मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन नंबर

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले, "गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला आणि.."
  2. नमो आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांसाठी १० लाख घरे बांधणार
  3. BREAKING : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन, सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचा आदेश
  4. "गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला आणि...", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला 'त्या' फोनकॉलचा प्रसंग!
  5. राजकीय नेत्यांना धमक्यांचे सत्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी
  6. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेना खासदार संजय जाधवांना फोन, म्हणाले...
  7. Man held for threatening to harm Maharashtra CM Eknath Shinde
  8. 'जय शाह यांचा मला फोन, शिंदे माझी प्रॉपर्टी घेतील का?', उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा
  9. 'जय शाह यांचा मला फोन, शिंदे माझी प्रॉपर्टी घेतील का?', उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा
  10. BREAKING : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन, सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचा आदेश


Download: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन नंबर
Size: 28.68 MB

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले, "गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला आणि.."

जालना,दि.२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांचा गुवाहाटीला असताना फोन आल्याचे सांगितले. आज जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जलतारा- जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे’ ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. यानिमित्ताने एकनाथ शिंदे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. तिथेही गुरुदेव आम्हाला भेटले… | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी एकनाथ शिंदे यांनी श्री श्री रविशंकर यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “आम्ही गुंतवणूक आणण्यासाठी डाव्होसला गेलो होतो. तिथेही गुरुदेव आम्हाला भेटले. डाव्होसमध्ये आम्ही १ लाख ४० हजार कोटींचे करार केले. ते प्रत्यक्षात आणण्याचे काम आम्ही करुच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचे काम मोठे आहे. आज राज्य सरकारच्या माध्यमातून सहा महिन्यांमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले. एकही निर्णय आमच्या वैयक्तिक लाभाचा नाही. जनतेसाठीचे सर्व निर्णय घेतले.” गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला.. “महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. आज या भूमीमध्ये श्री श्री रविशंकर आले आहेत. त्यांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळणार आहेत. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही लढाई सुरु केली आहे. ते म्हणाले, “तुम्ही चांगले काम करत आहात. तुम्हाला यश मिळेल.” गुरुदेव चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणूनच आज हा कार्यक्रम पार पडत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. दे...

नमो आवास योजनेअंतर्गत सर्वसामान्यांसाठी १० लाख घरे बांधणार

ठाणे : मागासवर्गीय तसेच सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध व्हावी यासाठी राज्यात नमो आवास योजना सुरू करणार असून, त्याअंतर्गत १० लाख घरे बांधण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा शहरात विविध प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सर्व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी शिंदे बोलत होते. केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना आहे. त्याप्रमाणे राज्यातील मागासवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी नमो आवास योजना सुरू करणार असून त्याअंतर्गत १० लाख घरे बांधण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच दिव्यातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसणार असून दिव्याच्या विकासासाठी येत्या काही काळात आणखी निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही शिंदे म्हणाले. दिव्यातील स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. दिवा शहराने मला दिलेला शब्द पाळला. मीही निधीसाठी कुठेही कमी पडू दिले नाही. आज ६१० कोटी रुपयांची कामे झाली आहेत. आणखी मागण्याही करण्यात आल्या आहेत. त्यालाही निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बुलेट ट्रेनच्या गतीप्रमाणे राज्याचा विकास होत असल्याचेही शिंदे म्हणाले. रक्ताचा प्रत्येक थेंब महाराष्ट्राच्या सेवेसाठी खर्च करणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

BREAKING : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन, सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचा आदेश

