Information about sant eknath in marathi

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढीनिमित्त श्री विठ्ठल
  2. eknathi bhagwat


Download: Information about sant eknath in marathi
Size: 13.37 MB

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढीनिमित्त श्री विठ्ठल

पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. सध्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह इतर संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांचा केला सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितेचे सदस्य अॅड. माधवी देसाई- निगडे, प्रकाश जवंजाळ, श्रीमती शंकुतला नडगिरे आदी उपस्थित होते. समितीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा श्री विठ्ठल - रुक्मिणीची मूर्ती देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कारही करण्यात आला. पालखी सोहळा असा ज्ञानोबारायांच्या पालखीने 11 जूनला आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. ती 28 जून रोजी पंढरीत पोहचेल. ज्ञानेबांची 29 जून रोजी विठूरायांसोबत गळाभेट होईल. तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखीने देहूतून 10 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेले आहे. ती 28 जून रोजी संत तुकारामांची पालखी पंढरीत दाखल होणार आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यात 29 जून रोजी तुकोबांची पालखी सहभागी होणार आहे आणि याच दिवशी तुकोबा आणि विठुरायाची भेट होणार आहे.

eknathi bhagwat

सार्थ एकनाथी भागवत हा एकनाथांचा एक महत्त्वाचा ग्रंथ असून वारकरीपंथास आधारभूत आहे. संस्कृतमधील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही ओवीबद्ध मराठी टीका आहे. त्याची रचना इ.स. १५७० ते इ.स. १५७३ या काळात झाली. सत्ताविसाव्या अध्यायात पूजाविधी आहे. सर्वांभूती समानता आणि भगवद्‌भाव हे नाथांच्या शिकवणीचे सार म्हणून सांगता येईल. भक्तीच्या द्वारे परमार्थाची प्राप्ती करून घेण्याच सुलभ मार्ग प्रापंचिकांपुढे ठेवणे, हे या ग्रंथाचे प्रयोजन होते. आपल्या गुरूच्या आदेशावरून या ग्रंथाची रचना केल्याचे एकनाथ सांगतात. पैठण येथे असताना त्यांनी पाच अध्याय लिहिले. एकनाथांच्या एका चाहत्याने काशीस जाताना ते पाच अध्याय सोबत नेले. भागवत ग्रंथाचा हा प्राकृत अवतार पाहून काशीक्षेत्रात विद्वानांना क्रोध आला आणि त्यांनी एकनाथांना काशीस बोलावून घेतले. तेथे त्यांनी काशीच्या मणिकर्णिका घाटावर संपूर्ण भागवताची रचना केली आणि ती विद्वज्‍जनांपुढे मांडली. तेथे हा ग्रंथ विद्वज्जनांच्या पसंतीस उतरला आणि त्या ग्रंथाची त्याच विद्वज्जनांनी काशी मध्ये मिरवणूक काढली. संत एकनाथांचा त्यांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत...