महर्षी वाल्मिकी

  1. Learn in मराठी: महर्षी वाल्मीकी यांचा परिचय, महर्षी वाल्मीकी जयंती
  2. भालजी पेंढारकर
  3. Maharshi Valmiki Jayanti 2021
  4. पहिला श्लोक – मराठी गोष्टी
  5. वाल्याचा झाला वाल्मिकी


Download: महर्षी वाल्मिकी
Size: 80.64 MB

Learn in मराठी: महर्षी वाल्मीकी यांचा परिचय, महर्षी वाल्मीकी जयंती

महर्षी वाल्मीकी यांचा परिचय (चरीत्र) , कोण होते , 2020 जयंती , जन्म , आश्रम , रामायण , महत्व भजन ( Maharishi Valmiki, Ramayan, Birth, Place, Biography in Marathi) आपल्याला माहिती आहे का ? महाकवी वाल्मीकी हे एक पुर्वाश्रमीचे डाकु होते. वाल्मीकी जयंती अर्थात एक असा दिवस ज्या दिवशी महान रचनाकार वाल्मीकीजी यांचा जन्म झाला. यांच्या महान रचनांमध्ये आपल्याला महान ग्रंथ रामायणाचे सुख मिळाले. हा एक असा ग्रंथ आहे. ज्यामध्ये मर्यादा , सत्य , प्रेम , भातृत्व (बंधुभाव) , मित्रत्व , आणि सेवकाचे धर्म यांची खरी व्याख्या शिकवीली. महर्षी वाल्मीकी यांच्या जिवनातून आपल्याला खुप काही शिकायला मिळते , त्यांचे व्यक्तीमत्व साधारण नव्हते. त्यांनी आपल्या जिवनातील एक घटतेतुन प्रेरणा घेत आपला जिवनमार्ग बदलुन टाकला. ज्याचे फळ म्हणून ते पुज्यनिय असे महाकवी ठरले. हीच घटना त्यांच्या चरित्राला महान बनवते आणि अपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासाठी प्रोत्साहीत करते. महर्षी वाल्मीकी यांचा परिचय ( Introduction) u नाव महर्षी वाल्मीकी वास्तविक नाम रत्नाकर पिता प्रचेता जन्म दिवस आश्विन पूर्णिमा पेशा डाकू , महाकवि साहित्य रामायण वाल्मीकि यांच्या जिवनातील प्रेरणादायक घटना ( Story) - महर्षी वाल्मीकी यांचे मुळ नाव रत्नाकर होते आणि त्यांचे पालन पोषण जंगलातील भिल्ल(वाल्मीकी) जमातीत झाले होते , त्यामुळे त्यांनी भिल्लांच्या परंपरेचा स्विकार केला होता आणि आपली उपजिवीका भागविण्यासाठी ते डाकू झाले होते. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते वाटसरुंना लुटमार करत होते , गरज पडली तर ते त्यांना मारुनही टाकत असे. अशा प्रकारे ते प्रतिदिवस आपल्या पापांचा घडा भरत होते. एक दिवस त्यांच्या जंगलातून नारद मुनी जात होते. त्यांनी पाहिले क...

भालजी पेंढारकर

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात भालचंद्र गोपाळ पेंढारकर ऊर्फ चित्रतपस्वी भालजी पेंढारकर ( भालजी पेंढारकर जन्म भालचंद्र गोपाळ पेंढारकर ०२ मे १८९८ मृत्यू २६ नोव्हेंबर १९९४ कोल्हापूर इतर नावे भालबा, भालजी, कवी योगेश राष्ट्रीयत्व कार्यक्षेत्र चित्रपट दिगदर्शन, चित्रपटनिर्मिती, पटकथालेखन भाषा प्रमुख चित्रपट वडील डॉ.गोपाळराव पेंढारकर आई राधाबाई गोपाळराव पेंढारकर पत्नी प्रथम पत्नी -शांताबाई [सावित्री] द्वितीय पत्नी - सरलाबाई तिसरी पत्नी - लीलाबाई [लीला चंद्रगिरी] चौथी पत्नी - बकुळाबाई अपत्ये जयसिंग,सदानंद, प्रभाकर, सरोज चिंदरकर, माधवी देसाई भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच अभिनेत्री लीलाबाईचे व त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले व चित्रपट निर्मिती भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली. भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे... चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी १९४८ मध्य...

Maharshi Valmiki Jayanti 2021

महर्षि वाल्मिकी ऋषी यांना संस्कृत भाषेचे पहिले कवी मानले जाते. त्यांचे खरे नाव अग्नी शर्मा होते. वाल्मिकीचा शाब्दिक अर्थ असा आहे की जो मुंगी-टेकड्यांपासून जन्माला आलेला असा होतो. ते जेव्हा तपस्या करण्यासाठी बसले होते तेव्हा त्या दरम्यान त्याच्या आजूबाजूला मुंग्यांनी छोट्या टेकड्यां निर्माण करण्यात आल्या त्यावरुनच त्यांना हे नाव देण्यात आले. आधुनिक इतिहासकारांमध्ये, वाल्मीकीच्या जन्माची नेमकी वेळ निश्चित करणे हा खूप चर्चेचा विषय आहे. त्यांची जयंती हिंदू चंद्र कॅलेंडरच्या आश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. तो बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 रोजी साजरा केला जाईल. महर्षि वाल्मिकी जयंती 2021: तारीख आणि वेळ पौर्णिमा तिथीला सुरुवात – 19 ऑक्टोबर 19:03 पौर्णिमा तिथी संपते – 20 ऑक्टोबर 20:26 सूर्योदय- 06:11 सूर्यास्त- 17:46 महर्षि वाल्मिकी जयंती 2021: महत्त्व महर्षि वाल्मिकी यांचा जन्म भृगु गोत्राच्या ब्राह्मण कुटुंबात झाला. पुराणामध्ये त्यांचे नाव अग्नी शर्मा होते असे पुरावे मिळतात. एका पौराणिक कथेनुसार, नारदमुना पासून प्रभावित होऊन त्यांने “मारा” शब्दाने तपश्चर्या केली, अनेक वर्षांच्या तपश्चर्या दरम्यान, मारा हा शब्द “राम” झाला, राम म्हणजेच भगवान विष्णूचे नाव. त्यानंतर नारदाकडून शास्त्र शिकले आणि एक तपस्वी झाले. तर स्कंद पुराणातील नगर खंडानुसार, वाल्मिकीचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला आणि त्याचे नाव लोहजंगा असे ठेवले गेले. बारा वर्षे पाऊस न पडल्याने, अन्न मिळवण्यासाठी लोहाजंघाने भुकेल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी जंगलात लोकांना लुटण्यास सुरुवात केली. अशातच त्यांनी जंगलातील सप्तऋषीना लूटण्याची सुरुवात केली. त्यांपैकी एका सप्तऋषीनी त्यांना ध्यान करण्यास प्रवृत्त केले आणि त्...

