पंडित जवाहरलाल नेहरू भाषण मराठी

  1. स्वातंत्र्य दिनानिमित्त ५ उत्स्फूर्त भाषणे
  2. जवाहरलाल नेहरू
  3. आजचा दिनविशेष मराठी 2023
  4. पंडित नेहरू राजकीय आयुष्य
  5. जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार Best Jawaharlal Nehru Quotes In Marathi » मराठी मोल
  6. पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निबंध भाषण
  7. पंडित जवाहरलाल नेहरुंचा स्मृतीदिन, अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचे भाजपला चिमटे
  8. पंडित नेहरू राजकीय आयुष्य
  9. पंडित जवाहरलाल नेहरुंचा स्मृतीदिन, अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचे भाजपला चिमटे
  10. स्वातंत्र्य दिनानिमित्त ५ उत्स्फूर्त भाषणे


Download: पंडित जवाहरलाल नेहरू भाषण मराठी
Size: 46.59 MB

स्वातंत्र्य दिनानिमित्त ५ उत्स्फूर्त भाषणे

Independence day speech in Marathi : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारत 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या दिवशी आपल्या देशाला अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट रोजी आपण सर्वजण एकत्र साजरे करतो. जरी या वर्षी कोरोना महामारी पसरली असली तरी स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भात आपल्या सर्वांच्या उत्साहाची कमतरता नाही. स्वातंत्र्य दिनाचे भाषण २०२२ मराठीत कसे लिहायचे आणि 15 ऑगस्टला उत्कट भाषणाची तयारी कशी करायची ते आम्ही तुम्हाला सांगू. कारण शाळा, महाविद्यालये, शिक्षक आणि संस्थांमध्ये, स्वातंत्र्य दिन २०२२ वरील भाषण आयोजित केले जातात. 75 व्या स्वातंत्र्यदिनी कोरोनामुळे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन २०२२ ची थीम स्वावलंबी भारत स्वतंत्र भारत (आत्मनिरभर भारत स्वतंत्र भारत) म्हणून ठेवण्यात आली आहे. १५ ऑगस्ट मराठी भाषण, १५ ऑगस्ट २०२२ भाषण मराठीमध्ये, स्वातंत्र्यदिनाचे भाषण २०२२ मराठीत कसे लिहायचे आणि 15 ऑगस्टला उत्कट भाषण कसे तयार करायचे ते आम्ही तुम्हाला सांगू. 15 ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी भाषण | Independence day speech For Students & Teachers in Marathi “मुख्य अतिथी, प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांना सुप्रभात. मी आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो! आज मला स्वातंत्र्यदिनी काहीतरी बोलण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये मला सन्मानित वाटले. १५ ऑगस्ट हा आमच्यासाठी नेहमीच इतका खास राहिला आहे की एक दिवस जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे संघर्ष, विद्रोह आणि प्रयत्नांची आठवण म्हणून आपल्या देशाचे सर्व वैभव लक्षात ठेवतो. माझ्या मातृभूमी भारतचा ७५ वा शुभ दिवस खरोखरच आमच्यासाठी अभ...

जवाहरलाल नेहरू

• Аԥсшәа • Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Aragonés • अंगिका • العربية • الدارجة • مصرى • অসমীয়া • Asturianu • अवधी • Aymar aru • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Žemaitėška • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • বাংলা • Brezhoneg • Bosanski • Català • Нохчийн • کوردی • Corsu • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • ދިވެހިބަސް • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Français • Gaeilge • Galego • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • Bahasa Hulontalo • ગુજરાતી • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Magyar • Հայերեն • Interlingua • Bahasa Indonesia • Ilokano • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Jawa • ქართული • Kabɩyɛ • Қазақша • ಕನ್ನಡ • 한국어 • कॉशुर / کٲشُر • Kernowek • Latina • Lëtzebuergesch • Лезги • Limburgs • Lombard • Lietuvių • Latviešu • मैथिली • Malagasy • Minangkabau • Македонски • മലയാളം • Монгол • Bahasa Melayu • မြန်မာဘာသာ • مازِرونی • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Occitan • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • Polski • Piemontèis • پنجابی • Português • Runa Simi • Română • Tarandíne • Русский • Русиньскый • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Sicilianu • سنڌي • Srpskohrvatski / српскохрватски • සිංහල • Simple English • Slovenčina • سرائیکی • Slovenščina • Shqip • Српски / srpski • Sunda • Svenska • Kiswahili • தமிழ் • ತುಳು • తెలుగు • Тоҷикӣ • ไทย • Tagalog • Türkçe • Татарча / tatarça • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Vepsän kel’ • Tiếng Việt • Volapük • Winaray • 吴语 •...

