ज्ञानेश्वर महाराज अभंग

  1. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
  2. Sant Dnyaneshwar Information
  3. Ashadi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात कॅलिफोर्नियातील बारा वारकऱ्यांचा सहभाग ashadi wari 2023 twelve warkari from California participated in Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala
  4. माऊलींचा जयघोष अन् लाखो वैष्णवांसहित पालखीचे वैभवी प्रस्थान; ज्ञानोबा निघाले विठुरायाच्या भेटीला


Download: ज्ञानेश्वर महाराज अभंग
Size: 19.36 MB

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुढील मार्गाने मार्गक्रमण करते. वाल्हे लोणंद तरडगाव बरड वेळापूर भंडी शेगाव वाखरी रिंगण [ ] संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण. हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांचा व माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो. रिंगण म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल. रिंगण चा शब्दशः अर्थ म्हणजे वर्तुळ. रिंगण म्हणजे म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते. काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे. पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे रहातात. रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे. चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते. रिंगण हे २ प्रकारचे होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक २०२३ दिनांक पालखीचा मुक्काम 11 जून 2023 आळंदीहून प्रस्थान 12,13 जून 2023 पुणे मुक्कामी 14,15 जून 2023 सासवड 16 जून 2023 जेजूरी 17 जून 2023 वाल्हे 18,19 जून 2023 लोणंद 20 जून 2023 तरडगाव 21 जून 2023 फलटण 22 जून 2023 बरड 23 जून 2023 नातेपुते 24 जून 2023 माळशिरस 25 जून 2023 वेळापूर 26 जून 2023 भंडीशेगांव 27 जून 2023 वाखरी 28 जून 2023 पंढरपुर मुक्कामी 29 जून 2023 आषाढी सोहळा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रिंगण खालील ...

Sant Dnyaneshwar Information

संत ज्ञानेश्वर मूळ नाव : ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी जन्म : इ.स. १२७५, आपेगाव, महाराष्ट्र निर्वाण : इ.स. १२९६, आळंदी; महाराष्ट्र समाधिमंदिर : आळंदी उपास्यदैवत : विठ्ठल संप्रदाय : नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय गुरू : निवृत्तीनाथ शिष्य : विसोबा खेचर भाषा : मराठी भाषा साहित्यरचना : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका),अमृतानुभव, हरिपाठ, अभंग संबंधित तीर्थक्षेत्रे : आळंदी, नेवासे वडील : विठ्ठलपंत आई : रुक्मिणी विशेष माहिती : संत ज्ञानेश्वर यांची भावंडे - निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर यांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरूच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. त्यांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्वर यांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता संत ज्ञानेश्वर यांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्...

Ashadi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात कॅलिफोर्नियातील बारा वारकऱ्यांचा सहभाग ashadi wari 2023 twelve warkari from California participated in Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us पुणे : ते मूळचे महाराष्ट्रातील. पण, उद्योग-व्यवसायानिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्नियात स्थायिक झालेले. भौतिक प्रगती साधताना आस मात्र अध्यात्माचीही होती. त्यातून स्फूर्ती घ्यायची होती. देहू व आळंदीहून पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसारखी. चालण्याची सवय होण्यासाठी त्यांनी ‘सेतू वारी’ सुरू केली. दररोज चालण्याचा सराव केला. वारीसाठी मानसिक व शारीरिक साधना केली आणि त्यांची पावले आळंदीकडे वळली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पुण्यापर्यंतचा पहिला टप्पा त्यांनी पूर्ण केला. विज्ञानातून भौतिक प्रगती साधल्यानंतर आध्यात्मिक स्फूर्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी आता विठ्ठलभेटीचा ध्यास घेतला आहे. पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आषाढीवारीला निघाले आहेत. त्यात कॅलिफोर्नियामध्ये उद्योग व्यवसायात स्थिरस्थावर झालेले बारा जणांचा समावेश आहे. त्यातील सहा जणांची स्वतःची कंपनी आहे. काही उच्चपदस्थ अधिकारी आहेत. यात सहा महिलाही आहेत. पंढरीच्या वारीसाठी पायी चालण्यासाठीची मानसिक व शारीरिक साधना पूर्ण करून भक्तीची गोडी चाखण्यासाठी त्यांनी थेट पंढरीची वाट धरली आहे. आळंदी ते पुणे वाटचालीत त्यांना भक्तीच्या शक्तीची प्रचीती आली आहे. वारीसाठी मानसिक तयारी विजय उत्तरवार आणि स्मिता उत्तरवार, नितीन पाटील आणि वृषाली पाटील हे दांपत्य सहा वर्षांपूर्वी आळंदी ते पुणे वारीत च...

माऊलींचा जयघोष अन् लाखो वैष्णवांसहित पालखीचे वैभवी प्रस्थान; ज्ञानोबा निघाले विठुरायाच्या भेटीला

आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९३ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. भक्तीच्या या वैभवी सोहळ्यात लाखो वैष्णवांनी माउलींच्या समाधीचे दर्शन घेत प्रत्यक्ष स्वता:च्या नयनांनी हा उभा सोहळा अनुभवला. सायंकाळी पावणेसातच्या सुमारास माउलींच्या पालखीने प्रस्थान ठेवले. ‘ज्ञानोबा - माऊली - तुकारामांचा’ देहभान विसरून जयघोष करीत पंढरीकडे जाण्यासाठी लाखो वारकरी ज्ञानियांच्या अलंकापुरीत दाखल झाल्याने प्रस्थान सोहळ्यासाठी जणू भक्ती सागरच लोटला आहे. प्रस्थान सोहळ्यास रविवारी (दि.११) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर ‘श्रीं’ना पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधआरती करण्यात आली. त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे भाविकांच्या पूजा व दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. दुपारी बाराला ‘श्रीं’ना महानैवेद्य देऊन प्रस्थान सोहळ्याच्या तयारी सुरु झाली. दुपारी अडीचच्या वाजता मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास माउलींच्या दोन्ही अश्वांनी मंदिरात प्रवेश केला. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व हैबतबाबा यांच्यातर्फे ‘श्रीं’ची आरती केल्यानंतर विना मंडपात मानकऱ्यांना मान देऊन सजवलेल्या पालखीत माउलींच्या पादुकांना विराजमान करण्यात आल्या. तद्नंतर ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या खांद्यावरून संजीवन समाधी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखीने महाद्वारातून प्रस्थान ठेवले. तत्पूर्वी, वारकऱ्यांनी टाळ - मृदुगाच्या निनादात ‘ज्ञानोबा - तुकारामांचा’ जयघोष करत फेर, फुगड्यानी मंदिर परिसर अगदी दुमदुमून सोडला होता. वारकऱ्यांच्या उत्साहाला आंनदाची भरती आली होती. भगवी पताका खांद्यावर घेतलेले पुरुष वारकरी, तुळशीवृदावन ...