महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

  1. ‘महाज्योती’चे प्रशिक्षण; शेतकरी, शेतमजुरी करणाऱ्यांची ३२ मुले पोलीस शिपाई
  2. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांना निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय जारी
  3. माझा गाव
  4. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
  5. महात्मा ज्योतीराव फुले कर्ज माफी योजना
  6. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना


Download: महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
Size: 57.41 MB

‘महाज्योती’चे प्रशिक्षण; शेतकरी, शेतमजुरी करणाऱ्यांची ३२ मुले पोलीस शिपाई

नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, नागपूर व संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना महाराष्ट्रातील तसेच केंद्रातील पोलीस सेवेत संधी मिळण्यासाठी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजना राबवण्यात आली. या प्रशिक्षणातून ३२ प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. महाज्योतीमार्फत २०२२-२३ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५०७ उमेदवारांनी अर्ज केले. निवड प्रक्रियेत यशस्वी ४८२ उमेदवारांना प्रशिक्षणाचा लाभ घेता आला. “गाठी सापडल्या आणि…,” मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गर्भाशयावर झाली शस्त्रक्रिया, वेदनादायी अनुभव सांगत म्हणाली… उमेदवारांना दरम्यानच्या काळात प्रतिमाह सहा हजार रुपये विद्यावेतन देण्यात आले. नुकतेच या प्रशिक्षणातून ३२ प्रशिक्षणार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये जयश्री चव्हाण, पल्लवी चिलगर, राहुल राठोड, रोहिदास खेडेकर, विकास मुंडे, असाराम चौरे, अश्विनी राठोड, अक्षय भोई, हरसिंग जारवाल, प्रताप बोऱ्हाडे, शंकर सुल, सतीश गिरी, सुजाता सोनटक्के, जालिंदर अवघड, सुवर्णा पाटील, योगेश दारूंटे, जगदीश चव्हाण, सूरज जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इतर मागास बहुजन अधिकाधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. भविष्यातही नवीन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार आहेत. अशा प्रशिक्षणातू...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; शेतकऱ्यांना निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय जारी

सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. तसेच राज्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरीता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढून चिंतामुक्त करण्याच्या हेतूने मा. मुख्यमंत्री महोदय यांनी हिवाळी अधिवेशन, २०१९ मध्ये “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९” जाहीर केली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४३५ ०१४२) या लेखाशिर्षाअंतर्गत ३३ अर्थसहाय्य या बाबी अंतर्गत सन २०२१ २२ या आर्थिक वर्षासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मागणीनुसार निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. १६२.७५ कोटी रु. एकशे बासष्ट कोटी पंचाहत्तर लाख फक्त एवढा निधी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४३५ ०१४२) या लेखाशिर्षाअंतर्गत ३३ अर्थसहाय्य या बाबी साठी वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदर तरतूद खर्च करण्यासाठी (Vo००४) सहकार आयुक्त व निबं...

माझा गाव

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2022 | महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना | महात्मा फुले कर्ज योजना २०२१ | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना। Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana । Mahatma Phule Loan Yojana in Marathi | Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana । महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना | Pik Karj Mafi Yojana Maharashtra 2022 | mjpsky maharashtra gov in | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2023 महाराष्ट्र राज्यात एकूण १५३ लाख शेतकरी आहेत. शेतीच्या अधिक उत्पन्नासाठी किंवा शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्यासाठी किंवा शेतीशी निगडित कामांकरिता शेतकऱ्यांना शेती कर्ज घ्यावे लागते. व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून हे शेतकरी कर्ज मिळवत असतात. नैसर्गिक आपत्ती, किंवा राज्यातील काही भागात अवेळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. परिणामी मागील काही वर्षात शेती निगडित शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. शेतकऱ्यांच्याकर्जाची परतफेड न झाल्यामुळे शेतकरी वर्ग कर्जाच्या चक्रात अडकलेला आहे. त्याचे दुष्परिणाम म्हणजे त्यांना शेती कामाकरिता नव्याने पीक कर्ज मिळविण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शेजारी वर्ग अत्यंत आर्थिक आणि मानसिक विवंचनेत दिसून येतो. शेतकऱ्यांच्याशेतीचे नुकसान आणि आणि आर्थिक कर्जाचा बोजा विचारात घेता महाराष्ट्र शासनाने २०१९ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेची घोषणा केली होती. ( Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana). महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या मार्गदर्शक सूचना २७ डिसेंबर, २०१९ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्या आहेत. ...

