मुंबई हवामान 15 दिवस अंदाज

  1. Weather Update : मान्सूनला उशीर का होतो? विलंबामुळे होतात गंभीर परिणाम
  2. Weather Update : मान्सूनला उशीर का होतो? विलंबामुळे होतात गंभीर परिणाम


Download: मुंबई हवामान 15 दिवस अंदाज
Size: 73.6 MB

गुजरात

या दरम्यान 150 किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात. त्याआधी, चांगली गोष्ट म्हणजे वादळाची तीव्रता कमी झाली आली आहे. असे असले तरी ते अजूनही धोकादायक आहे. वादळामुळे गुजरातच्या किनारी भागात विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यातील दोन मुले भुज येथील असून, त्यांच्या अंगावर भिंत पडली, तर एका महिलेवर झाड पडले. गुजरातच्या कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, जुनागढ आणि मोरबी या किनारी जिल्ह्यांतील वादळग्रस्त भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आतापर्यंत 7500 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आजपासून 23 हजार लोकांना स्थलांतरित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. दुसरीकडे, अमित शाह आज दिल्लीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. बांगलादेशने या वादळाला 'बिपरजॉय' असे नाव दिले आहे. याचा अर्थ 'आपत्ती' किंवा 'विपत्ती' असा होतो. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईच्या वरळी सी फेस ब्रिजवर भरती दिसत आहे. गुजरातमधील पोरबंदरपासून हे वादळ 310 किमी दूर मंगळवारी सकाळी 6 वाजता हवामान खात्याच्या अपडेटनुसार, वादळ ताशी 8 किमी वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. सोमवारी रात्री अडीच वाजता हे वादळ पोरबंदरपासून 290 किमी आणि जखाऊ बंदरापासून 360 किमी अंतरावर होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ 14 जूनच्या सकाळपर्यंत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, त्यानंतर ते पुनरावृत्ती होईल आणि उत्तर-ईशान्य दिशेने सरकेल. नकाशावरून वादळाचा मार्ग समजून घ्या... • IMD नुसार, 14-15 जून दरम्यान कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी जिल्ह्यांच्या वेगळ्या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे....

Weather Update : मान्सूनला उशीर का होतो? विलंबामुळे होतात गंभीर परिणाम

मुंबई, 22 मे : यंदा मान्सूनचं आगमन तीन ते चार दिवस उशिरा होऊ शकतं, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने अलीकडेच वर्तवला होता. आता मान्सूनला 10 ते 12 दिवसांचा विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वप्रथम मान्सून म्हणजे काय ते जाणून घेऊ या. महासागरांवरून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांच्या दिशेत होणाऱ्या बदलाला मोसमी वारे किंवा मान्सून असं म्हटलं जातं. यामुळे पाऊस तर पडतोच; पण विविध भागांत कोरडं हवामान तयार होतं. हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून वाहणाऱ्या या जोरदार वाऱ्यांमुळे भारतासह, बांगलादेश आणि पाकिस्तानात पाऊस पडतो. भारतात मान्सून साधारणपणे 1 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत 45 दिवस सक्रिय असतो. उन्हाळा आणि हिवाळ्यादरम्यान येणाऱ्या पावसाळ्यात विभागलेली ही मोसमी हवा थंड भागांतून उष्ण भागांत फिरते. त्यामुळे दक्षिण आशियाचं हवामान बदलतं. उन्हाळ्यातला काही कालावधी आणि पावसाळ्यात म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान जोरदार वाऱ्यांसह पाऊस होतो. हिवाळा संपल्यानंतर, नैर्ऋत्य हिंदी महासागरातून कोरडी आर्द्र हवा भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने वाहू लागते. त्यामुळे हवामानात बदल होऊन हलका ते जोरदार पाऊस पडतो. हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून वाहणारे वारे हिमालयातून जातात आणि भारताच्या नैर्ऋत्य भागात आदळतात. त्यामुळे पाऊस पडतो. भारतात ईशान्य मान्सून ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत असतो. ईशान्य मान्सून हिवाळी पाऊस म्हणूनही ओळखला जातो. या कालावधीत वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. हे वारे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र पार करून येतात. आग्नेय आशियातला ईशान्य मान्सून कमकुवत राहतो. वास्तविक हे वारे हिमालयावर आदळल्यानंतर थांबतात आणि त्यांच्यामधली आर्द्रताही कमी होते. त्यामुळ...

