झिम्बाब्वे वि भारत

  1. ICC World Cup 2023: WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!
  2. कसोटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक आलं समोर; भारतासमोर तगडे प्रतिस्पर्धी, शुक्रवारपासून श्रीगणेशा
  3. विटंबनेचा सखोल तपास, शांततेसाठी‎ पोलिस साधणार धुळेकरांशी सुसंवाद
  4. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०००


Download: झिम्बाब्वे वि भारत
Size: 67.35 MB

ICC World Cup 2023: WTC Final सुरू असताना अचानक वर्ल्ड कप टीमची घोषणा; 'हा' खेळाडू झाला कॅप्टन!

World Cup 2023: इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीकडून (ICC) आयोजित केल्या जाणारा यंदाचा वनडे वर्ल्ड कप (World Cup 2023) भारतात खेळवला जाणार आहे. वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद यंदा भारताकडे देण्यात आलंय. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 2011 प्रमाणे भारत घरच्या मैदानावर वर्ल्ड कर जिंकणार का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता टेस्ट फायनल (WTC Final 2023) सुरू असताना अचानक एका टीमची घोषणा झाली आहे. श्रीलंकेचा (Sri Lanka) क्रिकेट संघ यंदा थेट वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे त्यांना पात्रता फेरीतील सामने खेळावे लागणार आहेत. 18 जूनला विश्वचषक पात्रता फेरीची (World Cup Qualifiers) सुरुवात होणार आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने विश्वचषक पात्रता फेरीसाठी संघाची घोषणा केली आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची स्टार गोलंदाज असलेल्या मथिशा पाथिरानाला (Mathisha Pathirana) संघात स्थान मिळालंय. तर दासुन शनाका (Dasun Shanaka) याला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे. त्यामुळे आता मागील काही दिवसांपासून चांगली कामगिरी करणारा श्रीलंका वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. IPL star included in Sri Lanka squad for ICC Men's — ICC (@ICC) कोणते संघ World Cup साठी पात्र ? न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही 2023 च्या विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. तसेच यजमानपद असल्याने भारत देखील पात्र ठरला आहे. पात्रता फेरीत कोणते संघ? आगामी वर्ल्ड कपसाठीच्या पात्रता फेरीत दहा संघ असतील. अ गटात वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, नेदरलँड, नेपाळ आणि अमेरिका यांच्या संघाचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, ...

भारत

एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या लांबणीवर पडत चाललेल्या कार्यक्रमाचा आराखडा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) सोमवारी सादर करण्यात आला. या आराखडय़ानुसार भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांतील सामना १५ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर अहमदाबाद येथे होण्याची शक्यता आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्याच्या अंतिम सामन्यादरम्यान विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर होईल असे मानले जात होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमाचा आराखडाच ‘आयसीसी’कडे सादर करण्यात आला. हा आराखडा सर्व सहभागी संघांच्या क्रिकेट मंडळांकडेही पाठविण्यात आला असून, पुढील आठवडय़ात कार्यक्रमाला अंतिम स्वरूप दिले जाईल असे सांगण्यात आले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाला झालेल्या उशिराबाबत मात्र, कुणी काही बोललेले नाही. स्पर्धेला चार महिने बाकी असताना अजून आराखडाच सादर करण्यात आला आहे. यापूर्वी २०१५ आणि २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेचा कार्यक्रम एक वर्ष आधी जाहीर करण्यात आला होता. पाकिस्तानचा सहभाग आणि त्यांच्या सामन्यांची केंद्रे निश्चित करण्यासाठीच कार्यक्रमाला उशीर झाला असावा असे मानले जात आहे. स्पर्धेत एकूण १० संघ खेळणार असून, आठ संघ यापूर्वीच निश्चित झाले आहेत. अन्य दोन संघ पात्रता फेरीतून निश्चित होणार आहेत. ही स्पर्धा झिम्बाब्वेला १८ जूनपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे दोन माजी विजेते वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे दोन संघ पात्रता फेरीत खेळणार आहेत. प्रस्तावित आराखडय़ानुसार उद्घाटन आणि समारोप सोहळा अनुक्रमे ५ ऑक्टोबर आणि १९ नोव...

कसोटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक आलं समोर; भारतासमोर तगडे प्रतिस्पर्धी, शुक्रवारपासून श्रीगणेशा

जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ WTC 2023-2025 च्या तयारीला लागला आहे. शुक्रवारपासून ऑस्ट्रेलिया -इंग्लंड या दोन कट्टर प्रतिस्पर्धींच्या Ashes मालिकेतून WTC 2023-2025 ला सुरुवात होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने दोन वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, परंतु दोन्ही वेळेस त्यांना उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी WTC ची मानाची गदा पटकावली आहे. आता WTC च्या तिसऱ्या पर्वात एकूण २७ मालिकांमध्ये ६८ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत आणि फायनल २०२५ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणार आहे. WTC 2023-25 मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज असे ९ संघ सहभागी होणार आहेत. या संघाना दोन ते पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे. हे ९ संघ सहा कसोटी मालिका खेळतील आणि त्यापैकी ३ मालिका या घरच्या मैदानावर होतील. त्यानंतर अव्वल दोन संघ फायनलमध्ये जेतेपदाची गदा जिंकण्यासाठी खेळतील. WTC 2021-23 च्या वेळापत्रकाप्रमाणे भारत-इंग्लंड यांच्यात यंदाही पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीची मालिकाही पाच सामन्यांची मालिका होईल आणि १९९२ नंतर प्रथमच दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ९ संघांना समान सामने खेळण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे जय-पराजयाच्या टक्केवारीवर अव्वल दोन संघ ठरणार आहेत. इंग्लंडचा संघ सर्वाधिक २१ कसोटी सामने खेळणार आहेत, तर ऑस्ट्रेलिया व भारत यांच्या वाट्याला १९ कसोटी सामने आले आहेत. WTC मध्ये विजयी संघाला १२ गुण, सामना ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघांना ...

