मुंबई हवामान पाऊस

  1. Maharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस!
  2. Mumbai Rains Live
  3. Weather Update: पाऊस कधी येणार, काय घ्यावी खबरदारी? हवामान विभागाचा शेतकऱ्यांसाठी अलर्ट, Video
  4. मुंबईकर, पुढचे २४ तास सावध राहा; हवामान खात्याचा इशारा
  5. Monsoon Update : मान्सून केरळमध्ये आला पण महाराष्ट्रात कधी?, हवामान खात्याने दिली मोठी अपडेट
  6. हवामान विभागाकडून आनंद वार्ता, मोसमी पाऊस राज्यात दाखल
  7. Mumbai Rains Live
  8. Maharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस!
  9. Monsoon Update : मान्सून केरळमध्ये आला पण महाराष्ट्रात कधी?, हवामान खात्याने दिली मोठी अपडेट
  10. मुंबईकर, पुढचे २४ तास सावध राहा; हवामान खात्याचा इशारा


Download: मुंबई हवामान पाऊस
Size: 43.16 MB

Maharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस!

Maharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस! Maharashtra Rain 2023 : रविवार महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे आर्थिक नुकसान झाले. त्यातच आता हवामान विभागाकडून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Rain Update News : जून महिन्यात सुरु होतात मान्सून पूर्व पावसाने (Maharashtra Rain Update) हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, चाळीसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तर रावेर, सावदा, फैजपूर परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. नाशिकच्या मालेगावसह शहर परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच वाशिममध्ये पाऊस पडत आहे. अशातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. आज (5 जून, 2023) अरबी समुद्रात चक्रीवादळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून पुढील 48 तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच याचा अचूक अंदाज येण्यासाठी आणखी तासभर जावे लागणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. जर चक्रीवादळ तयार झाल्यास पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेच्या दिशेने सरकेल. परिणामी चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर वारे वेगाने वाहतील. वादळामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पाऊस पडे...

Mumbai Rains Live

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (3 जुलै) मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे (Mumbai Rain Update). हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईच्या किनारपट्टी भागात समुद्रात उंच लाटा उसळताना दिसत आहेत. या लाटांची उंची 4.41 मीटर इतकी आहे (Mumbai Rain Update). Maharashtra: Mumbai receives heavy rainfall; Visuals from King’s Circle — ANI (@ANI) घरातच थांबा, मुंबई पोलिसांचे आवाहन मुंबईत दोन दिवस (3 आणि 4 जुलै) मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडून नका, घरातच राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. The All citizens are advised to remain indoors, not venture out unnecessarily and take necessary precautions. — Mumbai Police (@MumbaiPolice) महाराष्ट्रात जून महिन्यात पाऊस दाखल झाला. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून मुंबई आणि ठाण्यात पाऊस पडलेला नाही. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तास मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि स...

Weather Update: पाऊस कधी येणार, काय घ्यावी खबरदारी? हवामान विभागाचा शेतकऱ्यांसाठी अलर्ट, Video

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी कोल्हापूर, 10 जून : जूनचा पहिला आठवडा सरला असला तरी महाराष्ट्रात मान्सून हा प्रतीक्षेतच आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक देखील आता पावसाची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान या काळात कोल्हापूरच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी काही सूचनाही करण्यात आल्या आहेत. कसे असेल हवामान ? • Weather Update Today : आता एसी बंद करा, पावसाचं कुठे आहे आगमन? कोल्हापूरसह 6 शहरांचं आजचं तापमान • Kolhapur News: 'TDM' आणि इंदुरीकर महाराजांचं कनेक्शन माहितीय का? नावामागं आहे खास स्टोरी, Video • Kolhapur News : वडील वारले, आईसाठी दिव्यांग प्रसन्न चालवतो चिकन 65 चा गाडा, VIDEO • Viral Video : जगात भारी, कोल्हापुरी; बोहल्यावरून थेट पोहोचले पंचगंगेत जलपर्णी काढायला • CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची 'दुवा', शिंदेंसमोरच मुस्लिम दाम्पत्य इमोशनल, मुलीचं नावही ठरवलं! • Weather Update Today : कुठे गारवा तर कुठे पारा चाळीशी पार, चेक करा नागपूरसह 6 शहरांचं तापमान • Kolhapur News: फळांच्या राजाचा हंगाम संपतोय, हापूस गायब होतानाच नव्या आंब्यांची बाजारात एन्ट्री, Video • Kolhapur News : जुहू बीचवर मेहंदी काढणाऱ्या कोल्हापूरच्या सूनबाईची प्रियांका चोप्रा देखील आहे फॅन, कोण आहे ही सोनाली? Video • Weather Update Today : वादळ वारं सुटलं, सरी कधी कोसळणार? चेक करा कोल्हापूरसह 6 शहरांचं तापमान • Kolhapur News : पहिली ते दहावीपर्यंत शाळेतच गेली नाही! आज आहे कॅालेजमध्ये, कसं काय?...

