महाभारत कोणी लिहिले

  1. [Solved] महाभारत संस्कृतमध्ये कोणी लिहिले ?
  2. whatsapps messages: पप्पु
  3. Who wrote The Mahabharat? महाभारत कोणी व कसे लिहिले? Song
  4. महाभारत कोणी लिहले आहे ?


Download: महाभारत कोणी लिहिले
Size: 11.5 MB

[Solved] महाभारत संस्कृतमध्ये कोणी लिहिले ?

योग्य उत्तर संत वेद व्यास आहे. • महाभारत महर्षी वेदव्यास यांनी लिहिले. • हे पाचवे वेद शास्त्र म्हणून ओळखले जाते आणि हिंदू संस्कृतीची ही एक मौल्यवान संपत्ती आहे. • हे कुरुक्षेत्र युद्धातील चुलत भावांच्या दोन गटांमधील संघर्ष आणि कौरव आणि पांडव राजपुत्र आणि त्यांचे उत्तराधिकारी यांच्या भविष्याचे वर्णन करते. Additional Information रामायणाविषयीची तथ्ये: • महाभारताप्रमाणेच रामायण हा पाचवा वेद ग्रंथ म्हणून ओळखला जातो. • मूळ रामायण " ऋषि वाल्मिकी" यांनी रचले होते. • हे भगवान राम आणि देवी सीता यांच्या जन्म आणि प्रवासाचे वर्णन करते.

whatsapps messages: पप्पु

पप्पु - उद्या पासुन मी शाळेत नाही जाणार . मम्मी - का रे..? आज पुन्हा धुलाई झाली वाटतं . पप्पु - ती बाई स्वतः ला काय समजते काय माहिती ?? मम्मी - काय झालं ?? पप्पु - बाईंनी स्वतः फळ्यावर लिहिले " महाभारत " . आणि मला विचारले सांग महाभारत कोणी लिहिले ?? मी सांगितलं बाई आत्ता तुम्हीच तर लिहिलं . खुप धोपटलं....

Who wrote The Mahabharat? महाभारत कोणी व कसे लिहिले? Song

About Who wrote The Mahabharat? महाभारत कोणी व कसे लिहिले? Episode Mahabharata is not only the story of Kaurava Pandavas. The biographies of the kings of the Bharata dynasty, recounted with numerous anecdotes, Vyasa has asserted many other subjects. Mahabharata is a holy theology, great economics and best salvation. Mahabharata is the crown of all scriptures. It is an all inclusive encyclopedia. There are sciences as there are subjects of knowledge in the world. All of them have been touched by the divine genius of Vyasa. That is why the importance of this book is described in the words Vyosochishta Jagatsarva. महाभारत केवळ कौरवपांडवांच्या कथा नाहीत. भरतवंशातील राजांची चरित्रे, असंख्य उपाख्याने सांगता सांगता व्यासांनी कितीतरी अन्य विषयांचे प्रतिपादन केलेले आहे. महाभारत एक पवित्र धर्मशास्त्र, महान अर्थशास्त्र आणि सर्वोत्तम मोक्षशास्त्र आहे. महाभारत सर्व शास्त्रांच्या मुगुटमनी आहे. तो एक सर्व समावेशक ज्ञानकोश आहे. जगात जेवढे म्हणून ज्ञानविषय आहेत, शास्त्रे आहेत. त्या सर्वांना व्यासांच्या दिव्य प्रतिभेने स्पर्श केला आहे. म्हणूनच व्योसोचिष्ट जगत्सर्व अशा शब्दात या ग्रंथाची महती वर्णिली आहे. YOUTUBE: https://www.youtube.com/@omitalk This episode is sponsored by: Anchor: The easiest way to make a podcast https://anchor.fm Related Tags - Who wrote The Mahabharat? महाभारत कोणी व कसे लिहिले?, Who wrote The Mahabharat? महाभारत कोणी व कसे लिहिले? from Omitalk - season - 2, Omitalk - season - 2 Who wrote The Mahabharat? महाभारत कोणी व कसे लिहिले?, Who wrote The Mahabharat? महाभारत कोण...

महाभारत कोणी लिहले आहे ?

महाभारत हा भारताचा प्राचीन आणि महत्वाचा धर्मग्रंथ आहे. हिंदु धर्मात त्याला खुप महत्व आहे. अस म्हणतात कि सुमारे पाच हजार वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिला गेला असावा. याबाबत अशी आख्यायिका आहे कि, महर्षी व्यासांना हा ग्रंथ लिहायचा होता. पण त्यांना तसा लिखाणकार मिळत नव्हता. बर्याच प्रयत्नांनंतर त्यांना श्रीगणेश आठवले व त्यांनी श्रीगणेशांना ग्रंथ लिहिण्याची विनंती केली. श्रीगणेशांनी ती मान्य केली पण एक अट ठेवली कि, मी लिखाण करताना अजिबात थांबणार नाही. माझ्या वेगाने तुम्हाला सांगावे लागेल. व्यासांनी ती अट मान्य केली व श्रीगणेशांना सांगितले कि मी जे सांगेन त्याचा अर्थ समजून घेऊनच तुम्ही लिखाण करावे. श्रीगणेशांनी पण ते मान्य केले. अशा रीतीने व्यासांनी सांगितलेले महाभारत श्रीगणेशांनी लिहिले.