लोकमान्य टिळक यांचा जन्म

  1. Lokmanya Tilak Jayanti : लोकमान्य टिळकांना राष्ट्राइतकाच धर्माचाही होता अभिमान, जाणून घ्या त्यांच्याविषयी
  2. Lokmanya Tilak Death Anniversary Know More About Indian Nationalist
  3. लोकमान्य टिळक
  4. लोकमान्य टिळक माहिती
  5. लोकमान्य टिळक माहिती Lokmanya Tilak Information in Marathi इनमराठी
  6. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ९१ वा स्मृतीदिन
  7. Lokmanya Tilak Information In Marathi
  8. लोकमान्य टिळक यांची माहिती – Lokmanya Tilak information in Marathi – Marathi Biography
  9. Lokmanya Tilak Birth Anniversary Know More About Indian Nationalist And Teacher Marathi News
  10. Lokmanya Tilak Death Anniversary Know More About Indian Nationalist


Download: लोकमान्य टिळक यांचा जन्म
Size: 46.65 MB

Lokmanya Tilak Jayanti : लोकमान्य टिळकांना राष्ट्राइतकाच धर्माचाही होता अभिमान, जाणून घ्या त्यांच्याविषयी

• • Lifestyle • Lokmanya Tilak Jayanti : लोकमान्य टिळकांना राष्ट्राइतकाच धर्माचाही होता अभिमान, जाणून घ्या त्यांच्याविषयी Lokmanya Tilak Jayanti : लोकमान्य टिळकांना राष्ट्राइतकाच धर्माचाही होता अभिमान, जाणून घ्या त्यांच्याविषयी Lokmanya Tilak Jayanti: रत्नागिरी येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. तसेच केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. स्वातंत्र्यलढ्यात या दोन्ही वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची ठरली. लोकमान्य टिळक Lokmanya Tilak Jayanti :‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ असे म्हणत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak) यांची आज म्हणजेच 23 जुलै रोजी जयंती (Lokmanya Tilak Jayanti) आहे. त्यांचा जन्म 1856 साली आजच्या दिवशी झाला होता. बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) हे स्वातंत्र्यसैनिक (Freedom Fighter), वकील, शिक्षक, लेखक, पत्रकार, समाजसुधारक ही होते. राष्ट्र इतकाच धर्माचाही अभिमान असलेल्या बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी जयंतीनिमित्त जाणून घेऊया… Also Read: • • • महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात 23 जुलै 1856 रोजी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गंगाधर शास्त्री हे संस्कृतचे शिक्षक होते. आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर होते. कालांतराने टिळक यांचे संपूर्ण कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले. बाळ गंगाधर यांनी गणित विषयात पदवी आणि एलएलबीचे शिक्षण घेतले होते. अनेकवेळा जावे लागले तुरुंगात इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याने त्यांना अनेकवेळा तुरुंगात जावे लागले. 1897 मध्ये त्या...

Lokmanya Tilak Death Anniversary Know More About Indian Nationalist

Lokmanya Tilak Death Anniversary 2022 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) हे थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार होते. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. या निमित्त जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीस झाला. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव होते. टिळकांचे वडील गंगाधरपंत आणि आई पार्वतीबाई. ते जातीने चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना 'बाळ' या टोपणनावानेच ओळखायचे. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. कारण स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. लोकमान्य टिळक हे नुसते कल्पनावादी नव्हते, ते मुत्सद्दी राजकारणी होते. ते जनतेशी वैचारिक देवाणघेवाण करणारे जन-नेते होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच समाजात एकोपा निर्माण व...

लोकमान्य टिळक

मित्रानो आज आपण आज ह्या ब्लॉग मध्ये लोकमान्य टिळक याच्याबद्दल माहिती घेऊया. लोकमान्य बाल गंगाधर टिळक, ज्यांना लोकमान्य टिळक म्हणूनही ओळखले जाते, ते एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी नेते, सामाजिक सुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत येथे झाला होता आणि त्यांना “भारतीय अशांततेचे जनक” म्हणून ओळखले जाते.”लोकमान्य टिळक यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना भारतीय इतिहासातील महान नेत्यांपैकी एक म्हणून आठवले जाते. या लेखात, आम्ही त्याच्या जीवन, यश आणि वारसा जवळून पाहू. प्रारंभिक जीवन आणि शिक्षण Table of Contents • • • • • • • लोकमान्य टिळक यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी या छोट्याशा किनारपट्टी शहरात चितपावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शालेय शिक्षक होते. लोकमान्य टिळक यांनी आपल्या वडिलांच्या शाळेत मराठी आणि संस्कृत भाषेत आपले प्रारंभिक शिक्षण घेतले. नंतर शिक्षण घेण्यासाठी ते पुण्याला गेले आणि 1877 मध्ये डेक्कन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. राजकीय कारकीर्द लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा मोठा प्रभाव होता आणि 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. ते लवकरच काँग्रेसचे एक प्रमुख नेते बनले आणि त्यांच्या कट्टरपंथी दृश्ये आणि आगळीक भाषणासाठी ओळखले गेले. ते स्वदेशी चळवळीचे मुख्य शिल्पकार होते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1905 मध्ये टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला, जो राष्ट्रवादी नेत्यांसाठी त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी आ...

