मी अनुभवलेला पाऊस

  1. शैक्षणिक सहल वर मराठी निबंध Educational Tour Essay In Marathi » मराठी मोल
  2. *मी अनुभवलेला पाऊस*
  3. मी अनुभवलेला पाऊस
  4. पाऊस अनुभवणं…! – MEEASHICH
  5. वैचारिक निबंध » Nibandh Shala
  6. मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध
  7. मी अनुभवलेला पाऊस..


Download: मी अनुभवलेला पाऊस
Size: 15.33 MB

शैक्षणिक सहल वर मराठी निबंध Educational Tour Essay In Marathi » मराठी मोल

Educational Tour Essay In Marathi शैक्षणिक सहलीला खूप महत्त्व आहे कारण ते केवळ आपला दृष्टीकोनच विस्तृत करत नाही तर आपले ज्ञान देखील मोठ्या प्रमाणात वाढवते. म्हणूनच, आम्ही, विद्यार्थी या अनमोल क्षणाची अधीरतेने वाट पाहत असतो . शैक्षणिक सहल वर मराठी निबंध Educational Tour Essay In Marathi नुकताच मला असा एक प्रसंग आला. उन्हाळ्याच्या सुट्टीचा तो काळ होता जेव्हा अचानक अखिल भारतीय दौर्‍यासाठी एक कार्यक्रम बनविला जात असे. वीस दिवसांचा हा दौरा होता. या सहलीचा आनंद घेण्यास इच्छुक असणा्या सर्व विद्यार्थ्यांना रु. ६००० / – ज्यामध्ये प्रवास खर्च, जेवण आणि राहण्याचा खर्च एवढे पैसे आम्हाला जमा करण्यास सांगितले . माझ्या पालकांनी मला आवश्यक पैशांचा पाठिंबा दिला. • आम्हाला आमची आरक्षणे एका खास बोगीमध्ये होती. आम्ही बारावीतील सर्व शिक्षक, तीन शिक्षक आणि दोन परिचर यांचे गट होते. प्रवासादरम्यान ज्या गोष्टी आम्हाला आवश्यक वाटल्या त्या आम्ही आधीच घेतल्या होत्या. हे निश्चित झाल्यामुळे 25 मे रोजी आम्ही चंद्रपूर सोडले. आमचे मुख्याध्यापक, अनेक मित्र आणि पालकांनी आम्हाला रेल्वे स्थानकावर सोडले. प्रत्येकजण आनंदी मनःस्थितीत होता. • प्रवासादरम्यान ते सर्व आमच्या सुरक्षित आणि आनंदी वेळेसाठी प्रार्थना करीत होते. ट्रेन योग्य वेळी होती आणि आम्ही अत्यंत आनंददायी वातावरणात रेल्वे स्टेशन सोडले. आमचे शिक्षकही खूप आनंदी दिसत होते. त्यांनी आम्हाला प्रवासात शिस्तीचे नियम कायम ठेवण्याचा सल्ला दिला. आम्ही, विद्यार्थ्यांनी त्यांना कोणत्याही किंमतीत कोणताही अप्रिय क्षण तयार करणार नाही असे आश्वासन दिले. • आम्ही आमच्या पहिल्या ठिकाणावर थांबलो होतो ते म्हणजे जयपूर म्हणजे ‘पिंक सिटी’. येथे आम्ही कमीतकमी दोन दिवस घालवण्याच...

UPSC

Trivartha Climate classification In Marathi : हवामान वर्गीकरण हे शास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ आणि संशोधकांनी जगभरातील विविध हवामान परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेले एक मूलभूत साधन आहे. त्रिवार्था हवामान वर्गीकरण, ज्याला त्रिवार्था प्रणाली म्हणूनही ओळखले जाते. हा एक त्रिगुणात्मक दृष्टिकोन आहे, जो तीन प्रमुख मापदंडांवर आधारित हवामानाचे वर्गीकरण करण्याची एक व्यापक पद्धत प्रदान करतो. या लेखात, आपण त्रिवार्था हवामान वर्गीकरण प्रणाली, तिची कार्यपद्धती आणि तसेच भारतातील हवामान समजून घेण्यासाठी कशा प्रकारे उपयोगी पडते हे समजून घेऊ या. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… भारतीय हवामान क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या सर्व वर्गीकरणांमध्ये त्रिवार्थाचे वर्गीकरण अधिक समाधानकारक असून त्रिवार्थाचे वर्गीकरण हे कोपेनच्या वर्गीकरणाची सुधारित आवृत्ती आहे. त्रिवार्था यांनी संपूर्ण भारताची विभागणी A, B, C आणि H चार प्रकारांत केली आहे. • A – उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान. • B – उच्च तापमान पण कमी पाऊस असलेले कोरडे हवामान. • C – कमी तापमानासह कोरडे हिवाळी हवामान. • H – पर्वतीय हवामानाचा सूचक आहे. A , B आणि C यांचे पुन्हा सात प्रकारामध्ये उपविभाजन केले जाते. उष्ण कटिबंधीय पर्जन्य वन (AM) ही जंगली पश्चिम किनारपट्टीवरील मैदाने, सह्याद्री आणि आसामच्या काही भागांत आढळतात. या प्रदेशाचे तापमान नेहमी जास्त असते आणि हिवाळ्यात ते कधीही १२.२० वर्षाच्या खाली जात नाही. एप्रिल आणि मेमध्ये तापमान २९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. दोन्ही महिने या प्रदेशातील सर्वात उष्ण महिने मानले जातात. उष्ण कटिबंधीय सॅव्ह...

