जिल्ह्यातील

  1. वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती Washim District Information In Marathi » मराठी मोल
  2. Thane District, Govt. of Maharashtra
  3. उस्मानाबाद जिल्हा
  4. Dharashiv District Water Issues 16 Projects Water Run Out Maratahi News
  5. जळगावकरांनो...देवदर्शन करताय? जिल्ह्यातील 34 मंदिरात ड्रेसकोड लागू!
  6. पुणे जिल्ह्याबद्दल माहिती । Pune district information in Marathi
  7. रायगड जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती । Raigad district full information in Marathi
  8. पुणे जिल्हा


Download: जिल्ह्यातील
Size: 41.14 MB

वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती Washim District Information In Marathi » मराठी मोल

Washim District Information In Marathi वाशिम हा एक महाराष्ट्रातील जिल्हा आहे. 1998 मध्ये अकोला जिल्ह्यातून वेगळा झालेला वाशिम जिल्हा विदर्भातील अनेक जिल्ह्यापैकी एक महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण करण्यात आला. वाशिमचे पुरातन नाव वत्सगुल्म असे होते.चला तर मित्रांनो जाणून घेऊया वाशिम या जिल्ह्या विषयी सविस्तर माहिती. वाशिम जिल्ह्याची संपूर्ण माहिती Washim District Information In Marathi वस्त ऋषीच्या नावावरून हे नाव आले होते. काही अवशेषावरून वाकाटक साम्राज्याचे संदर्भात, वाशिम सोबत जोडला आहे. या जिल्ह्यातील बराचसा भाग डोंगराळ व पठारी आहे. पैनगंगा ही वाशिम जिल्ह्याचे मुख्य नदी आहे. तर दक्षिणेकडील भाग सकल प्रदेशाचा आहे. • क्षेत्रफळ व विस्तार : वाशिम जिल्ह्याचे क्षेत्रफळ 5,150 चौरस किलोमीटर एवढे आहे. वाशीम या जिल्ह्याच्या सीमेला लागून उत्तरेस अकोला व अमरावती जिल्हा आहे. तर दक्षिणेस यवतमाळ व हिंगोली जिल्हा असून पूर्वेस यवतमाळ आणि पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे. वाशीम, जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत. या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण वाशिम आहे. पैनगंगा ही या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. • लोकसंख्या: वाशिम जिल्ह्याची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 11,96,714 एवढी आहे. येथे 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 943 आहे. साक्षरतेचे प्रमाण 83.25% आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण 1.07% आहे. या जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे जाती व जमातीचे लोक राहतात. वाशिम जिल्ह्यामध्ये आंध, गोंड, आणि बंजारा, या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात. • येथे प्रामुख्याने मराठी बंजारा व हिंदी भाषा बोलल्या जातात. सर्व जाती, धर्माच्या दृष्टीकोनातून धार्मिकदृष्ट...

Thane District, Govt. of Maharashtra

ABOUT DISTRICT Thane is one of the few industrially advanced districts in the state of Maharashtra. Thane district is on the North of Konkan division. According to census 2011, it is third in the state in terms of population. Area of ​​the district is 4214 sq. Km. It is 1.37 percent of the state. The Sahyadri mountain ranges to the east and the Arabian sea to the west, the dense forest section of the Gujarat state on the north, and the south of Mumbai, which are considered to be world famous and the financial capital of India, are the four pillars of this district. […]

उस्मानाबाद जिल्हा

• العربية • مصرى • भोजपुरी • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Català • Cebuano • Deutsch • English • Español • Euskara • فارسی • Français • ગુજરાતી • हिन्दी • Italiano • 日本語 • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk bokmål • ਪੰਜਾਬੀ • Polski • پنجابی • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Svenska • தமிழ் • తెలుగు • اردو • Tiếng Việt • 中文 • Bân-lâm-gú महाराष्ट्र मधील स्थान देश - एकूण ७,५६९ चौरस किमी (२,९२२चौ.मैल) -एकूण १६,६०,३११ (२०११) - २२१ प्रति चौरस किमी (५७०/चौ.मैल) - ७६.३३% - १.०८ प्रशासन - सचिन ओम्बासे - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ - - -वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर (२४इंच) उस्मानाबाद जिल्हा (पूर्वीचे नाव उस्मानाबाद जिल्हा) हा जिल्ह्याचे भौगोलिक स्थान [ ] • अक्षांश: १७.३५ ते १८.४० उत्तर • रेखांश: ७५.१६ ते ७६.४० पूर्व. उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात व मराठवाड्यात त्याच्या नैर्ऋत्येला आहे. जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे जिल्ह्याचे हवामान [ ] जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत. लोकसंख्या [ ] २०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या ही १६,...