मुंबईकर, पुढचे २४ तास सावध राहा; हवामान खात्याचा इशारा

मुंबईः मुंबई हवामान विभागानं येत्या 24 तासांत कोकण पट्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना आजही अतिवृष्टीचा सामना करावा लागणार आहे. तसंच बुधवारी आणि गुरुवारीही अतिवृष्टी ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्या १२ तासात मुंबई शहरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या पावसानं पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक केलाय. सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरात सुमारे ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून मुंबईत आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या 81% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या १० वर्षातील ऑगस्ट महिन्यात नोंद झालेला दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वाधिक पाऊस आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Monsoon Update : मान्सून केरळमध्ये आला पण महाराष्ट्रात कधी?, हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Maharashtra Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा हंगामात मान्सून आठवड्याभराच्या उशिराने केरळात दाखल झाला आहे. त्यामुळं आस्मानाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्याने मान्सून केरळनंतर तामिळनाडू आणि ओडिशाच्या दिशेने रवाना झाला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधीपर्यंत होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. येत्या १३ जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. १३ जून पर्यंत मुंबई आणि कोकणमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे, तसेच मराठवाडा आणि विदर्भातही लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात दरवर्षी एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होत असतो. परंतु यावर्षी मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात बिजरपॉय चक्रीवादळ तयार झाल्यामुळं मान्सून लांबला होता. परंतु सात दिवसांच्या उशिराने मान्सून केरळात दाखल झाला आहे. बुधवार आणि गुरुवारी केरळ तसेच तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. पुढील ३६ तासांत कर्नाटकात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर १२ ते १३ जूनला मान्सूनचे वारे महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय वाढत्या उष्णतेमुळं हैराण झालेल्या नागरिकांनाही पावसामुळं दिलासा मिळणार आहे. राज्यात मान्सून दाखल झालेला नसतानाही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ...

हवामान विभागाकडून आनंद वार्ता, मोसमी पाऊस राज्यात दाखल

राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस सात जून रोजी दाखल होतो. पण, यंदा केरळमध्ये मोसमी पाऊस उशिराने म्हणजे बुधवारी सात जून रोजी दाखल झाला होता. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार रविवारी मोसमी वाऱ्यांनी रत्नागिरीत हजेरी लावली आहे. राज्यात मोसमी वारे दाखल होत असतानाच कर्नाटकात शिमोगा, हसनपर्यंत मोसमी वाऱ्यांनी मुसंडी मारली आहे. पश्चिम बंगालमध्येही मोसमी वारे दाखल झाले आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… पुणे वेधशाळेच्या हवामान विभागाचे अंदाज प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी रविवारी सकाळी समाजमाध्यमावर कोकण किनारपट्टीवर मोठ्या संख्येने ढग जमा होत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर हवामान विभागाकडून अधिकृत घोषणेची प्रतिक्षा होती. चार दिवसांत राज्यात दखल केरळमध्ये बुधवारी, ७ मे रोजी दाखल झालेला मोसमी पाऊस केवळ चार दिवसांत राज्यात दाखल झाला आहे. साधारणपणे केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सात-आठ दिवसांनी मोसमी पाऊस राज्यात दाखल होतो. यंदा केरळमध्ये दाखल झाल्यानंतर केवळ चारच दिवसांत मोसमी वारे राज्यात दाखल झाले आहे.