*मी अनुभवलेला पाऊस*

रोहिणी नक्षत्राची सुरुवात झाली, आकाशात ढग आले ढग आले. मतलई वारे वाहू लागले, पाऊसाची चाहूल झाली. बळीराजाची चाले घाई,आकाशाकडे बघत जाई, बघत जाई. सगळीकडे विजा चमकल्या, पाऊसाची सुरुवात झाली. बळीराजानेकेली मशागत, भुमातेच्या गर्भात बी पेरलं. पावसाने हजेरी लावली, भूमातेच्या गर्भातून अंकुर आले बळीराजा पावसात सुखावून, ओलेचिंब झाला ओलेचिंब झाला. डोंगर दऱ्या वाहू लागले, सौन्दर्याने फुलू लागले. आला आला श्रावण महिना, श्रावण सरी बरसू लागल्या. रोहिणी नक्षत्राची सुरुवात झाली, आकाशात ढग आले ढग आले. *टीप लेखकाने सर्व हक्क राखून ठेवले आहे*

मी अनुभवलेला पाऊस

१. पाऊस नि मैत्रीचा हा माझा आवडता किस्सा. कॉलेज सुटून मी आणि ती घरी जायला निघालो. वाटेत पावसाने गाठले. गडगडणारे ढग आणि कडकडणाऱ्या विजा बघता, आम्ही निवारा घेऊन थांबण्याऐवजी भिजत-भिजत माझ्या घरी पोहचलो. कपडे बदलून जेवण केले. खूप साऱ्या गप्पा झाल्या. तोंडओळख मैत्रीत बदलली. आज त्याला एकोणतीस वर्षे उलटून गेली. आमच्या मैत्रीचा ओहोळ संसाररूपी गचकरणातून जिव्हाळ्याची पाऊलवाट काढत अखंड वाहतो आहे... ती म्हणते, "आणि हा मैत्र झरा असाच निरंतर वाहत राहणार,.. अगदी यमसदनी ही!"....... २. शहरालगत छोट्या टेकडीच्या उतारावर विकसित केलेला तो बगीचा. बहरलेले रंगीबेरंगी गुलाब व अजून बरीच लहान मोठी फुलंझाडं. त्यातून वाहणारा स्वच्छ पाण्याचा झरा. दुडुक-दुडुक फिरणारे पांढरे शुभ्र ससे. कैक निरनिरळया पक्ष्यांचा विहंगम नि त्यांचा किलबिलाट. आमचे एक दिवसीय सहलीचे आवडते ठिकाण. झाडाच्या पायथ्याशी डब्बा पार्टी सुरूच होती की अचानक ढग गडगडायला लागले. वैशाली ओरडलीच, तसं आम्ही सगळे दचकलो. लगेच डब्बे आवरायला घेतले. तर पाऊस पडायला सुरुवात ही झाली. मी निवारा साठी वरच्या झोपडीकडे बोट दाखवताच सगळे भराभर पाऊलवाट चढत वर पोहोचले. थोडं भिजलोच तरी. भारती चक्क कुडकुडायला लागली. ते बघून माळ्याच्या बायकोने फक्कड चहा प्यायला दिला. तो दिवस आठवला की आम्ही मैत्रिणी एकमेकींना म्हणतो की त्या चहाची सर आताच्या किटी पार्टीला काही येत नाही बाॅ!....... ३. धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा संततधार अवतार पाहून तू म्हणालास, "थांब अजून थोड्यावेळ. पाणी साचलं असेल. कॅब ही नाही मिळणार लगेच." पण त्या दिवशी तो आणि तू दोन्हीही जुमानत नव्हते. मग मी म्हणाले, "तूच दे सोडून घरी." खूप महिन्यांनी घडून आलेली भेट असं काही घडवेल वाटलं नव्हतं. आठवणीतला तो सुसाट पाऊस...