लोकमान्य टिळक माहिती

आई : पार्वतीबाई टिळक वडील : गंगाधर रामचंद्र टिळक पत्नी : सत्यभामाबाई धर्म : हिंदू मृत्यु : १ ऑगस्ट इ.स. १९२० चळवळ : भारतीय स्वतंतत्र्यलढा लोकांनी दिलेली पदवी : लोकमान्य लोकमान्य टिळक संपूर्ण भारतात छत्रपती शिवाजी महाराजानंतर लोकमान्य टिळकांएवढा युगप्रवर्तक महापुरुष दुसरा झालाच नाही.लोकमान्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यांतील दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे झाला. पार्वतीबाई व गंगाधरपंत ही त्यांच्या माता व पित्यांची नावे , अत्यंत तीव्र बुद्धिमत्ता , कणखरपणा , निर्भयता या गुणांमुळे ते सर्वच भारतीयांच्या गळ्यातील कंठमणी बनले. त्यांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक . बालपणापासून टिळकांचा गणित व संस्कृत या विषयांचा अभ्यास चांगला होता . त्यावेळचे सुप्रसिद्ध गणितज्ञ केरुनाना छत्रे ह्यांचे टिळक हे आवडते विद्यार्थी होते. टिळकांनी १८७३ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजात परीक्षेत त्यांना अपयश आले म्हणून एक वर्ष त्यांनी शरीर स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी घालाविले . पौष्टीक आहार आणि खूप व्यायाम करून शरीर सुद्रुड केले. शिक्षण संपल्यानंतर देशसेवा करायचे ठरविले. वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे १८७१ साली त्यांचा विवाह सत्याभामाबाई शी झाला. पुढे ते गणित विषय घेऊन बी.ए. झाले. नंतर त्यांनी १८७९ साली एल.एल.बी. ची पदवी घेतली त्यांनी कायद्याचा जो अभ्यास केला, त्याचा उपयोग त्यांना केसरीतील लेख, राजकीय भाषणे करण्यात आला. त्यांना तीन मुले व तीन मुली झाल्या. ➦ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे राजकीय जीवन :- बाळ गंगाधर टिळक हे एक महान क्रांतिकारक होते, सुरुवातीला त्यांनी इंग्रज सरकारच्या जुलूमशाहीविरुद्ध लोकांमध्ये क्रांतीची ज्योत पसरवली आणि ते प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. पण काँग्रेसमध्ये गेल्यावर...

लोकमान्य टिळक माहिती Lokmanya Tilak Information in Marathi इनमराठी

Lokmanya Tilak Information in Marathi लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 ला रत्नागिरी येथे झाला. लोकमान्य टिळक यांचे जन्मनाव केशव होते. पण पुढे बाळ हे नाव रूढ झाले. गाव चिखलगाव (ता. दापोली जि. रत्नागिरी) हे टिळक कुटुंबाचे मूळ गाव होते. लोकमान्य टिळक यांचे वडील गंगाधर आणि आई पार्वतीबाई होते. कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून गंगाधर यांना पुण्याहून गावी यावे लागले. त्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी मराठी शाळेत केली. पारंपरिक संस्कृत अध्ययन लोकमान्य टिळक यांचे घरातच झाले. गंगाधर यांची बदली 1866 मध्ये पुण्यात झाली. त्यानंतर आपल्या आई-वडिलांसोबत लोकमान्य टिळक पुण्यात आले. lokmanya tilak information in marathi / lokmanya tilak marathi mahiti लोकमान्य टिळक माहिती – Lokmanya Tilak Information in Marathi नाव (Name) बाळ गंगाधर टिळक जन्म (Birthday) 23 जुलै 1856 जन्मस्थान (Birthplace) रत्नागिरी शहर वडील (Father Name) गंगाधर टिळक आई (Mother Name) पार्वतीबाई टिळक पत्नी (Wife Name) सत्यभामाबाई टिळक मुले (Children Name) रामभाऊ, श्रीधर, विश्वनाथ मृत्यू (Death) 1 ऑगस्ट 1920 लोकांनी दिलेली पदवी लोकमान्य वैयक्तिक आयुष्य पारंपरिक संस्कृत अध्ययन लोकमान्य टिळक यांचे घरातच झाले. गंगाधर यांची बदली 1866 मध्ये पुण्यात झाली. त्यानंतर आपल्या आई-वडिलांसोबत लोकमान्य टिळक पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर काही दिवसानंतर लोकमान्य टिळक यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर गंगाधर यांची बदली ठाण्यात झाली. 1872 मध्ये गंगाधर यांचे निधन झाले. त्यांनी काही रक्कम मुलाच्या शिक्षणासाठी ठेवली होती. त्यामुळे डेक्कन कॉलेज मध्ये लोकमान्य टिळक यांनी नाव घातले. नियमित व्यायाम करून प्रकृती सदृढ आणि निकोप राखण्यावर कान्हे...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ९१ वा स्मृतीदिन