Mumbai Rains Live

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (3 जुलै) मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे (Mumbai Rain Update). हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईच्या किनारपट्टी भागात समुद्रात उंच लाटा उसळताना दिसत आहेत. या लाटांची उंची 4.41 मीटर इतकी आहे (Mumbai Rain Update). Maharashtra: Mumbai receives heavy rainfall; Visuals from King’s Circle — ANI (@ANI) घरातच थांबा, मुंबई पोलिसांचे आवाहन मुंबईत दोन दिवस (3 आणि 4 जुलै) मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना दोन दिवस घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडून नका, घरातच राहा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. The All citizens are advised to remain indoors, not venture out unnecessarily and take necessary precautions. — Mumbai Police (@MumbaiPolice) महाराष्ट्रात जून महिन्यात पाऊस दाखल झाला. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून मुंबई आणि ठाण्यात पाऊस पडलेला नाही. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यात पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढच्या 24 तास मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय रायगड, रत्नागिरी आणि स...

Maharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस!

Maharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस! Maharashtra Rain 2023 : रविवार महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे आर्थिक नुकसान झाले. त्यातच आता हवामान विभागाकडून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Rain Update News : जून महिन्यात सुरु होतात मान्सून पूर्व पावसाने (Maharashtra Rain Update) हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, चाळीसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तर रावेर, सावदा, फैजपूर परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. नाशिकच्या मालेगावसह शहर परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच वाशिममध्ये पाऊस पडत आहे. अशातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून येत्या दोन दिवसांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. आज (5 जून, 2023) अरबी समुद्रात चक्रीवादळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून पुढील 48 तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच याचा अचूक अंदाज येण्यासाठी आणखी तासभर जावे लागणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले. जर चक्रीवादळ तयार झाल्यास पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तरेच्या दिशेने सरकेल. परिणामी चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर वारे वेगाने वाहतील. वादळामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर पाऊस पडे...

Monsoon Update : मान्सून केरळमध्ये आला पण महाराष्ट्रात कधी?, हवामान खात्याने दिली मोठी अपडेट

Maharashtra Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा हंगामात मान्सून आठवड्याभराच्या उशिराने केरळात दाखल झाला आहे. त्यामुळं आस्मानाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक स्थिती असल्याने मान्सून केरळनंतर तामिळनाडू आणि ओडिशाच्या दिशेने रवाना झाला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधीपर्यंत होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. येत्या १३ जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. १३ जून पर्यंत मुंबई आणि कोकणमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे, तसेच मराठवाडा आणि विदर्भातही लवकरच मान्सून दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात दरवर्षी एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होत असतो. परंतु यावर्षी मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्रात बिजरपॉय चक्रीवादळ तयार झाल्यामुळं मान्सून लांबला होता. परंतु सात दिवसांच्या उशिराने मान्सून केरळात दाखल झाला आहे. बुधवार आणि गुरुवारी केरळ तसेच तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. पुढील ३६ तासांत कर्नाटकात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर १२ ते १३ जूनला मान्सूनचे वारे महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय वाढत्या उष्णतेमुळं हैराण झालेल्या नागरिकांनाही पावसामुळं दिलासा मिळणार आहे. राज्यात मान्सून दाखल झालेला नसतानाही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ...

मुंबईकर, पुढचे २४ तास सावध राहा; हवामान खात्याचा इशारा

मुंबईः मुंबई हवामान विभागानं येत्या 24 तासांत कोकण पट्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना आजही अतिवृष्टीचा सामना करावा लागणार आहे. तसंच बुधवारी आणि गुरुवारीही अतिवृष्टी ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. गेल्या १२ तासात मुंबई शहरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या पावसानं पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक केलाय. सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरात सुमारे ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून मुंबईत आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या 81% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या १० वर्षातील ऑगस्ट महिन्यात नोंद झालेला दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वाधिक पाऊस आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे.