचरित्राचे वाचन प्रारंभ करणार त्यावेळेस त्याचे वाचन आपल्याला एका लईत शांत व सुस्पष्ट असे करायचे आहे जास्त घाई घाईने उच्चार भ्रष्टता होऊ नये असे वाचन करायचे नाही तर हळू लई मध्ये आपण हे वाचन करायचे आहे चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे आपण लक्ष द्यायचे आहे आणि वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून आपल्याला ते वाचन करायचे आहे श्री गुरुचरित्राचे प्रत्येक अध्याय वाचून झाल्यावर दोन पळी पाणी तीर्थ सोडून तेच एक तीर्थ घरातील सर्वां...

Gurucharitra Parayan 2022 श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे ? नियम व माहिती

श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवी, संतोषी माता आणि माँ काली यांचा दिवस आहे. आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर या दिवशी महालक्ष्मीची पूजा करावी. महालक्ष्मीची पूजा करून देवीला प्रसन्न केल्याने कर्जातूनही मुक्ती मिळते आणि पैशाचा ओघही वाढतो. यासोबतच तब्येतही सुधारते. चला जाणून घेऊया महालक्ष्मीला कसे प्रसन्न करावे. धार्मिक मान्यतानुसार शुक्रवार लक्ष्मी देवीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीद्वारे केली पाहिजे. लक्ष्मीला संपत्तीची देवी देखील म्हटले जाते. ज्याला लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो त्याला आयुष्यात कधीही आर्थिक समस्येला सामोरा जावं लागत नाही. देवी लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी शुक्रवारी हे 4 उपाय केले पाहिजेत. हे उपाय केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा होते. देवीला लाल वस्त्र अर्पण करा मासिक शिवरात्रीला रात्रीच्या वेळी भगवान शिवशंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या ओंजळीत भरणारे देव आहेत. मनातील विकार, दु:ख, दारिद्र्य, अकाली मृत्यूची भीती, ग्रहदोष दूर करून पुत्र, संपत्ती, संपत्ती, सुख, समृद्धी इत्यादी प्रदान करणार आहेत.

श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती.

श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती. By December 16, 2020 06:36 PM 2020-12-16T18:36:28+5:30 2020-12-16T18:37:06+5:30 प.पू. टेंबेस्वामी महाराज सांगत असत, की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही, तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. केशवतनय लिहितात, दत्तगोरक्ष संवाद, सह्याद्री वर्णन, सह्याद्री महात्म्य, दत्तभार्गव संवाद इ. दत्त संप्रदायाचे मान्यताप्राप्त ग्रंथ असून या शिवाय दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा शके १४८० च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच श्रीगुरुचरित्र. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे. वारकऱ्यांना जसे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे ग्रंथ प्रिय, रामदासी पंथीयांना जसा दासबोध प्रिय, तसा दत्तभक्तांना श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे....

Datta Jayanti 2022: श्रीगुरुचरित्र पारायण कसे करावे?

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात. दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते. श्रीगुरुचरित्र या ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती... Gurucharitra: श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. श्री गुरुचरित्र सात दिवसांत वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या ५३ अध्याय पोथीतील क्रम असा आहे. आता बघू या सप्ताह वाचण्याची पद्धत... ● पहिल्या दिवशी १ ते ९ अध्याय वाचावे. ● दुसऱ्या दिवशी १० ते २१ अध्याय वाचाव...

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केव्हा करावी.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. . मित्रांनो, भारतीयांच्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान हे सर्वोच्च मानलं जातं. त्यामुळं गुरुपौर्णिमेला भारतात विशेष महत्व आहे. आषाढ महिन्याची सुरुवात या दिवसाने होते. आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडीलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आलं आहे. गुरु हा आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. याच गुरुचे आभार मानन्यासाठी भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. दरवर्षी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील काही लोक या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायणाचे वाचन सुद्धा करत असतात. परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि त्यासंबंधीचे कोणकोणते नियम आहेत याबद्दल संपूर्ण माहिती नसते आणि त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडतो की गुरुचरित्र पारायण कसे करावे? कोण कोणी करावे?आणि जर स्त्रियांनी जर गुरुचरित्र पारायण केले तर चालेल का? अशा अनेक प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडलेले असतात. त्यामुळे आपल्यातील अनेक लोक गुरुचरित्र पारायण करत नाहीत. तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो त्यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण याचे वाचन करावे की नाही तर मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने गुरुचरित्राचे पारायण केले तरीही चालते. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला सात दिवस हे गुरुचरित्र पारायण करायचे आहे. आपल्यातील अनेक जण असे म्हणतात की गुरुचरित्र पारायण याचे वाचन तीन दिवसांमध्ये आम्ही करतो. तर मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार हे चुकीचं मानलं गेलेलं आ...