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तारांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहेत. कार्यकर्ते इतके संतापले आहेत की त्यांनी सत्तार यांच्या औरंगाबाद येथील राहत्या घरावर दगडफेक केली, तसेच मुंबईतील घराच्या काचा फोडल्या. राष्ट्रवादीकडून सत्तार यांनी माफी मागावी. तसेच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होतेय. या सगळ्या राजकीय गदारोळादरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन केलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करत आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याची सूचना दिलीय. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचे कान टोचल्याची देखील बातमी समोर आलीय. एकनाथ शिंदे यांच्या या आदेशानंतर सत्तार सुप्रिया सुळे यांची माफी मागतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही वेळापूर्वी अब्दुल सत्तार यांना फोन आला होता. त्यावेळी सत्तार घाईगडबडीने बाजूला गेले होते. मात्र त्या फोनच्या संभाषणावरुन शिंदे नाराज होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच शिंदेनी सत्तार यांना माफी मागण्याची सूचना दिल्याची देखील माहिती समोर आलीय. सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया दरम्यान, या सगळ्या गदारोळावर खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. खरंतर सुप्रिया यांनी सत्तारांच्या टीकेवर बोलणंच टाळलेलं नाही....

"गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला आणि...", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला 'त्या' फोनकॉलचा प्रसंग!

आज जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जलतारा- जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे’ ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर एकत्र आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री श्री रविशंकर यांचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “आम्ही गुंतवणूक आणण्यासाठी डाव्होसला गेलो होतो. तिथेही गुरुदेव आम्हाला भेटले. डाव्होसमध्ये आम्ही १ लाख ४० हजार कोटींचे करार केले. ते प्रत्यक्षात आणण्याचे काम आम्ही करुच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचे काम मोठे आहे. आज राज्य सरकारच्या माध्यमातून सहा महिन्यांमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले. एकही निर्णय आमच्या वैयक्तिक लाभाचा नाही. जनतेसाठीचे सर्व निर्णय घेतले.” हे वाचा >> गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला.. “महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. आज या भूमीमध्ये श्री श्री रविशंकर आले आहेत. त्यांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळणार आहेत. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो, तेव्हा श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही लढाई सुरु केली आहे. ते म्हणाले, “तुम्ही चांगले काम करत आहात. तुम्हाला यश मिळेल.” गुरुदेव चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे राहतात. तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणूनच आज हा कार्यक्रम पार पडत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरु केली. त्याचा फायदा राज्याला झाला. दुर्दैवाने गेल्या अडीच वर्षांमध्ये ही योजना बंद करण्यात आली. ही एक आदर्श योजना होती. आमचे सरकार आल्यानं...