गुजरात

या दरम्यान 150 किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात. त्याआधी, चांगली गोष्ट म्हणजे वादळाची तीव्रता कमी झाली आली आहे. असे असले तरी ते अजूनही धोकादायक आहे. वादळामुळे गुजरातच्या किनारी भागात विजांचा कडकडाट आणि पाऊस सुरू आहे. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यातील दोन मुले भुज येथील असून, त्यांच्या अंगावर भिंत पडली, तर एका महिलेवर झाड पडले. गुजरातच्या कच्छ, पोरबंदर, द्वारका, जामनगर, जुनागढ आणि मोरबी या किनारी जिल्ह्यांतील वादळग्रस्त भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आतापर्यंत 7500 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आजपासून 23 हजार लोकांना स्थलांतरित करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. दुसरीकडे, अमित शाह आज दिल्लीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. बांगलादेशने या वादळाला 'बिपरजॉय' असे नाव दिले आहे. याचा अर्थ 'आपत्ती' किंवा 'विपत्ती' असा होतो. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईच्या वरळी सी फेस ब्रिजवर भरती दिसत आहे. गुजरातमधील पोरबंदरपासून हे वादळ 310 किमी दूर मंगळवारी सकाळी 6 वाजता हवामान खात्याच्या अपडेटनुसार, वादळ ताशी 8 किमी वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. सोमवारी रात्री अडीच वाजता हे वादळ पोरबंदरपासून 290 किमी आणि जखाऊ बंदरापासून 360 किमी अंतरावर होते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळ 14 जूनच्या सकाळपर्यंत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, त्यानंतर ते पुनरावृत्ती होईल आणि उत्तर-ईशान्य दिशेने सरकेल. नकाशावरून वादळाचा मार्ग समजून घ्या... • IMD नुसार, 14-15 जून दरम्यान कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर, राजकोट, जुनागढ आणि मोरबी जिल्ह्यांच्या वेगळ्या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे....

Weather Update : मान्सूनला उशीर का होतो? विलंबामुळे होतात गंभीर परिणाम

मुंबई, 22 मे : यंदा मान्सूनचं आगमन तीन ते चार दिवस उशिरा होऊ शकतं, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने अलीकडेच वर्तवला होता. आता मान्सूनला 10 ते 12 दिवसांचा विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वप्रथम मान्सून म्हणजे काय ते जाणून घेऊ या. महासागरांवरून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांच्या दिशेत होणाऱ्या बदलाला मोसमी वारे किंवा मान्सून असं म्हटलं जातं. यामुळे पाऊस तर पडतोच; पण विविध भागांत कोरडं हवामान तयार होतं. हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून वाहणाऱ्या या जोरदार वाऱ्यांमुळे भारतासह, बांगलादेश आणि पाकिस्तानात पाऊस पडतो. भारतात मान्सून साधारणपणे 1 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत 45 दिवस सक्रिय असतो. उन्हाळा आणि हिवाळ्यादरम्यान येणाऱ्या पावसाळ्यात विभागलेली ही मोसमी हवा थंड भागांतून उष्ण भागांत फिरते. त्यामुळे दक्षिण आशियाचं हवामान बदलतं. उन्हाळ्यातला काही कालावधी आणि पावसाळ्यात म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान जोरदार वाऱ्यांसह पाऊस होतो. हिवाळा संपल्यानंतर, नैर्ऋत्य हिंदी महासागरातून कोरडी आर्द्र हवा भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने वाहू लागते. त्यामुळे हवामानात बदल होऊन हलका ते जोरदार पाऊस पडतो. हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून वाहणारे वारे हिमालयातून जातात आणि भारताच्या नैर्ऋत्य भागात आदळतात. त्यामुळे पाऊस पडतो. भारतात ईशान्य मान्सून ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत असतो. ईशान्य मान्सून हिवाळी पाऊस म्हणूनही ओळखला जातो. या कालावधीत वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. हे वारे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र पार करून येतात. आग्नेय आशियातला ईशान्य मान्सून कमकुवत राहतो. वास्तविक हे वारे हिमालयावर आदळल्यानंतर थांबतात आणि त्यांच्यामधली आर्द्रताही कमी होते. त्यामुळ...