Dharashiv District Water Issues 16 Projects Water Run Out Maratahi News

Dharashiv Water Issues: मे महिन्यात उन्हाचा चटका अधिक जाणवत होता. त्यामुळे बाष्पीभवनामुळे प्रकल्पातील पाणीसाठा घटू लागला आहे. दरम्यान धाराशिव ( धाराशिव जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प असून, 17 मध्यम व 208 लघु असे एकूण 226 प्रकल्प आहेत. या एकूण प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता 726.9833 दलघमी इतकी आहे. विशेष म्हणजे याच लहान-मोठ्या प्रकल्पातून शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा होतो. सोबतच शेतीसाठीही या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना मिळते. मात्र मार्च ते मे महिन्यात कडक ऊन पाहायला मिळाले. तर जून महिन्यात देखील सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे बाष्पीभवनही वाढले आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट होत आहे. ज्यामुळे एकूण 226 प्रकल्पातील 16 प्रकल्प जूनपर्यंत कोरडे पडले आहेत. उर्वरित प्रकल्पांमध्ये 92.8099 दलघमी म्हणजेच 12.75 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मान्सून लांबणीवर पडल्यास येत्या महिन्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना अनेक गावांना भासू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. अधिग्रहणासाठी प्रस्ताव उन्हाचा पारा वाढला असून, त्यामुळे बाष्पीभवन देखील वाढले आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश गावांना जून महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर आतापर्यंत 76 गावांनी अधिग्रहणासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. यातील काही प्रस्तावांना मंजुरीही मिळाली आहे. मात्र, मान्सून दाखल होण्यास विलंब झाल्यास तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत गावकऱ्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. पाणीपुरवठा विभागाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी धाराशिव जिल्ह्यात एकही पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु नाहीत. जिल्ह्या...

जळगावकरांनो...देवदर्शन करताय? जिल्ह्यातील 34 मंदिरात ड्रेसकोड लागू!

जळगाव : राज्यातील मंदिरांमधील सुरू असलेल्या ड्रेस कोडच्या मोहिमेत अनेक जिल्ह्यातील हिंदू मंदिर आपला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसताय. काल राज्यातील मंदिरांमधील सुरू असलेल्या ड्रेस कोडच्या मोहिमेत आता विश्व हिंदू परिषदेने उडी घेतल्याच्या बातमीनंतर आज जळगाव जिल्ह्यातील 34 मंदिरांमध्ये येत्या आठ दिवसांत वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. टप्प्याटप्प्याने अन्य मंदिरात देखील तीन महिन्यांमध्ये वस्त्रसंहिता लागू होईल असेही मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध पद्मालय मंदिर, पारोळ्यातील बालाजी मंदिर देवस्थान व सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिरांसह अन्य मंदिरांचा यात समावेश आहे.