।। श्री गुरुदेव दत्त ।।: श्री गुरुचरित्र पारायण

।। श्री गुरुभ्यो नम: ।। श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली, "पूर्वी त्रिविक्रमभारतींनी श्रीगुरुंना भस्म माहात्म्य विचारले होते. मग पुढे काय झाले, ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." नामधारकाने अशी विनंती केली असता श्रीगुरुंनी त्रिविक्रमभारतीला काय सांगितले ? ते सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले. श्रीगुरू त्रिविक्रमभारतीला म्हणाले, मी तुला आता भस्म माहात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचे एक प्रसिद्ध महातपस्वी शिवयोगी होते. ते सुखदुःखरहित, शांत, समदर्शी, आत्माराम, गृह-गृहिणी-विरहित होते. ते भस्मधारी, जटाधारी, वल्कले धारण करणारे होते. एकदा ते फिरत फिरत भयंकर अशा क्रौंचवनात गेले. निर्जन अशा त्या वनात तहानभुकेने व्याकुळ झालेला एक भयानक ब्रह्मराक्षस होता. वामदेवांना पाहताच त्यांना खाण्यासाठी तो राक्षस धावत आला, परंतु वामदेव थोडेसुद्धा घाबरले नाही. वामदेवांच्या शरीराचा स्पर्श होताच त्या राक्षसाची सर्व पापे तत्क्षणी नष्ट झाली. वामदेवांच्या अंगाचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले, त्यामुळे त्याचा राक्षसभाव नाहीसा झाला. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे त्या राक्षसाचे सगळे जीवनच बदलून गेले. त्याची तहान-भूक नाहीशी झाली. शांत झालेला तो वामदेवांच्या पाया पडून विनवणी करू लागला, "स्वामी, तुम्ही तर प्रत्यक्ष परमे श्व र आहात. मी तुम्हाला शरण आलो आहे. माझा उद्धार करा." वामदेवांनी त्याला विचारले, "तू कोण आहेस ? या अरण्यात का हिंडतोस ? " राक्षस म्हणाला, " स्वामी, तुमच्या शरीराचा स्पर्श होताच मला माझे पूर्वजन्मीचे पंचवीस जन्म आठवत आहेत. मी केलेली सर्व पाप-पुण्यकर्मे मला चांगली आठवत आह...

।। श्री गुरुदेव दत्त ।।: श्री गुरुचरित्र पारायण

।। श्री गुरुभ्यो नम: ।। श्री कुलदेवतायै नम: ।। नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली, "पूर्वी त्रिविक्रमभारतींनी श्रीगुरुंना भस्म माहात्म्य विचारले होते. मग पुढे काय झाले, ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी." नामधारकाने अशी विनंती केली असता श्रीगुरुंनी त्रिविक्रमभारतीला काय सांगितले ? ते सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले. श्रीगुरू त्रिविक्रमभारतीला म्हणाले, मी तुला आता भस्म माहात्म्य सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचे एक प्रसिद्ध महातपस्वी शिवयोगी होते. ते सुखदुःखरहित, शांत, समदर्शी, आत्माराम, गृह-गृहिणी-विरहित होते. ते भस्मधारी, जटाधारी, वल्कले धारण करणारे होते. एकदा ते फिरत फिरत भयंकर अशा क्रौंचवनात गेले. निर्जन अशा त्या वनात तहानभुकेने व्याकुळ झालेला एक भयानक ब्रह्मराक्षस होता. वामदेवांना पाहताच त्यांना खाण्यासाठी तो राक्षस धावत आला, परंतु वामदेव थोडेसुद्धा घाबरले नाही. वामदेवांच्या शरीराचा स्पर्श होताच त्या राक्षसाची सर्व पापे तत्क्षणी नष्ट झाली. वामदेवांच्या अंगाचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले, त्यामुळे त्याचा राक्षसभाव नाहीसा झाला. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे त्या राक्षसाचे सगळे जीवनच बदलून गेले. त्याची तहान-भूक नाहीशी झाली. शांत झालेला तो वामदेवांच्या पाया पडून विनवणी करू लागला, "स्वामी, तुम्ही तर प्रत्यक्ष परमे श्व र आहात. मी तुम्हाला शरण आलो आहे. माझा उद्धार करा." वामदेवांनी त्याला विचारले, "तू कोण आहेस ? या अरण्यात का हिंडतोस ? " राक्षस म्हणाला, " स्वामी, तुमच्या शरीराचा स्पर्श होताच मला माझे पूर्वजन्मीचे पंचवीस जन्म आठवत आहेत. मी केलेली सर्व पाप-पुण्यकर्मे मला चांगली आठवत आह...