आजचा दिनविशेष मराठी 2023

Aajcha Dinvishesh : शाळा कॉलेज मध्ये परिपाठात आजचा दिनविशेष , सुविचार, प्रार्थना इत्यादि विवध गोष्टी घेतल्या जातात. परंतु अनेक विद्यार्थ्यांना आजचा दिनविशेष ( Dinvishesh) माहीत नसतो आणि म्हणून Aajcha Dinvishesh माहीत करून घेण्यासाठी अनेकजण इंटरनेट वर त्याविषयी सर्च करीत असतात. भाषण मराठी दिनविशेष द्वारे आम्ही आमच्या वाचक मित्रांसोबत नियमितपणे आजचा दिनविशेष काय आहे याविषयी माहिती देत असतो. जर आपणही आजचा दिनविशेष मराठी भाषेमधून शोधत असाल तर आपण येथे भेट देऊ शकतात. आजचा दिनविशेष मराठी - Aajcha Dinvishesh आजचा दिनविशेष काय आहे (Aajcha Dinvishesh ) हा पुढे देण्यात आलेला आहे. 12 मे दिनविशेष 1949: विजयालक्ष्मी पंडित या स्वतंत्र भारताच्या पहिल्या विदेशी महिला राजदूत बनल्या. 1921: पहिला राष्ट्रीय रुग्णालय दिन साजरा करण्यात आला. 1997: रशिया आणि चेचन्या यांनी 400 वर्षांच्या संघर्षानंतर शांतता करारावर स्वाक्षरी केली. 1942: खारकोव्हची दुसरी लढाई सुरू झाली. 1965: पश्चिम जर्मनी आणि इस्रायल यांनी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. 11 मे दिनविशेष 1998: भारताने राजस्थानमधील पोकरण येथे तीन अणुचाचण्या घेतल्या. 1998: भारताने पोखरण येथे 1 थर्मोन्यूक्लियर उपकरणासह 3 भूमिगत अणुचाचण्या घेतल्या. 1998: ऑपरेशन शक्ती (पोखरण II) 11 मे 1998 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात एक फ्यूजन आणि दोन विखंडन बॉम्बच्या स्फोटाने सुरू झाले. या प्रयोगानंतर भारत एक पूर्ण विकसित आण्विक राज्य बनला, ज्याचा परिणाम जपान आणि अमेरिकेसह जगातील मोठ्या शक्तींनी भारतावर अनेक निर्बंध लादले. 1998: भारताने पोखरण-II अण्वस्त्र चाचणी सुरू केली, 24 वर्षांपूर्वी स्माइलिंग बुद्ध चाचणीनंतरची ही पहिलीच चाचणी....

पंडित नेहरू राजकीय आयुष्य

कार्यकाळ : १५ ऑगस्ट १९४७ - २७ मे १९६४ जन्म : १४ नोव्हेंबर १८८९, अलाहाबाद, भारत मृत्यू : २७ मे १९६४ नवी दिल्ली, भारत पत्नी : कमला नेहरू, अपत्ये : इंदिरा गांधी व्यवसाय : बॅरिस्टर भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे ते लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जात. जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले. १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस स...

जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार Best Jawaharlal Nehru Quotes In Marathi » मराठी मोल