राजकीय नेत्यांना धमक्यांचे सत्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नागपूर येथे असणाऱ्या गडकरींच्या कार्यालयात तीन वेळा धमकी देणारे कॉल आले होते. हे धमकीचे फोन बेळगावच्या जेलमधून करण्यात आले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने हा फोन करण्यात आला. इतकेच नाही तर त्यावर तब्बल २ कोटी रूपये खंडणीची मागणी करण्यात आली होती.आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी देणारा फोन आला आहे. हा फोन मुंबई पोलिसांच्या ११२ क्रमांकावर आला आहे. फोन करणाऱ्याने फक्त मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकणार असल्याचे म्हणत फोन कट केला. पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. कौटुंबिक वादातून कॉल आरोपीने मद्य प्राशन करून नशेत फोन केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपीची बायको पुणे येथील धायरी येथे वास्तव्यास आहे. कौटुंबिक वादातून त्याने हा कॉल केला असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. मारुती आगवणे असं आरोपीचे नाव आहे. २ वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झालेला असून मुलबाळ नाही. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असे त्याची पत्नी व ओळखीचे लोक फोन केल्यावर सांगत आहेत. पोलीस यंत्रणा अलर्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी त्वरीत फोन कोठून आला, त्याचा शोध घेतला. यावेळी फोन पुणे येथील वारजे येथून आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांना त्वरित तपास करण्याचे आदेश दिले. अंबानी, अमिताभ बच्चन यांनाही धमकी निनावी फोन करुन धमक्या देण्याचे सत्र वाढले आहे. राजकीय नेते, उद्योपती यांचा नावांचा वापर करत धमक्या दिल्या ज...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेना खासदार संजय जाधवांना फोन, म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेना खासदार संजय जाधवांना फोन, म्हणाले... By July 19, 2022 01:21 PM 2022-07-19T13:21:21+5:30 2022-07-19T13:22:06+5:30 माझं भवितव्य काय होतं? एका शेतकऱ्याचा मुलगा हा माझा भूतकाळ आहे. माझ्या आयुष्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मतदारसंघातील जनता दोघांना महत्त्वाचं स्थान आहे असं संजय जाधव यांनी सांगितले. खासदार संजय जाधव म्हणाले की, मी शिवसेनेत कार्यकर्त्यापासून नेता झालोय, अपेक्षेपेक्षा खूप जास्त पक्षाने दिले. एवढं पक्षाने दिल्यानंतर पक्षाची प्रतारणा करणं हे माझ्या विचारात बसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र विधानसभेत आलो होतो. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आनंद आहे. तुटेपर्यंत ताणू नये. एका वटवृक्षाखाली वाढलो त्यावर घाव घालताना वेदना होतात. एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख त्याचसोबत मी पंढरपूरमध्ये असताना मला त्यांचा फोन आला. मी महापूजेला गेलो होते. तिथे बोलण्याचा योग आला नाही. मुख्यमंत्री म्हणून मंदिरात मी त्यांचा सन्मान केला. सोबत या असं ते म्हणाले. पण मी मूळ शिवसेनेतच आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा त्याला शिवसेनेने भरभरून दिले. माझ्या जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकाची भावना मूळ शिवसेनेत राहिलं पाहिजे. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहे. मी स्पष्टपणे शिंदे गटास जाण्यास नकार दिला. मी येतो म्हणायचं आणि नकार द्यायचं असं खोटं कुणी बोलू नये असं सांगत खासदार संजय जाधव यांनी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, माझं भवितव्य काय होतं? एका शेतकऱ्याचा मुलगा हा माझा भूतकाळ आहे. माझ्या आयुष्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मतदारसंघातील जनता दोघांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे मी कधीही त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही. राजकारणात प्रत्येकाला ...

Man held for threatening to harm Maharashtra CM Eknath Shinde

पुणे पुलिस संदिग्ध शख्स से पूछताछ कर रही है। अधिकारियों के मुताबिक अगवाणे ने '112' हेल्पलाइन नंबर पर फोन किया था। इसपर कॉल करके वह एंबुलेंस लाने को कह रहा था। उससे जब कहा गया कि एंबुलेंस के लिए 108 डायल करके तो वह भड़क गया और मुख्यमंत्री को जान से मारने की धमकी देने लगा। उसने कहा कि सोमवार की रात उसने शराब पी थी और नशे में उलटा-सीधा बोल रहा था। पुलिस के मुताबिक आरोपी ने इलाज करवाने के लिए 112 नंबर डायल किया। उसे एंबुलेंस सर्विस नंबर 108 मिलाने को कहा गया। इसके बाद उसने मुख्यमंत्री को मारने की धमकी दी। फोन कटा तो उसने दोबारा फोन करके धमकी दी। पुलिस ने यह भी कहा कि जब वह शख्स मुख्यमंत्री के बारे में उलटा सीधा बक रहा था तो उसकी पत्नी ने फोन ले लिया था और कहा था कि वह नशे में है। अधिकारियों ने बताया कि शख्स की पत्नी ने कहा था कि आरोपी नशे में है इसलिए उसकी बात पर ध्यान ना दें। वह खुद नहीं समझ पा रहा है कि क्या बोल रहा है।

'जय शाह यांचा मला फोन, शिंदे माझी प्रॉपर्टी घेतील का?', उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