पहिला श्लोक – मराठी गोष्टी

महर्षी वाल्मिकी यांना आदिकवी म्हटले जाते. म्हणजे प्रथम कवी. ते यासाठी कि रामायण हे संस्कृत वाङ्मयातले पहिले काव्य मानले जाते. त्याचे रचनाकार वाल्मिकी असल्यामुळे ते प्रथम कवी. परंतु रामायण हे एक महाकाव्य असले तरीही त्या आधी वाल्मिकींनी एक श्लोक रचला होता. त्याची गोष्ट अशी कि एकदा वाल्मिकी नदीतीरी स्नानासाठी चालले होते. त्यांचा शिष्य त्यांचे सामान घेऊन त्यांच्यासोबत येत होता. नदीचे पाणी फार नितळ होते. ते पाहुन वाल्मिकींचे मन प्रसन्न झाले. ते शिष्याला म्हणाले पहा एखाद्या पवित्र हृदयी माणसाच्या मनासारखे हे पाणी स्वच्छ आहे. इथेच थांबुया. तिथेच एक क्रौन्च पक्ष्याची जोडी होती. ते एकमेकांशी खेळण्यात मग्न होते. त्यांचे एकमेकांशी प्रेमाने खेळणे पाहुन वाल्मिकींना अजुन छान वाटले. दुर्दैवाने तेवढ्यात एक बाण येऊन त्या पक्ष्याला लागला आणि तो तिथेच मरुन पडला. त्याच्या जोडीदाराने दुःखाने जोरजोरात आक्रोश केला. दुःख सहन करून तीही लगेच गतप्राण झाली. एका शिकाऱ्याने एका पक्ष्याची शिकार केली आणि त्या दुःखाने आणखी एका पक्ष्याचा जीव गेला. वाल्मिकीसुद्धा हे पाहुन अत्यंत दुःखी झाले. सहज स्फूर्तीने त्यांच्या तोंडुन त्यांच्या भावना काव्याच्या स्वरूपात बाहेर पडल्या: मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः। यत्क्रौञ्चमिथुनादेकमवधीः काममोहितम्॥’ हे निषादा (शिकारी) तु विनाकारण प्रेमात मग्न असणाऱ्या निरपराध पक्ष्यांचा जीव घेतलास. तुला कधीही सुख मिळणार नाही. हा आपोआप रचला गेलेला श्लोक संस्कृतमधील पहिला श्लोक समजला जातो. पुढे मग ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने महर्षी वाल्मिकी यांनी याच वृत्तात रामायण रचुन प्रभु श्रीरामांची जीवनकथा जगासमोर मांडली. हे महाकाव्य भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. समाजमनावर याचा प्र...

वाल्याचा झाला वाल्मिकी

रामायण आणि महाभारत हे आपले आद्य पूजनीय, वंदनीय अन् आचरणीय असे ग्रंथ, महर्षी वाल्मिकी हे रामायण ह्या ग्रंथाचे श्रेष्ठ रचनाकार! पण हेच महर्षी वाल्मिकी हे पूर्वाश्रमी कोण होते, माहीत आहे का? एक जंगलात वाटमारी करणारा, लोकांचं धन लुटून घेणारा, प्रतिकार करणाऱ्याला मारणारा असा एक दुष्ट, दुराचारी पापी मनुष्य राहत होता. त्याचं नाव वाल्या. तो जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारायचा, त्यांचं धन लुटून घ्यायचा व आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा. दुसऱ्याचं धन चोरायचं, त्या निरपराध लोकांना जीवे मारायचे अन् पापाचे रांजण भरायचे; असे काम तो करीत असे. एकदा काय झालं-जंगलाच्या वाटेवर वाटमारी करायला उभा असणाऱ्या वाल्याला कुणीच वाटसरू भेटला नाही. मात्र अचानकपणे त्याच्या कानावर ‘नारायण…. नारायण’ असे नाम अन् पाठोपाठ वीणेचा झंकार ऐकू आला. आपल्या हातातली कु-हाड सरसावून वाल्या पुढे आला. त्याने नारदांची वाट अडवली. तेव्हा नारद त्याला म्हणाले, “वाल्या!अरे, माझी वाट कशासाठी अडवतोस? अरे बाबा, माझ्याकडे कसलीच संपत्ती नाही, धन नाही; इतकंच काय,पण साधं भिक्षान्न पण नाही. जे रामनामाचे धन माझ्याकडे आहे, त्या धनाचा तुला काहीच उपयोग नाही. तू आपली माझी वाट सोड अन् मला माझ्या मार्गाने जाऊ दे.” तेव्हा वाल्या म्हणाला, “एऽऽ गोसावड्या! तुला काय वाटलं, मी तुझ्या ह्या नाटकाला फसणार आहे? गप्पपणे जे आहे ते मला दे नाहीतर, उगाच माझ्या हातून मरावे लागेल.” तेव्हा नारद म्हणाले, “वाल्या! अरे, अजून अशा किती माणसांना मारणार आहेस तू? वाल्या तुला दिसत नसले तरी तुझ्या डोक्यावरचे अनेक पापांचे पर्वत हे मला दिसत आहेत. उद्या तुलाच ह्या पापाचा हिशेब द्यावा लागणार आहे. तेव्हा तुझ्या ह्या पापात अन्य कुणीही वाटेकरी होणार नाही. तुझं पाप हे...