Jawaharlal Nehru Quotes In Marathi जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू व चाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात. जवाहरलाल नेहरूंचे प्रेरणादायी विचार Jawaharlal Nehru Quotes In Marathi इतिहास अभ्यासात बसण्यापेक्षा इतिहास घडविणे अधिक चांगले. उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते. जग झपाट्याने बदलत आहे, पण जुना संदर्भ असला तर आपली मने जुन्याच चाकोरीत रुतलेली असतात. • जीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या ठरलेल्या वेळा असतात. जे काम माणसाला उजेडात करण्याची भीती वाटते ते काम माणसाने अंधारात कधीच करू नये. • ज्यांच्यापाशी खायला काहीही नाही अशा लोकांशी संस्कृतीची भाषा करणे हा त्यांचा अपमान आहे. तुम्हाला सज्जन व्हायचे आहे ना? मग प्रथम आपण वाईट आहोत यावर विश्वास ठेवा. तुम्ही जे शिक्षण द्याल ते दिखाऊ आणि दोषपूर्ण असता कामा नये, नाहीतर तुम्ही नौकानयनावर धडे देत असाल आणि तुमची नौका हळूहळू पाण्यात बुडत असेल. • भीती काल्पनिक भुतेही निर्माण करते, आपण शांतपणे प्रत्यक्ष परिस्थितीचे जेव्हा पृथक्करण करू लागतो, तिचे शांत परिणाम स्वेच्छेने स्वीकारण्यास तयार होतो, तेव्हा प्रत्याक्षाचा मग फारसा बाऊ वाटेनासा होतो. माणसाने कितीही काम केल तरी त्यामुळे तो काही मरणार नाही. विज्ञान आपल्याला अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे देते, जीवनाला समजून घेण्यास आपल्याला मदत करते आणि त्याचा जर आपण फायदा घेवू शकलो तर अधिक चांगले जीवन जगण्यास लायक हेतुपूर्वक जीवन जगण्यास आपल्याला समर्थ बनविते. • वृक्षाचे मित्र व्हा, त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करा. संकटसमयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे ...

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निबंध भाषण

याबाबत विदेशी कापडाच्या दुकानासमोर धरणे धरले तेंव्हा त्यांना ब्रिटीशांनी अटक केली. या कारणाबद्दल त्यांना कारावासही भोगावा लागला. भारतीय राजकारणावर 1920 नंतरच्या काळात महात्मा गांधिजींचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर असतानाही पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे एक वलय, वेगळे स्थान निर्माण केले. पंडित नेहरूंना लहान मुले फार आवडायची. मुलांसाठी ते फक्त चाचा नेहरू होते. आजचे बालक हे उद्याचे सुजान नागरिक आहेत, पालक आहेत. म्हणून त्यांच्याकडे खूप आशावादी नजरेने ते पहायचे. त्यांना या वयातच चांगले संस्कार कसे देता येतील याचाच विचार करायचे. कारण आजच्या बालकावरच उद्याचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच चाचा नेहरू हे नेहमी लहान मुलांसोबत निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घेतांना दिसायचे. चाचा नेहरू हे फक्त भारत देशातील बालकांवरच प्रेम करत नव्हते तर परदेशातील बालकांवरही प्रेम करायचे. चाचा नेहरूंना गुलाबाचे फुल फार आवडायचे. पंडित जवाहरलाल नेहरू 1955 मध्ये रशियाला गेले होते. त्या ठिकाणचा एक छोटा बालक चाचा नेहरूंना गुलाबाचे फुल देण्याचा प्रयत्न करत होता. पंडित नेहरू हे उंचावर असल्यामुळे तो बालक त्यांना फुल देऊ शकत नव्हता. तेंव्हा तो पडल्याबरोबर चाचा नेहरू खाली उतरले व त्या बालकाजवळचे गुलाबाचे फुल घेतले व त्यालाही उचलून घेतले व म्हणाले, “ बाळ मी मोठा नाही, उद्याचे जग पाहणार आणि त्यात वावरणारा तूच माझ्यापेक्षा मोठा आहेस." आणि त्याला आपल्या दोन्ही हातांनी उंच उचलून म्हंटले, “ पहा रे मुलांनो, आता कोण मोठा आहे”. त्यावेळी तेथील उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात चाचा नेहरू व त्या मुलांवर गुलाबांच्या फुलांचा वर्षाव केला. पंडित जवाहरलाल नेहरू जपानला गेले तेंव्हा त्यांना एका छोट्या मुलाने विचारले, “...

पंडित जवाहरलाल नेहरुंचा स्मृतीदिन, अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचे भाजपला चिमटे

अटल बिहारी वाजपेयींचे भाषण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे या देशाच्या संसदेचे सदस्य होते. “भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे, भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे, असे अटल बिहारी वाजपेयी यांनी एका भाषणात म्हटलं होतं. जयंत पाटलांचा भाजपला चिमटा जयंत पाटील यांनी या भाषणाची आठवण करुन देत भाजपाला चिमटा काढला आहे. 1999 मध्ये अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू यांचा गौरवपूर्ण उल्लेख अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते, असे जयंत पाटील म्हणाले. पंडित नेहरू यांनी कायमच आपल्या विरोधी विचारांचा आदर केला. तसेच लोकशाही मूल्यांना कधीही तडा जाऊ न देता संसदेला सर्वोच्च मानलं. स्वतंत्र भारताची पायाभरणी पंडित नेहरू यांनीच केली. ते एक व्यक्ती म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून तर महान होतेच. पण या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाच्या उभारणीत सर्वोच्च वाटा पंडित नेहरूंचा आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जयंत पाटील यांनी अभिवादन केले. (Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video) संबंधित बातम्या :