पुणे जिल्ह्याबद्दल माहिती । Pune district information in Marathi

पुणे जिल्ह्याबद्दल माहिती । Pune district information in Marathi Pune district information in Marathi नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण पुणे या जिल्हाबद्दल माहिती पाहणार आहोत.पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. विद्येचे माहेरघर अशी पुण्याची एक खास ओळख आहे . पुणे जिल्ह्यात संदर्भात एक मन विशेष प्रसिद्ध आहे ‘पुणे तिथे काय उणे.’पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा आहे. तर, पश्चिमेस रायगड जिल्हा व दक्षिणेस सातारा जिल्हा, व आग्नेयेस सोलापूर जिल्हा तर ईशान्य व पूर्वेस अहमदनगर हा जिल्हा आहे. पुणे हे नाव इ.स.८व्या शतकात ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात होते या विषयी काही संदर्भ सापडले आहेत . इ.स. ११व्या शतकात ते ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ नावाने ओळखले जात .मराठा साम्राज्याच्या कालखंडात याच पुणे शहराचे नाव शहराचे ‘पुणे’, आणि बोलीभाषेत ‘पुणं’ असे वापरले जात होते. पुण्याचे स्थान शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतिहासात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींची खाण म्हणजे पुणे आहे . पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर आहे . केवळ ऐतिहासिकच नाहीतर उद्योगधंद्याच्या बाबतीत ही पुणे शहर तितकेच भक्कम आहे . याचबरोबर पुण्यामध्ये लष्करीदृष्ट्या आहे महत्त्वाचे केंद्र आहे.. पुणे जिल्ह्याचे महाराष्ट्रातील नकाशावरील स्थान पुणे जिल्ह्याचे ठिकाण पुणे पुणे जिल्ह्याचा विभाग पुणे पुणे जिल्ह्यातील तालुके जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत .१ हवेली २ इंदापूर ३ खेड ४ जुन्नर ५ दौंड ६ पुणे शहर ७ पुरंदर ८ बारामती ९ भोर १० मावळ ११ मुळशी १२ वेल्हे १३ शिरू...

रायगड जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती । Raigad district full information in Marathi

रायगड जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती । Raigad district full information in Marathi Raigad district information in Marathi नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण रायगड या जिल्हाबद्दल माहिती पाहणार आहोत.रायगड हा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. रायगढ़ जिला से पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा असे होते. या जिल्ह्यात असणाऱ्या कुलाबा या किल्ल्यावरून ते नाव पडले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले. रायगड जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती – Raigad district full information in Marathi रायगड जिल्ह्याचा इतिहास (History of Raigad) रायगड ही मराठा साम्राज्याची पहिली राजधानी होती .या ठिकाणी असलेल्या रायगड किल्ल्यावरून जिल्ह्याचे नाव रायगड असे ठेवण्यात आले, रायगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव रायरी असे होते हा किल्ला रायगड या जिल्ह्याच्या अंतर्गत भागात, सह्याद्री पर्वतरांगांच्या पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडे असलेल्या घनदाट जंगलात आहे. रायगड जिल्ह्याचे महाराष्ट्रातील नकाशावरील स्थान रायगड जिल्ह्याचे ठिकाण रायगड रायगड जिल्ह्याचा विभाग कोकण विभाग रायगड जिल्ह्यातील तालुके रायगड या जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत१ सुधागड, २ पेण, ३ कर्जत, ४ खालापूर, ५ उरण, ६ अलिबाग, ७ पनवेल, ८ माणगाव, ९ रोहा, १० मुरूड, ११ श्रीवर्धन, १२ तळा, १३ महाड, १४ पोलादपूर १५ म्हसळा रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक सीमा पश्चिम- अरबी समुद्र,पूर्वेला- पुणे जिल्हाउत्त्तरेला- ठाणे जिल्हा,दक्षिणेला- रत्‍नागिरी जिल्हा आहेत. रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७,१४८ चौरस किमी रायगड जिल्ह्यातील पाऊस ३,८८४ मिलीमीटर रायगड जिल्ह्यातील नद्या भोगावती नदीकाळू नदीघोड नदीपाताळगंगा नदीआमसा नदीगांधार न...

पुणे जिल्हा

विशेष अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणाऱ्याया संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात. शिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे. पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हटले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक महत्त्वाचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व स्वराज्याचा अभिमान सर्वसामान्य मराठी माणसांत जागृत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील महत्त्वाचा काळ पुणे शहरात (व जिल्ह्यातही) व्यतीत केला होता. फाल्गुन वद्य तृतीया, इ.स. १६३० (संदर्भ : शहर पुणे, खंड-२ , पृष्ठ ५७६) या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिल्ह्यातील जुन्...