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojana – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजने करता निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निघालेला आहे 16 सप्टेंबर 2022 रोजी. सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधी पैकी रुपये 2350 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना राज्यस्तर कार्यक्रम 33 अर्थसाह्य या लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर तरतूद खर्च करण्याकरिता सहकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधिनस्त सहायक निबंध सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे, तसेच लेखाधिकारी अधीन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र, राज्य पुणे यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर निधी आहरण करून हा खर्च वेळेत होईल. याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी तसेच याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी. अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो 16 सप्टेंबर 2022 चा हा शासन निर्णय महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ योजना योजनेसाठी निधी वितरित करण्याकरिता काढण्यात आलेला आहे. आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50000 (पन्नास हजार) निधी वितरित होणार आहे. जीआर पाहण्याकरता खाली क्लिक करा. जी आर करीता पाहण्याकरिता येथे क्लीक करा Originally posted 2022-09-17 15:21:56.

महात्मा ज्योतीराव फुले कर्ज माफी योजना

राज्यात मागील काही वर्षापासून दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, राज्यातील काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तसेच राज्यातील काही भागात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते, महाराष्ट्र राज्यात एकूण 153 लाख शेतकरी आहेत, हे शेतकरी शेती आणि शेतीच्या संबंधित गरजा पूर्ण करण्याकरिता व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेत असतात, मागील काही वर्षात विविध भागात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे आणि अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्यामुळे तसेच या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या संबंधित असलेल्या बँकांच्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही, त्यामुळे राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे तसेच यामुळे त्यांना नव्याने शेती संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी पिक कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन 2019 मध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. या योजनेच्या अंतर्गत सप्टेंबर 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पिक कर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्पमुदतीच्या पिक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हि कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2023 जगाच्या पाठीवर पहिले असता शेतकरी सर्वांसाठी अन्न पिकवतो, शेतीमध्ये काबाड कष्ट करतो घाम गाळून धान्य पिकवतो शेतकऱ्यांमुळे सर्वांना अन्न मिळते आपल्याला माहितच आहे,शेतकरी त्यांच्या शेतात अहोरात्र काबाड कष्ट करून अन्नधान्य, भाजीपाला पिकवत...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

महाराष्ट्र शासन विभाग : सहकार, पणन व वस्रोदयोग विभाग शासन निर्णय क्र. :कृकमा १२१९/ प्र.क्र.१५७/२-स मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक : २७ डिसेंबर, २०१९ प्रस्तावना : राज्यात एकूण १५३ लाख शेतकरी आहेत. हे शहोतकरी शेती आणि शेतीशी निगडीत कामांकरिता व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. सन २०१५-१६ ते सन २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृ्हा परिस्थती निर्माण झाल्यामुळे मोठया प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली होती. तसेच, राज्याच्या काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. २. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्पात जती कर्जाची मुदतीत हकली नाही होतकरी थकबाकीदार ती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होवू शकली नाही. त्यामुळे, होतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना होती कामांकरिता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, सन २०१९-२० मध्ये अल्प मुदत पीक कर्ज वाटप अत्यंत असमाधानकारक आहे. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन २०१९ मध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोपणा केली. वरील वस्तुस्थिती विचारात घेता दि.१.४.२०१५ ते दि. ३१.३.२०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच, या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन / फेरपुनर्गठन केलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती जाहीर करण्याची होती दिलासा देण्यासाठी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय : उपरोक...