माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र निबंध

  1. माझ्या स्वप्नातील शहर निबंध मराठी My Dream City Essay in Marathi इनमराठी
  2. माझ्या स्वप्नातला भारत
  3. वर्णनात्मक
  4. माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी 2023
  5. माझा महाराष्ट्र
  6. Swatantryacha amrut mahotsav Nibandh marathi %
  7. उद्याचा भारत निबंध मराठी
  8. माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध । Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathi
  9. माझा महाराष्ट्र निबंध मराठी


Download: माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र निबंध
Size: 16.63 MB

माझ्या स्वप्नातील शहर निबंध मराठी My Dream City Essay in Marathi इनमराठी

My Dream City Essay in Marathi – My Dream City Mumbai essay in English माझ्या स्वप्नातील शहर निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये माझ्या स्वप्नातील शहर या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आजच्या काळामध्ये पाहीलेतर आपल्या जगामध्ये तसेच देशामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे म्हणजेच देशामध्ये मोठ मोठी शहरे उभारली गेली आहेत. आपल्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये एक आवडीचे शहर असते आणि आपण त्याला स्वप्ननगरी असे समजत असतो आणि आपल्याला वाटत असते कि आपले शहर हे खूप छान असावे आणि देशातील एक स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून आपल्या शहराला ओळखले जावे. आणि मला देखील तसेच वाटते कारण मी देखील एका शहरामध्येच राहतो आणि मला देखील असे वाटते कि मी ज्या शहरामध्ये राहतो ते शहर देखील सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असावे तसेच शहरामध्ये अनेक मोठे मोठे टॉवर्स आणि अपार्टमेंट जरी असल्या तरी त्या ठिकाणी त्याचबरोबर शहर म्हटले कि प्रत्येकाला प्रश्न पडतो कि आपल्या घरातील कचरा कुठे टाकावा परंतु लोकांनी आपल्या घरातील कचरा हा त्यांच्या भागामध्ये असणाऱ्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकावा किंवा मग हा कचरा ज्यावेळी कचरा गोळा करण्यासाठी कचरे वाले येतात त्यांच्याकडे द्यावा तो इतरत्र कोठेही टाकू नये म्हणजेच आपले घर जसे आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतो तसेच आपले शहर देखील स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. my dream city essay in marathi माझ्या स्वप्नातील शहर निबंध मराठी – My Dream City Essay in Marathi My Dream City Mumbai essay in English आपल्या प्रत्येकाचे एक स्वप्नातले शहर असते आणि त्या ठिकाणी सर्व सुविधा, स्वच्छता, नैसर्गिक वातावरण असणे खूप गरजेचे असते आणि मला देखील तसेच वाटते. प्रत्येकाच्या आवडीचे एक शह...

माझ्या स्वप्नातला भारत

माझ्या स्वप्नातला भारत माझ्या स्वप्नातला भारत | Mazya swapnatla bharat ➰➰➰➰➰➰➰➰➰➰➰ मी तो दिवस कधीही विसरू शकत नाही. ज्या दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण करताना आपल्या पंतप्रधानांनी एक अभिनव घोषणा केली. ती म्हणजे १०० स्मार्ट शहरे निर्माण करायची ! तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट २९१४ ती गोष्ट ऐकली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या देशातली शहरे तरळू लागली. चकाचक , सुंदर ! आजच्या युरोप- अमेरिकेतील शरण्पेक्षाही अधिक सुंदर पं माझ्या मनात विचार आला की फ़्क़्त शंभर शहरेच कशाला अखंड देशच स्मार्ट करायचा ! ‘माझा भारत, स्मार्ट भारत’ माझ्या डोक्यात कल्पनांची गर्दी जमली. मी उठलो आणि संगणकावर ‘गुगल अर्थ’ हे संकेतस्थळ सुरु केले. मग भारताच्या स्थानावर क्लिक केले आणि काय आश्चर्य! माझ्या स्वप्नातल्या भारतातील अनेक दृश्ये माझ्या डोळ्यांसमोर साकारू लागली! पहा, पहा. माझ्या स्वप्नांतल्या भारतातील एकही खेडे, निस्तेज, दीनवाणे दिसत नाही. प्रत्येक घर सुंदर आणि संपन्न आहे. प्रत्येक घराला वृक्षवेलींनी प्रसन्न बनलेले असे मोठे आवार आहे. माझ्या देशातली प्रत्येक व्यक्ती ही आरोग्यसंपन्न, उत्साही व आनंदी दिसत आहे .प्रत्येक घरामध्ये गाडी आहे. प्रत्येक घराला वीजपुरवठा आणि पाणीसुद्धा चौवीस तास चालू असते. प्रत्येक घरामध्ये गोबर गस तंत्रानं बसवून चौवीस तास इंधन वायूचा मोफत पुरवठा चालू केलेला आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये दूरध्वनी आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या खिशामध्ये स्मार्ट फोन देखील आहे. प्रत्येक ग्रामपंचायत तसेच नगरपालिकेने आपल्या क्षेत्रामध्ये मोफत वाय फाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला इंटरनेट सेवा मोफत मिळत आहे. माझ्या स्वप्नातील भारतामध्ये खड्डेविरहित, स्वच्छ ...