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे देहावसान १ ऑगस्ट, १९२० रोजी झाले. लोकमान्य जाण्याच्या दोन वर्षे आधी रशियात राज्यक्रांती झाली होती. पहिले महायुद्ध नुकतेच संपले होते आणि पराभवाचे शल्य मनात ठेवून जर्मनीने नवी वाटचाल सुरू केली होती. लोकमान्य गेले तेव्हा चीन मात्र जगाच्या पटलावर फारसा कुठे दिसत नव्हता. ब्रिटिशांच्या साम्राज्याला सुरूंग लागला नसला तरी त्याचा विस्तार थांबला होता; आणि पहिल्या महायुद्धातच दुसऱ्या महायुद्धाची बीजे जशी पेरली गेली, तशीच ब्रिटिशांच्या महासत्तेच्या मावळतीची बीजेही तेव्हाच पेरली गेली, असे म्हणता येईल. या सर्व घडामोडी लोकमान्य पाहात होते. ते देहाने पुणे, मुंबई, कलकत्ता, सोलापूर, कोलंबो, लंडन असे कुठेही असले तरी कोणत्याही मुत्सद्दी राष्ट्रनेत्याच्या मनासमोर नेहेमी जसा जगाचा पट असतो आणि त्या पटाच्या संदर्भात तो आपल्या देशाचा, देशाच्या भवितव्याचा विचार करत असतो, तसेच लोकमान्यांचेही होते. 'केसरी' चे अग्रलेख लिहिताना, पुणेकरांचे मानपत्र स्वीकारताना, बेलगाम टीकेला खरमरीत उत्तर लिहून ते इतर वृत्तपत्रांच्या संपादकांना पाठवताना, राष्ट्रीय पक्षाचे धोरण आपल्या अनुयायांना समजावताना लोकमान्यांच्या मनात कायमच जगात काय घडतंय आणि त्याचा राष्ट्र म्हणून भारताला काय लाभ किंवा तोटा, तसेच भारताचे या पटावर काय भवितव्य याचा विचार चाललेला असे. सर्वसमावेशक वृत्तीचा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, छोट्यामोठ्या विसंगतींना ओलांडून व्यापक विचार करणारा, आपले जुने हट्ट-आग्रह लोकहितासाठी मागे ठेवणारा, सदोदित देशहित प्रधान मानणारा राष्ट्रनेता कसा असतो याची असंख्य उदाहरणे लोकमान्यांच्या लेखन-भ...

Lokmanya Tilak Information In Marathi

भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक आणि जाज्वल्य देशभक्त असे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव कोणाला माहीत नाही असं होणारच नाही. मराठी माणसाचा अभिमान म्हणजे लोकमान्य टिळक. एक महान स्वातंत्र्यसेनानी, उत्कृष्ट वक्ते, उत्तम समाजसुधारक, आदर्शवादी असा राष्ट्रीय नेता, तसंच हिंदू धर्म, खगोलशास्त्र, संस्कृत आणि गणित या विषयांचे गाढे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लोकमान्य टिळक यांची माहिती (Lokmanya Tilak Information In Marathi), लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य (Lokmanya Tilak Social Work In Marathi), लोकमान्य टिळक जयंती, लोकमान्य टिळक भाषण (Lokmanya Tilak Speech In Marathi) या सगळ्याबाबत माहिती या लेखातून आम्ही तुम्हाला देत आहोत. आधुनिक भारताचे शिल्पकार असणाऱ्या लोकमान्य टिळक यांची माहिती खास तुमच्यासाठी. Table of Contents • • • • • लोकमान्य टिळक माहिती – Lokmanya Tilak Information In Marathi Lokmanya Tilak Information In Marathi बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे एका ब्राम्हण कुटुंबात 23 जुलै, 1856 साली झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात त्यांचा जन्म झाला. टिळकांचे वडील त्यावेळी एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. तर संस्कृताचे अगाध ज्ञान त्यांना होते. केवळ 16 व्या वर्षी टिळक वडिलांच्या मायेला पोरके झाले. टिळकांच्या आईचे नावे पार्वतीबाई गंगाधर टिळक. तर वडिलांच्या बदलीनंतर टिळकांचे संपूर्ण कुटुंब हे पुण्यात स्थायिक झाले. त्यामुळे टिळकांनी तिथेच आपले शिक्षण पूर्ण केले. लोकमान्य टिळक यांची माहिती आपणा सर्वांना असलीच पाहिजे. लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने दरवर्षी खास कार्यक्रमही आपल्याकडे आयोजित केले जातात. लोकमान्य टिळक यांच्या शिक्षणाबाबतची माहित...