“अमित शाह पुण्याला येऊन गेले आणि मला जय शाहचा फोन आला. उद्धवजी आपण कसं करणार, मी टेन्शनमध्ये आहे. मी म्हटलं, काय झालं जय भाई? म्हणाला, काल यांनी तुमच्या वडिलांचा फोटो चोरला. आता म्हणत आहेत की अमित शाह मला वडिलांसारखे. त्यामुळे माझी प्रॉपर्टी घेतील की काय? घाबरु नकोस. त्यांना सवय आहे. दोन-चार दिवसात आणखी नावं वाढतील. आज हा वडिलांसारखा तो वडिलांसारखा. अरे काय लाज-लज्जा, शरम तरी ठेव. हे राजकीय किंवा वैचारिक वांझोटेपणाचं लक्षण आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. ‘रोजचा थयथयाट सुरु’, शिंदेंची टीका दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “आता त्यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैनही पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. “त्यांच्याकडून नेहमी शिवसेना-भाजप महायुती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याचा एकच कार्यक्रम सुरु आहे. त्यांना आरोप करु द्या”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढंच मला सांगावसं वाटतं. तेही असं करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. कारण महाराष्ट्रात जो बदल घडलाय, केंद्र आणि राज्य सरकारडून विकासाची जी कामे सुरु आहेत त्यामुळे अतिशय पोटदुखी सुरु झालेली आहे. त्याचाही इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. “दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे ...

'जय शाह यांचा मला फोन, शिंदे माझी प्रॉपर्टी घेतील का?', उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

“अमित शाह पुण्याला येऊन गेले आणि मला जय शाहचा फोन आला. उद्धवजी आपण कसं करणार, मी टेन्शनमध्ये आहे. मी म्हटलं, काय झालं जय भाई? म्हणाला, काल यांनी तुमच्या वडिलांचा फोटो चोरला. आता म्हणत आहेत की अमित शाह मला वडिलांसारखे. त्यामुळे माझी प्रॉपर्टी घेतील की काय? घाबरु नकोस. त्यांना सवय आहे. दोन-चार दिवसात आणखी नावं वाढतील. आज हा वडिलांसारखा तो वडिलांसारखा. अरे काय लाज-लज्जा, शरम तरी ठेव. हे राजकीय किंवा वैचारिक वांझोटेपणाचं लक्षण आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. ‘रोजचा थयथयाट सुरु’, शिंदेंची टीका दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “आता त्यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैनही पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. “त्यांच्याकडून नेहमी शिवसेना-भाजप महायुती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याचा एकच कार्यक्रम सुरु आहे. त्यांना आरोप करु द्या”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढंच मला सांगावसं वाटतं. तेही असं करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. कारण महाराष्ट्रात जो बदल घडलाय, केंद्र आणि राज्य सरकारडून विकासाची जी कामे सुरु आहेत त्यामुळे अतिशय पोटदुखी सुरु झालेली आहे. त्याचाही इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये ठेवलेला आहे”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. “दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे ...

BREAKING : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन, सुप्रिया सुळे यांची माफी मागण्याचा आदेश

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्तारांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहेत. कार्यकर्ते इतके संतापले आहेत की त्यांनी सत्तार यांच्या औरंगाबाद येथील राहत्या घरावर दगडफेक केली, तसेच मुंबईतील घराच्या काचा फोडल्या. राष्ट्रवादीकडून सत्तार यांनी माफी मागावी. तसेच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होतेय. या सगळ्या राजकीय गदारोळादरम्यान आता आणखी एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन केलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करत आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागण्याची सूचना दिलीय. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचे कान टोचल्याची देखील बातमी समोर आलीय. एकनाथ शिंदे यांच्या या आदेशानंतर सत्तार सुप्रिया सुळे यांची माफी मागतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही वेळापूर्वी अब्दुल सत्तार यांना फोन आला होता. त्यावेळी सत्तार घाईगडबडीने बाजूला गेले होते. मात्र त्या फोनच्या संभाषणावरुन शिंदे नाराज होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच शिंदेनी सत्तार यांना माफी मागण्याची सूचना दिल्याची देखील माहिती समोर आलीय. सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया दरम्यान, या सगळ्या गदारोळावर खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. खरंतर सुप्रिया यांनी सत्तारांच्या टीकेवर बोलणंच टाळलेलं नाही....