पाऊस अनुभवणं…! – MEEASHICH

कुणाच्या अनुभवाच्या खात्यात काय जमा असेल तर कुणाच्या काय! प्रत्येकालाच आपले अनुभव वाटावेत असं वाटत नाही. ज्यांना असं वाटतं ते त्यांना वाटून टाकतात. आज मीही असंच तुमच्यासाठी माझ्या अनुभवाच्या पोतडीतून ‘ पाऊस अनुभवणं ‘ घेऊन आलेय. मला मुंबईला येऊन अवघी ४ वर्ष झालीत. आणि ह्या ४ वर्षात लोक बघतील, काय म्हणतील, आजारी पडशील अशा अनेक कारणांनी त्याने माझं पावसात भिजणं जसं बंदच करून टाकलंय. पण, तरीही मी मात्र जळूसारखी पावसात भिजण्याच्या माझ्या हट्टाला घट्ट चिकटून आहे. संधी मिळाली कि भिजायची संधी सोडत नाही मी मग भले मला नंतर भाराभर शिव्या पडल्या तरी. बरं, सगळ्यात आधी मला सांगा कि तुम्हाला पाऊस आवडतो का? मूळ आहे हो हे! जर ते तसं नसेल तर पाऊस अनुभवणं शक्यच नाही. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची सूचना :- ज्यांना पाऊस आवडत नाही, त्याच्यामुळे होणाऱ्या चिखलाशी ज्यांची जवळीक नाही, त्याची रिपरिप आवडत नाही, कपडे खराब होतात म्हणून चिडचिड होते अशा सगळ्यांनी हा लेख वाचण्याचे कष्ट नकाच घेऊ. काय आहे, लेख वाचतील आणि नंतर ताशेरे ओढतील कि पाऊस असा आणि पाऊस तसा म्हणून तर उगीच हि लोक माझ्या मित्राच्या नावाने बोट मोडतात म्हणून ‘ मेरे दिल के टुकडे हजार हुए कोई यहा गीरा कोई वहा गिरा ‘ असं माझं व्हायचं. असो. तर मूळ मुद्दा होता ‘ पाऊस अनुभवणं ‘ जगभरात सगळीकडेच पाऊस पडतो. त्यामुळे पाऊस अनुभवणं म्हणजे त्यात भिजलंच पाहिजे असा कुठलाही लिखित अलिखित नियम नाहीए. त्यामुळे तो अनुभवणारेही ‘ बेफिक्रे ‘ असतील असं आपण धरून चालू. तुम्ही कुठला पाऊस अनुभवलयात? असा प्रश्न स्वतःलाच विचारलात कि सुरुवात शाळेतल्या पहिल्या पावसात भिजण्याच्या आठवणीपासून नक्की होईल असा माझा अंदाज. माझं म्हणाल तर अनेक प्रकारचा आणि अनेक ठिकाणचा पाऊस मी अ...

वैचारिक निबंध » Nibandh Shala

Water pollution essay in marathi जल प्रदुषण वर निबंध : तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आजचे मानवी जीवन हे जरी सोयीस्कर झाले असले , जरी आज मनुष्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्या तरी त्यातूनच प्रदूषणाची देखील निर्मिती झाली आहे. अनेक प्रकारचे प्रदुषण आज मनुष्याच्या निरोगी शरीरावर परिणाम करत आहेत. त्यामध्ये जल प्रदुषण हे आजच्या काळात आणि भविष्यात मनुष्याला … Categories Tags प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi :- प्रदुषण ही आज मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येमुळे माणूस खूप अडचणीत आला आहे. माणसाने तंत्रज्ञानाचा विकास करून आपले दैनंदिन जीवन सुखी तर केले पण यामुळे त्याचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. आज प्रदुषण ही एक समस्या बनली आहे. त्यामुळे या विषयावर … Categories Tags Sound pollution essay in marathi ध्वनी प्रदुषण वर निबंध : आजच्या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, दररोज काही न काही नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सहज आणि सोपे जरी केले असले तरी पण काही समस्या देखील निर्माण केल्या आहेत. यातील ध्वनी प्रदुषण ही सध्या सर्वात गंभीर समस्या आहे. आजच्या या … Categories Tags जल हेच जीवन आहे मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh : पाणी हा घटक सजीव सृष्टी साठी किती महत्वाचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक जण पाण्याचे महत्व जाणतो. पाणी हे संपूर्ण सजीव जगतासाठी अमृत आहे. पाण्याविना जगणे अशक्य आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला “जल हेच जीवन आहे”… Categories Tags Maji aaji marathi nibandh, my grandmother essay in marathi माझी आजी मराठी निबंध : आजी ही सर्व...

मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध

मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध | mi anubhavlela paus marathi nibandh विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन मराठी निबंध मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मी अनुभवलेला पाऊस या विषयी निबंध लेखन करणार आहोत मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारला जाणारा निबंध यांपैकी एक निबंध आहे असे आमचा निर्मळ अकॅडमीच्या निरीक्षणात आले त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी हा अत्यंत सुंदर असा निबंध घेऊन आलो आहेत चला तर पाहूया मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध उन्हाळ्याचा काळ होता खडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाऊस कधी येईल याची आठवण काढत होतो आठवण काढता काढता वातावरण अचानक बदलायला सुरुवात झाली आणि जोरजोरात वारे सुटू लागले घरांमध्ये येणे बसलेलो होतो तरी देखील मी घामाने चिंब झालेलो होतो घरातले सर्वजण ओरडत होते पाऊस आला पाऊस आला आवरा आवरा हे करा ते करा मी त्यांचा आवाज ऐकून बेड वरून खाली उतरलो फॅन बंद केला आणि खिडकी खोलून बाहेर पाहतो तर काय वाऱ्याने जणू ढगांना घेऊन माझ्या घरावर ठेवणे असे मला वाटू लागले मग मी घरावर जाऊन वातावरण कसं बदलत आहे हे बघू लागलो त्या वाऱ्या मधून मला अत्यंत सुंदर असा सुगंध येऊ लागला मी खाली गेलो वडिलांना बोललो तर वडील बोलले की हा पावसाचा सुगंध आहे तो सुगंध अत्यंत छान होता मी आणि घरातले सर्व जण घरावर जाऊन पावसाची वाट बघू लागलो आधी हळूहळू थेंब थेंब जसा पाऊस पडू लागला आणि नंतर धो धो इतका जोरात पाऊस मी कधीच पाहिला नसेल इतका पाऊस आला आम्ही सर्वजण घरात आलो आणि पाऊस बघू लागलो पावसाळ्याचा हा पहिला पाऊस असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये सगळीकडचे झाडेझुडपे हे सुरूकटलेली होती ती सर्व झाडांना नवीन जीवदान गुन्हा पाऊस आला घराच्या खिडकीतून बघत असताना पावसामुळे होणारे ...

मी अनुभवलेला पाऊस..

आपण जीवनात अनेक पावसाळे बघतो. पावसाळ्याशी निगडित अनेक छोट्या मोठ्या, आनंदी आठवणी आपल्या मनात रुंजी घालत असतात. मात्र मला एक अनोख्या पावसाळयाबद्दल सांगायचं आहे. अनोखा का तर असा पावसाळा यापूर्वी महाराष्ट्राने आणि देशाने कधी बघितला नव्हता. २०२० चा पावसाळा. २०२०ला उष्णतेने कहर केला होता. मे महिना संपत आला तरी वळीवाची चिन्ह नव्हती. सगळीकडे लोक उष्मघाताने मरत असल्याच्या बातम्या येत होत्या. धरणं आटली होती. अक्षरशः काही बारमाही असलेल्या नद्या पार आटल्या होत्या. पावसाची तर काहीच चिन्हं दिसेनात. अशात ३० मे २०२०.. सकाळी उठून पाहावं तर आभाळ भरून आलेलं. काळ्या ढगानी आभाळात गर्दी केली होती. मी न्यूज चॅनेल सुरु केलं. न्यूजवर बळीराजाचे आभार मानले जात होते. शेतकरी ही सुखवले होते. मलाही छान वाटत होत. भयानक उष्म्यातून अचानक पावसाची चाहूल लागल्यावर कोण सुखावणार नाही ? पण ते तसं नव्हतं जसं ते दिसत होत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पाऊस काही पडलाच नाही. सुटला होता तर फक्त सोसाट्याचा वारा. आता कुठलं झाड उन्मळून पडेल की काय इतका वाऱ्याचा वेग होता. हवामान खात्याने रत्नागिरी जिल्हा आणि पूर्ण कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट दिला होता. काहीही घडू शकत होत. कारण केरळच्या किनारपट्टीवर 'निसर्ग' चक्रीवादळ येऊन धडकलं होत. जे केरळला उध्वस्त करत होत. कोकणात तेव्हा भीतीचं सावट पसरलं होत. कारण या चक्रीवादळाचा वेग फार जास्त होता. अरबी समुद्रात निर्माण झालेलं हे वादळ सोबत पाऊस घेऊनच रत्नागिरीच्या किनाऱ्यावर धडकलं. रत्नागिरीच्या किनाऱ्यापासून थोडं दूरच असल्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली नव्हती. पण तो थरार औरच होता. १ जुन २०२० ! 'निसर्ग'चा फटका रत्नागिरी जिल्ह्यालाही जाणवायला लागला. शाळा, कॉलेजेसना तर सुट्ट्या...