वर्णनात्मक

Recent Posts • एमएलटी कोर्स माहिती MLT Course Information in Marathi • तारागड किल्ला माहिती Taragarh Fort Information in Marathi • मेहरानगढ़ किल्ला माहिती Mehrangarh Fort Information in Marathi • तलाठी भरती परीक्षा माहिती Talathi Exam Information in Marathi • महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED Information in Marathi Follow Me • Facebook • Twitter • Instagram

माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी 2023

नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी म्हणजेच mazya swapnatil bharat essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी म्हणजेच essay on mazya swapnatil bharat in marathi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया Table of Contents • • • • • • माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी | essay on mazya swapnatil bharat in marathi in 100 , 200 and 300 words माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी 100 शब्दात | mazya swapnatil bharat essay in marathi in 100 words आपला देश खूप सूसंस्कृत आणि अनेक वेषभूषा असलेला देश आहे. जिथे प्रत्येक व्यक्तीचे कपडे आणि भाषा वेगवेगळ्या आहेत. अशा परिस्थितीत माझा भारत भ्रष्टाचारमुक्त असावा अशी माझी इच्छा आहे.शिक्षण हक्क भारतात प्रत्येक मुलाला दिली गेली पाहिजेत, मग ती मुलगी असो की मुलगी ही माझे स्वप्न आहे . जातीमध्ये कोणताही भेदभाव होऊ नये, प्रत्येकाला समान हक्क दिले गेले पाहिजेत, कोणीही मोठे किंवा लहान असू नये. प्रत्येक व्यक्तीने संपूर्णपणे शिक्षित घेतले पाहिजे जेणेकरून भविष्यात त्यांना चांगल्या नोकर्‍या मिळू शकतील. आपल्या देशात मुलींवर होणारे सर्व अत्याचार संपवण्याचे माझे स्वप्न आहे. आपल्या देशात जाती-धर्माच्या नावाखाली अनेक ठिकाणी दंगली होतात ज्यामध्ये बरेच लोक मरतात आणि बरीच मुले अनाथ होतात. माझ्या देशातून जातीच्या नावाने लढा आणि भेदभाव थांबविण्याचे माझे स्वप्न आहे जेणेकरुन प्रत्येकजण आनंदाने व शांतीने जगू शकेल. माझ्या स्वप्नातील भारत निबंध मराठी 200 शब्दात | mazya swapnatil bharat essay in marathi in 200 words आपल्या भारतात, अनेक जाती समुदायाशी संबंधित लोक राहतात आणि व...

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र | Maza maharashtra ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➖➖➖ ‘मी मराठी ! माझा महाराष्ट्र !’ही माझी अत्यंत प्रिय आणि अभिमानाची स्थाने आहेत आणि त्यामुळे मी कुठेही असलो तरी माझ्या देशाला आणि माझ्या महाराष्ट्राला मी कधीच विसरू शकत नाही. हीच प्रत्येक मराठी माणसाची स्थिती असते. आज आपण पहिले तर जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलियातही मराठी मंडळींची संमेलने साजरी होतात. मला खात्री आहे ही परंपरा वर्षानुवर्ष अशीच चालू राहील. माझ्या महाराष्ट्र हा भारताच्या पश्चिम दिशेला आहे. भारताची इतर राज्ये महाराष्ट्रापेक्षा आकाराने मोठी आहेत. पण महाराष्ट्र मोठा– ‘महा’– ठरला तो त्याच्या गुणांमुळेच. माझ्या महाराष्ट्राला प्रत्येक बाबतीत परंपरा आहे. एका बाजूला माझ्या महाराष्ट्राला कोंकण किनारपट्टी आहे तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीचा कणखर कडा आहे. म्हणूनच तर कवी गोविंदाग्रज माझ्या या महाराष्ट्राचा गौरव ‘कणखर देश’‘दगडांचा देश'असा करतात. भारतामध्ये स्थित असणाऱ्या इतर राज्यांपेक्षा माझ्या महाराष्ट्राला कमी सुपीक जमीन लाभली असली तरीही इथल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेला अन्नाची कधीही कमतरता भासू दिली नाही. सतत कामामध्ये व्यस्त असणाऱ्या या मराठी माणसांच्या गरजाही फार मर्यादितच आहेत. त्यमुळे मिळेल ती चटणी-भाकरी खाऊन सतत खुश राहणारा मराठी माणूस आपल्या दारी आलेल्या अतिथीला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही . त्यामुईल महाराष्ट्रामध्ये चारी बाजुंनी इतर राज्यांतील माणसे आली आणि ती महाराष्ट्राचीच झाली आहेत. आत्ता महाराष्ट्रामध्ये राहणारा आणि मराठी बोलणारा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीयन मानला जातो. म्हणून तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आज संपूर्ण भारत देशाचे प्रतिक झाली आहे. महाराष्ट...