विटंबनेचा सखोल तपास, शांततेसाठी‎ पोलिस साधणार धुळेकरांशी सुसंवाद

शहरातील मोगलाई परिसरातील श्रीराम‎ मंदिरात झालेल्या विटंबना प्रकरणी गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे. तसेच‎ इतर घटनांविषयी काही जण आक्षेपार्ह‎ विधान करत आहे. ही बाब लक्षात घेऊन‎ समाजात शांतता, एकोपा कायम राहावा‎ यासाठी गणेशोत्सवापर्यंत प्रत्येक‎ कॉलनीत जाऊन प्रबोधन केले जाईल,‎ अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय‎ बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.‎ पोलिस अधीक्षक संजय बारकुंड‎ यांनी सांगितले की, मंदिरातील विटंबना‎ प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. त्यापैकी सागर‎ पिंपळे नामक संशयिताने हा गुन्हा‎ घडवल्याचे पुढे आले आहे. मध्यरात्री‎ १२ ते २ वाजेच्या दरम्यान हा प्रकार‎ घडला. तिघा संशयितांच्या मोबाइलचा‎ डीव्हीआर तपासला जातो आहे. या‎ गुन्ह्यात संशयितांची संख्या वाढू शकते.‎ तसेच काही दिवसांपासून शहरात‎ आक्षेपार्ह विधान केली जात आहे.‎ त्यामुळे गणेशोत्सवापर्यंत शांतता,‎ एकात्मता व पोलिस मित्र संकल्पनेवर‎ जागृती केली जाणार आहे. वडजाई‎ रोडवरील टिपू सुलतान चौकाच्या‎ कामाला नियमानुसार परवानगी होती की‎ नाही याची चौकशी सुरू आहे. या‎ प्रकरणी केलेल्या तक्रारीत तथ्य‎ आढळल्यास कारवाई होईल, असेही‎ पोलिस अधीक्षक बारकुंड म्हणाले.‎ हिंदुत्ववादी संघटनांची बैठक : मंदिरातील विटंबना प्रकरणी‎ हिंदुत्ववादी संघटनांची बुधवारी‎ रात्री बैठक झाली.‎ या वेळी‎ विटंबनेच्या घटनेचा निषेध करण्यात‎ आला. बैठकीत महेश मिस्तरी, संदीप सूर्यवंशी, सुनील बैसाणे, अॅड. रोहित‎ चांदोडे, प्रा. पाटील, भाऊसाहेब जाधव यांच्यासह विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेना, हिंदू युवा‎ शक्ती संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या घटनेमुळे शहरात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती.‎ यापूर्वीही उपद्रव‎ या मंदिरात यापू...

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०००

झिम्बाब्वे तारीख ८ नोव्हेंबर – १४ डिसेंबर २००० संघनायक कसोटी मालिका निकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर एकदिवसीय मालिका निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर २-कसोटी सामन्यांची मालिका भारताने १-० तर ५-एकदिवसीय सामन्याची मालिका ४-१ अशी जिंकली. अनुक्रमणिका • १ संघ • २ दौरा सामने • २.१ तीन दिवसीयः राष्ट्रीय क्रिकेट अकादमी XI वि. झिम्बाब्वीयन्स • २.२ तीन दिवसीयः भारतीय अध्यक्षीय XI वि. झिम्बाब्वीयन्स • ३ कसोटी मालिका • ३.१ १ली कसोटी • ३.२ २री कसोटी • ४ एकदिवसीय मालिका • ४.१ १ला एकदिवसीय सामना • ४.२ २रा एकदिवसीय सामना • ४.३ ३रा एकदिवसीय सामना • ४.४ ४था एकदिवसीय सामना • ४.५ ५वा एकदिवसीय सामना • ५ संदर्भ आणि नोंदी • ६ बाह्यदुवे • नाणेफेक : भारत, फलंदाजी • झिम्बाब्वेच्या २९४-९ धावा ही भारताविरूद्ध सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. • झिम्बाब्वेचा भारताविरूद्ध भारतातील पहिलाच विजय. • झिम्बाब्वेविरूद्ध १,००० धावा पूर्ण करणारा • फ्लॉवर बंधूंदरम्यानची १५८ धावांची भागीदारी ही झिम्बाब्वेची ४थ्या गड्यासाठी सर्वोत्कृष्ट भागीदारी होय. • • भारतीय गोलंदाजातर्फे सर्वात कमी सामन्यांत १०० बळी घेण्याचा ४था एकदिवसीय सामना