लोकमान्य टिळक यांची माहिती – Lokmanya Tilak information in Marathi – Marathi Biography

लोकमान्य टिळक हे एक भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक, थोर भारतीय नेते आणि वक्ते होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. लोकांनी स्वीकारलेले लोकांचे नेते म्हणून त्यांना “लोकमान्य” या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. महात्मा गांधींनी त्यांना “द मेकर ऑफ मॉडर्न इंडिया” म्हटले आहे. ✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: सर व्हॅलेंटाइन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या १९१५ साली प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आपल्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रुनुकसानीची फिर्याद केली होती. १९१९ च्या फेब्रुवारीत तिचा निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे फार नुकसान झाले पण याच ग्रंथाने ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ भारतीय असंतोषाचे जनक, हे टिळकांचे गौरवास्पद अभिधान रूढ केले. टिळक हे स्वराज्याचे पहिले व प्रबळ आणि भारतीय चेतनेतील एक कट्टरपंथी समर्थक होते. त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य आपण सर्वांना माहित आहे, ते असे आहे कि, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.” त्यांनी बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरविंद घोष, व्ही. चिदंबरम पिल्ले आणि मोहम्मद अली जिना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय नेत्यांशी जवळून युती केली. Lokmanya Tilak Biography in Marathi – लोकमान्य टिळक यांची थोडक्यात माहिती संपूर्ण नाव (Full Name) बाळ(केशव) गंगाधर टिळक अन्य नाव लोकमान्य टिळक जन्म (Born) २३ जुलै १८५६ जन्मस्थान रत्‍नागिरी(टिळक आळी), रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत मृत्यू १ ऑगस्ट १९२० मृत्युस्थान पुणे, महाराष्ट्र, भारत वडिलांचे नाव (Father) गंगाधर रामचंद्र टिळक आईचे नाव पार्वतीबाई टिळक पतीचे नाव (Husband) सत्यभामाबाई अपत...

Lokmanya Tilak Birth Anniversary Know More About Indian Nationalist And Teacher Marathi News

Lokmanya Tilak Birth Anniversary 2022 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) हे थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार आणि प्राच्यविद्या पंडित होते. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव. टिळकांचे वडील गंगाधरपंत आणि आई पार्वतीबाई. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरु केली. त्यानुसार 1894 साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली. वर्णव्यवस्था, वेदोक्त प्रकरण आदी धार्मिक बाबींशी संबंध येणाऱ्‍या गोष्टींवर जे वाद झाले, त्यांसंबंधी टिळकांची भूमिका ही त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून घडविली गेली होती, असे दिसते. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही जाज्वल्य अभिमान होता. धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता आणि आचार्यांची भाष्ये यांचा अभ्यास केला होता. हिंदुत्व हे स्वत्वाचे फळ आहे असे ते मानीत. ज्यास हिंदुत्वाचा अथवा हिंदू धर्माचा अभिमान नाही, त्यास हिंदू लोकांनी काय समाजसुधारणा कराव्यात ते सांगण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणत.

Lokmanya Tilak Death Anniversary Know More About Indian Nationalist

Lokmanya Tilak Death Anniversary 2022 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Tilak) हे थोर भारतीय नेते, भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार होते. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. या निमित्त जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास. लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीस झाला. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव होते. टिळकांचे वडील गंगाधरपंत आणि आई पार्वतीबाई. ते जातीने चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण होते. टिळकांचे पूर्वज सात-आठ पिढ्यांपासून रत्नागिरीजवळील चिखलगावचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना 'बाळ' या टोपणनावानेच ओळखायचे. त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. कारण स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. लोकमान्य टिळक हे नुसते कल्पनावादी नव्हते, ते मुत्सद्दी राजकारणी होते. ते जनतेशी वैचारिक देवाणघेवाण करणारे जन-नेते होते. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी 1881 मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) आणि मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच समाजात एकोपा निर्माण व...