Swatantryacha amrut mahotsav Nibandh marathi %

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh Marathi स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh marathi या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची गरज म्हणून देत आहोत.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh marathi स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त अनेक ठिकाणी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होत आहेत. त्या सर्वांना हा निबंध मार्गदर्शनपर ठरेल यात शंकाच नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी Swatantryacha amrut mahotsav Nibandh marathi भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि देशभक्तीने प्रेरित होऊन साजरा करीत आहोत. भारत देश जवळजवळ चौदाशे वर्ष वेगवेगळ्या प्रांतात आणि भागात पारतंत्र्य अनुभवत होता.जागोजाग स्वातंत्र्याच्या मशाली पेटल्या होत्या.परंतु भारताच्या स्वातंत्र्यासाठी खरी क्रांतीची अग्निज्वाला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेतून आणि त्यासाठी त्यांनी सुलतानांच्या जुलमी राजवटीविरुद्ध दिलेल्या लढ्यातून खऱ्या अर्थाने निर्माण झाली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवरायांचे योगदान अत्यंत मुलगामी व प्रेरणादायी होते. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रज डच पोर्तुगीज इत्यादी युरोपीय लोकांनी भारत देश हळूहळू आपल्या जुलुमी राजवटीखाली आणला.तो कसा आणला हे भारतीयांना सुद्धा आश्चर्य वाटू लागले. वेगवेगळ्या लढा यांमधून इंग्रजांनी फोडा झोडा आणि राज्य मिळवा.राज्य करा. अशी भेदनीती अवलंबून संपूर्ण हिंदुस्तान किंवा भारतीय उपखंडच आपल्या टाचेखाली आणला. भारत देश यापूर्वीच परकीय जुलमी रा...

उद्याचा भारत निबंध मराठी

जगातील सर्वात उंच पर्वत जो हिमालय- तो माझ्याच देशात आहे. उत्तरेला हिमालयाची तटबंदी असलेल्या माझ्या देशाच्या उरलेल्या तिन्ही बाजूंना अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर आहेत. माझा प्रिय भारतदेश नानाविध सृष्टीसौंदर्याने समृद्ध आहे. इथे काश्मीरमधल्या फळबागा आहेत, पंजाबमधील सुपीक भूमी आहे तसेच राजस्थानकच्छमधील वाळवंटसुद्धा आहे. केरळ-कोकणातील हिरवीगार झाडी आणि समुद्राकाठची नितळ वाळू मन मोहून टाकते. अशी माझ्या देशावर निसर्गाने कृपा केली आहे. मग हाच माझा भारत देश उद्या कसा असेल? माझ्या प्रिय भारत देशा, तू सदैव प्रगतीपथावर राहावेस असे मला वाटते. आम्ही सर्वांनी एकजुटीने राहावे आणि विकास करावा असे मला वाटते. माझ्या देशात गरीबी अजूनही खूप आहे. मेळघाटात अजूनही कुपोषित बालके आहेत, सगळीकडे अस्वच्छता आहे. शहरात झोपड्या वाढत आहेत आणि खेडी ओस पडत आहेत. भ्रष्टाचाराने अर्थव्यवस्था पोखरलेली आहे. सरकारी यंत्रणा मठ्ठ आहे. आम्हाला पाकिस्तान आणि चीनसारखे भांडखोर शेजारी आहेत. ही सर्व परिस्थिती पालटली जावी असे मला वाटते. आम्ही मुले ह्या देशाचे भावी नागरिक आहोत. आम्हाला आमचे नशीब उज्ज्वल असायला हवे असे वाटते. माझा देश उद्याची जगातील महासत्ता बनला पाहिजे असे मला वाटते. त्याच वेळेस माझ्या देशात खूपच विषमता आहे. सामाजिक, आर्थिक विषमतेची ही दरी बुजली पाहिजे. माझ्या देशाचा कुणाही नागरिकाला उपाशीपोटी झोपावे लागता कामा नये. प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे, शिक्षण मिळाले पाहिजे. जातीपातींमधील भांडणे नष्ट झाली पाहिजेत. धार्मिक तेढीला कुणीही थारा देता कामा नये. असे झाले तर उद्याच्या भारताचे भविष्य नक्कीच उज्वल असेल ह्यात मला मुळीच शंका वाटत नाही.

माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध । Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathi

नमस्कार मित्रानो, माझ्या स्वप्नातील शहर मराठी निबंध |Mazya Swapnatil Shahar Nibandh in Marathiया विषयावर आज पाहणार आहो. हा एक कल्पनात्मतक स्वरूपाचा निबंध आहे . चला तर निबंधाला सुरवात करूया माझ्या-स्वप्नातील-शहर-मराठी-निबंध निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे: • प्रस्तावना • नगर रचना • बाग-बगीचे स्वच्छता • मनोरंजन आणि क्रीडा उद्याने • शैक्षणिक संकुल, वाचनालय, ग्रंथालय • पाणीपुरवठा, वीज पुरवठा • प्रशासकीय कार्यालय, • प्रेक्षणीय स्थळे, धार्मिक स्थळे, संस्कृती संगोपन, • शांतता आणि सुव्यवस्था, जबाबदार नागरिक आणि प्रशासन • समारोप सध्या मुंबई शहराचा प्रश्न सतत गाजतो आहे. मुंबई फार गर्दी झाली आहे. मुंबईत दररोज बाहेरून हवे तेवढे लोकांचे लोंढे येत आहेत. त्यांना आपण पडू शकत नाही. आपल्या घटनेने दिलेले ते स्वातंत्र्य आहे. पण त्यामुळे आज मुंबईला समस्येने ग्रासले आहे. जागेची टंचाई, पाण्याची टंचाई, अगदी शुद्ध हवेची टंचाई ! अस्वच्छता आणि अनारोग्य यांनीही मुंबईला ग्रासून टाकले आहे. तेव्हा आता ' मी मुंबईकर' अशा तऱ्हेच्या चळवळीपुढे येत आहे. महाराष्ट्रात मराठीच बोला आपल्या राज्यात पाहुणे म्हणून राहू नका. अशा घोषणा तुम्ही समाज माध्यमावर बघितले असेलच. बकाल मुंबई च्या दर्शनाने माझे मन विषण्ण होते. चांगले शहर कसे उभारावे याची मी कल्पना करू लागतो. माझ्या स्वप्नातील शहर हे आखीव-रेखीव असेल. शहर उभे करण्यापूर्वी सनगर रचनेचा आराखडा आखला जाईल. पुढे होणाऱ्या गर्दीला लक्षात घेऊन सुरुवातीला मोठे रस्ते काढले जातील. रस्त्याबरोबरच पायी चालणाऱ्या साठी मार्ग काढला जाईल याची विशेष काळजी घेतली जाईल. शहर सुंदर उभारण्याची जेवढी काळजी घेतली जाईल, तेवढी काळजी ती सुंदरता टिकवण्यासाठी घेतली जाईल. या सुं...

माझा महाराष्ट्र निबंध मराठी

माझा महाराष्ट्र निबंध मराठी - Maza Maharashtra Nibandh | My Maharashtra Essay in Marathi मित्रांनो महाराष्ट्राच्या मराठी मातीचा इतिहास फार प्राचीन आहे. अनेक वीरांच्या बलिदानाने हा महाराष्ट्र बनलेला आहे. आज महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वाधिक उद्योगधंदे असलेले आणि आर्थिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. आजच्या या लेखात आपण Maza maharashtra nibandh पाहणार आहोत. महाराष्ट्रातील मुंबई शहराला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. माझा महाराष्ट्र ह्या मराठी निबंधापासून प्रेरणा घेऊन आपण आपल्या शाळेत सोप्या पद्धतीने स्वतः चा मराठी निबंध लिहू शकतात. 1) माझा महाराष्ट्र निबंध | Maza Maharashtra Nibandh मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा! प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा || 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तरीही यापूर्वीच महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला होता. महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे. महा आणि राष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज, दलितांचे कैवारी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटचा देव माझा महाराष्ट्र डोंगरदऱ्यांनी, शिवबाच्या गड-किल्ल्यांनी सजला आहे. गोदावरी सारख्या मोठ्या नद्या अजिंठा-वेरूळ सारखी देखणी प्राचीन लेणी, विद्येचे माहेरघर पुणे, अमाप निसर्गसौंदर्याने नटलेला कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे.मुंबई महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी आहे. नागपुर ही महाराष्ट्राची उप राजधानी आहे. महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई 1646 मीटर उंच आहे. महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक तसेच क्षेत्रफळात तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्र भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचे ए...