पंडित नेहरू राजकीय आयुष्य

कार्यकाळ : १५ ऑगस्ट १९४७ - २७ मे १९६४ जन्म : १४ नोव्हेंबर १८८९, अलाहाबाद, भारत मृत्यू : २७ मे १९६४ नवी दिल्ली, भारत पत्नी : कमला नेहरू, अपत्ये : इंदिरा गांधी व्यवसाय : बॅरिस्टर भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे ते लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जात. जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले. १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस स...

पंडित जवाहरलाल नेहरुंचा स्मृतीदिन, अटलबिहारी वाजपेयींचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांचे भाजपला चिमटे

अटल बिहारी वाजपेयींचे भाषण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे या देशाच्या संसदेचे सदस्य होते. “भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारतमाता आज शोकाने भरून गेली आहे, भारतमातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे, असे अटल बिहारी वाजपेयी यांनी एका भाषणात म्हटलं होतं. जयंत पाटलांचा भाजपला चिमटा जयंत पाटील यांनी या भाषणाची आठवण करुन देत भाजपाला चिमटा काढला आहे. 1999 मध्ये अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू यांचा गौरवपूर्ण उल्लेख अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते, असे जयंत पाटील म्हणाले. पंडित नेहरू यांनी कायमच आपल्या विरोधी विचारांचा आदर केला. तसेच लोकशाही मूल्यांना कधीही तडा जाऊ न देता संसदेला सर्वोच्च मानलं. स्वतंत्र भारताची पायाभरणी पंडित नेहरू यांनीच केली. ते एक व्यक्ती म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून तर महान होतेच. पण या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाच्या उभारणीत सर्वोच्च वाटा पंडित नेहरूंचा आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जयंत पाटील यांनी अभिवादन केले. (Pandit Jawaharlal Nehru Death Anniversary Minister Jayant Patil Share Atal Bihari Vajpayee Speech Video) संबंधित बातम्या :

स्वातंत्र्य दिनानिमित्त ५ उत्स्फूर्त भाषणे

Independence day speech in Marathi : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारत 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. या दिवशी आपल्या देशाला अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट रोजी आपण सर्वजण एकत्र साजरे करतो. जरी या वर्षी कोरोना महामारी पसरली असली तरी स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भात आपल्या सर्वांच्या उत्साहाची कमतरता नाही. स्वातंत्र्य दिनाचे भाषण २०२२ मराठीत कसे लिहायचे आणि 15 ऑगस्टला उत्कट भाषणाची तयारी कशी करायची ते आम्ही तुम्हाला सांगू. कारण शाळा, महाविद्यालये, शिक्षक आणि संस्थांमध्ये, स्वातंत्र्य दिन २०२२ वरील भाषण आयोजित केले जातात. 75 व्या स्वातंत्र्यदिनी कोरोनामुळे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन २०२२ ची थीम स्वावलंबी भारत स्वतंत्र भारत (आत्मनिरभर भारत स्वतंत्र भारत) म्हणून ठेवण्यात आली आहे. १५ ऑगस्ट मराठी भाषण, १५ ऑगस्ट २०२२ भाषण मराठीमध्ये, स्वातंत्र्यदिनाचे भाषण २०२२ मराठीत कसे लिहायचे आणि 15 ऑगस्टला उत्कट भाषण कसे तयार करायचे ते आम्ही तुम्हाला सांगू. 15 ऑगस्ट रोजी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी भाषण | Independence day speech For Students & Teachers in Marathi “मुख्य अतिथी, प्राचार्य, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांना सुप्रभात. मी आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो! आज मला स्वातंत्र्यदिनी काहीतरी बोलण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये मला सन्मानित वाटले. १५ ऑगस्ट हा आमच्यासाठी नेहमीच इतका खास राहिला आहे की एक दिवस जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलेल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचे संघर्ष, विद्रोह आणि प्रयत्नांची आठवण म्हणून आपल्या देशाचे सर्व वैभव लक्षात ठेवतो. माझ्या मातृभूमी भारतचा ७५ वा शुभ दिवस खरोखरच आमच्यासाठी अभ...