श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती.

श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती. By December 16, 2020 06:36 PM 2020-12-16T18:36:28+5:30 2020-12-16T18:37:06+5:30 प.पू. टेंबेस्वामी महाराज सांगत असत, की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही, तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. केशवतनय लिहितात, दत्तगोरक्ष संवाद, सह्याद्री वर्णन, सह्याद्री महात्म्य, दत्तभार्गव संवाद इ. दत्त संप्रदायाचे मान्यताप्राप्त ग्रंथ असून या शिवाय दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा शके १४८० च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच श्रीगुरुचरित्र. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे. वारकऱ्यांना जसे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे ग्रंथ प्रिय, रामदासी पंथीयांना जसा दासबोध प्रिय, तसा दत्तभक्तांना श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे....

गुरुचरित्र पारायण कसे करावे

याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्ती कांड यांचा समन्वय यात साधला आहे यामधील प्रत्येक अध्यायातून वेगवेगळ्या फळाचे प्राप्ती होत असते फक्त या ग्रंथाचे मोठ्या श्रद्धेने व भक्तीने वाचन करतात आज आपण या श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायणाचे नियम ते पारायण कधी करावे कसे करावे कोणती काळजी घ्यावी याविषयी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करणारा असाल तर त्याचा प्रारंभ शक्यतो शनिवारी करून ते शुक्रवारी संपवायचे आहे म्हणजेच सप्ताहाचे पारायण करणार असाल तर शक्यतो ते शनिवारी सुरू करून शुक्रवारी संपवावे सप्ताह संपल्यावर शक्य असल्यास संध्याकाळी गुरुचरित्राची पूजा आणि श्री गुरुंची पंचपदी व आरती करायची आहे त्यानंतर श्रीदत्त जयंती उत्सवात ज्यांना श्री गुरुचरित्राचा सप्ताह करायचा असेल त्यांनी समाप्ती जयंतीच्या दिवशी न करता जयंतीच्या दिवशी केवळ चौथ्या अध्यायाचे पारायण करून पुष्पवृष्टी वगैरे करून आनंदित करायचा आहे जर आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी घरामध्ये काही अडचणी येत असतील तर आपण दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तमूर्ती असलेल्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी शांतचित्ताने आपण श्री गुरुचरित्र पारायण करू शकता ज्यावेळेस आपण श्री गुरुचरित्राचे वाचन प्रारंभ करणार त्यावेळेस त्याचे वाचन आपल्याला एका लईत शांत व सुस्पष्ट असे करायचे आहे जास्त घाई घाईने उच्चार भ्रष्टता होऊ नये असे वाचन करायचे नाही तर हळू लई मध्ये आपण हे वाचन करायचे आहे चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे आपण लक्ष द्यायचे आहे आणि वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसून आपल्याला ते वाचन करायचे आहे श्री गुरुचरित्राचे प्रत्येक अध्याय वाचून झाल्यावर दोन पळी पाणी तीर्थ सोडून तेच एक तीर्थ घरातील सर्वां...

Gurucharitra Parayan 2022 श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे ? नियम व माहिती

श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवी, संतोषी माता आणि माँ काली यांचा दिवस आहे. आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर या दिवशी महालक्ष्मीची पूजा करावी. महालक्ष्मीची पूजा करून देवीला प्रसन्न केल्याने कर्जातूनही मुक्ती मिळते आणि पैशाचा ओघही वाढतो. यासोबतच तब्येतही सुधारते. चला जाणून घेऊया महालक्ष्मीला कसे प्रसन्न करावे. धार्मिक मान्यतानुसार शुक्रवार लक्ष्मी देवीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीद्वारे केली पाहिजे. लक्ष्मीला संपत्तीची देवी देखील म्हटले जाते. ज्याला लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो त्याला आयुष्यात कधीही आर्थिक समस्येला सामोरा जावं लागत नाही. देवी लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी शुक्रवारी हे 4 उपाय केले पाहिजेत. हे उपाय केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा होते. देवीला लाल वस्त्र अर्पण करा मासिक शिवरात्रीला रात्रीच्या वेळी भगवान शिवशंकराची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे. भगवान शंकराला प्रसन्न करून तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता. महाकाल शिव हे सहज प्रसन्न होणारे आणि भक्तांच्या ओंजळीत भरणारे देव आहेत. मनातील विकार, दु:ख, दारिद्र्य, अकाली मृत्यूची भीती, ग्रहदोष दूर करून पुत्र, संपत्ती, संपत्ती, सुख, समृद्धी इत्यादी प्रदान करणार आहेत.