राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध

  1. राजर्षी छत्रपती शौ महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ निम्मित मराठी भाषण संग्रह
  2. सारथी पुणे यांच्याकडून राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 चे आयोजन
  3. अग्रलेख : पथदर्शी राजर्षी
  4. राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४
  5. राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४
  6. अग्रलेख : पथदर्शी राजर्षी
  7. राजर्षी छत्रपती शौ महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ निम्मित मराठी भाषण संग्रह
  8. सारथी पुणे यांच्याकडून राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 चे आयोजन
  9. अग्रलेख : पथदर्शी राजर्षी
  10. राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४


Download: राजर्षी छत्रपती शाहू महाराज निबंध
Size: 19.39 MB

राजर्षी छत्रपती शौ महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ निम्मित मराठी भाषण संग्रह

छत्रपती राजर्षी शाहू महाराजस्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ निम्मितानेव्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणीयांचेसहर्ष स्वागत .. सिंहाची चाल, गरुडा ची नजर, महिलांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण. छत्रपतीराजर्षी शाहु महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..! आजछत्रपती राजर्षी शाहू महाराजअसते तर त्यांना खूप आनंद झाला असता कारण की त्यांनी पेरलेले शिक्षणाचे रोप आज वटवृक्षाप्रमाणे मोठे झाले आहे . आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे एकोणिसाव्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरून चे झाड लावले त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढवले ते शाहू छत्रपतींनी या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुठले. शेकडो वर्षे ज्ञान ,सत्ता, संपत्ती या पासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आयुष्यभर ध्यास घेतला होता. लोकराजा कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक, बहुजनांचा आधार .. कुशल व्यवस्थापक , जलनीती तज्ञ .. छत्रपती राजश्रीशाहू महाराज. यांना मानाचा मुजरा छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकऱ्यांचा उद्धारकर्ता, दूरदृष्टीचा विशाल मनाचा राजा व एक लोकनेते होते. त्यांनी समाजातील बहुजन, - मागासलेल्या तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जे अनेक ...

सारथी पुणे यांच्याकडून राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 चे आयोजन

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांच्याकडून तालुकास्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कर्तृत्व संपन्न कारकीर्द ही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील तेजस्वी कारकीर्द ठरली आहे. सुख विलासाची सर्व साधने पायी घोटाळत असताना कोल्हापूर संस्थानांचा हा राजा उपभोग शून्य राहिला. सत्तेचे साधन हाती ठेवून प्रजेचा उत्कर्ष घडवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. जनतेच्या सर्वांगीण विकासाचे त्यांनी स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. विद्यार्थी जर शाळेपर्यंत पोहोचू शकत नसेल तर शाळेनेच विद्यार्थ्यापर्यंत जावे हे राजर्षी शाहू महाराजांचे ब्रीद. या त्यांच्या वाक्यावरून सर्वसामान्यांच्या शिक्षणाविषयी शाहू महाराजांना असलेली तळमळ आणि तगमग आपल्या लक्षात येते. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकणार नाही, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी हेरले होते आणि त्यासाठी त्यांनी जीवनभर प्रयत्न केले.शाहू महाराजांच्या वरील उक्ती प्रमाणे आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये गाव, वाडी, वस्ती आणि तांडा प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झालेली पाहायला मिळते.एक किलोमिटर परिसरात प्राथमिक शिक्षणाची तर तीन किलोमिटर परिसरात माध्यमिक शिक्षणाची सोय आहे. आज शाहू महाराजांच्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाची सोने करावे, यासाठी सार्थी संस्थेमार्फत शालेय व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 चे आयोजन करण्य...

अग्रलेख : पथदर्शी राजर्षी

सत्तेला जेव्हा शहाणपण येते, तेव्हा समाजाच्या विकासाला गतिमानता प्राप्त होते. शेकडो वर्षांच्या परंपरा आणि रूढी यांनी पोखरलेल्या समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी त्या त्या काळात झालेले प्रयत्न क्षीण तरी राहिले किंवा त्यांचा परिणाम होण्यास बराच कालावधी तरी लागला. याचे कारण त्या प्रयत्नांना सत्तेचे अनुमोदन मिळाले नाही. ‘शास्त्रात् रूढिर्बलीयसी’ हा समज या सुधारणांना सतत आडकाठी करत असतानाच्या काळात त्याविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहण्याची हिंमत सत्ताधीशच करू शकत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी असा प्रयत्न सर्वप्रथम केला. समाजातील सर्व घटकांच्या सर्वागीण विकासाचा विचार करणारे ते पहिले सत्ताधीश होते, हे खरेच. मात्र त्यांच्या या प्रयत्नांची, शौर्याची आणि व्यक्तिमत्त्वाची धग त्यानंतरच्या काळातही तेवढीच जाणवत राहिली. त्याचा परिणाम नंतरच्या काळात दिसण्यास अनेकांनी आपापल्या परीने हातभार लावला. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचे जे मन्वंतर घडून आले, त्याला कारणीभूत असलेल्या अग्रणींमध्ये महात्मा फुले यांच्याबरोबरीने कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचे नाव अनिवार्य ठरते. या दोघांनी या प्रदेशात समता आणि बंधुतेचा जो मंत्र प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी जिवाचे रान केले, त्याने स्वातंत्र्योत्तर भारतात या प्रदेशाचे वैचारिक पुढारलेपण अधिक ठळकपणे दिसून आले. विसाव्या शतकात याच दोन समाजधुरीणांचे कार्य त्याच जोमाने प्रत्यक्ष कृतीत आणले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. या दोघांचेही ऋण त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे मान्य केले. “नवीन फुटवेअर घे, सारखे तेच दिसत आहेत…,” हेमांगी कवी ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाली… आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा हा प्रवास पंधराव्या शतकातील संत तुकाराम महाराज या...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४

राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२ ) SHAHU MAHARAJ 1) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्हयातील कागल या गावी घाटगे घराण्यात कागल येथील लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये झाला. 2) २६ जून हा शाहू महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे. 3) शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत (यशवंत जससिंगराव घाटगे) होते. 4) शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब होते. तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. शाहू महाराज तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. 5) १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापुर संस्थानच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले. त्यावेळी ब्रिटीश सरकार तर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन व कर्नल एच.ए.रिव्हज यांनी शाहु महाराजांच्या दत्तक विधानास मान्यता दिली. 6) शाहू महारांचे सुरवातीचे शिक्षक म्हणुन श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले होते. 7) २० मार्च १८८६ रोजी शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यु झाला. 8) १८८५ ते १८८९ या काळात शाहू महाराजांनी राजपुत्रांच्या राजकोट महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनाया महाविद्यालयाचे प्रिन्सीपॉल मॅकनॉटन यांनी विशेष मार्गदर्शन केले. याच काळामध्ये दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्या कडुन मल्लविद्येचे शिक्षण शाहू महाराजांनी घेतले. 9) ८ मे १८८८ रोजी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली. 10) १८९० ते १८९४ या काळात शाहु महाराजांनी धारवाड येथील एस.एम.फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्य कारभाराचे धडे शाहू महाराजांना एस.एम...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४

राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२ ) SHAHU MAHARAJ 1) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्हयातील कागल या गावी घाटगे घराण्यात कागल येथील लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये झाला. 2) २६ जून हा शाहू महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे. 3) शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत (यशवंत जससिंगराव घाटगे) होते. 4) शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब होते. तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. शाहू महाराज तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. 5) १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापुर संस्थानच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले. त्यावेळी ब्रिटीश सरकार तर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन व कर्नल एच.ए.रिव्हज यांनी शाहु महाराजांच्या दत्तक विधानास मान्यता दिली. 6) शाहू महारांचे सुरवातीचे शिक्षक म्हणुन श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले होते. 7) २० मार्च १८८६ रोजी शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यु झाला. 8) १८८५ ते १८८९ या काळात शाहू महाराजांनी राजपुत्रांच्या राजकोट महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनाया महाविद्यालयाचे प्रिन्सीपॉल मॅकनॉटन यांनी विशेष मार्गदर्शन केले. याच काळामध्ये दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्या कडुन मल्लविद्येचे शिक्षण शाहू महाराजांनी घेतले. 9) ८ मे १८८८ रोजी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली. 10) १८९० ते १८९४ या काळात शाहु महाराजांनी धारवाड येथील एस.एम.फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्य कारभाराचे धडे शाहू महाराजांना एस.एम...

अग्रलेख : पथदर्शी राजर्षी

सत्तेला जेव्हा शहाणपण येते, तेव्हा समाजाच्या विकासाला गतिमानता प्राप्त होते. शेकडो वर्षांच्या परंपरा आणि रूढी यांनी पोखरलेल्या समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी त्या त्या काळात झालेले प्रयत्न क्षीण तरी राहिले किंवा त्यांचा परिणाम होण्यास बराच कालावधी तरी लागला. याचे कारण त्या प्रयत्नांना सत्तेचे अनुमोदन मिळाले नाही. ‘शास्त्रात् रूढिर्बलीयसी’ हा समज या सुधारणांना सतत आडकाठी करत असतानाच्या काळात त्याविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहण्याची हिंमत सत्ताधीशच करू शकत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी असा प्रयत्न सर्वप्रथम केला. समाजातील सर्व घटकांच्या सर्वागीण विकासाचा विचार करणारे ते पहिले सत्ताधीश होते, हे खरेच. मात्र त्यांच्या या प्रयत्नांची, शौर्याची आणि व्यक्तिमत्त्वाची धग त्यानंतरच्या काळातही तेवढीच जाणवत राहिली. त्याचा परिणाम नंतरच्या काळात दिसण्यास अनेकांनी आपापल्या परीने हातभार लावला. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचे जे मन्वंतर घडून आले, त्याला कारणीभूत असलेल्या अग्रणींमध्ये महात्मा फुले यांच्याबरोबरीने कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचे नाव अनिवार्य ठरते. या दोघांनी या प्रदेशात समता आणि बंधुतेचा जो मंत्र प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी जिवाचे रान केले, त्याने स्वातंत्र्योत्तर भारतात या प्रदेशाचे वैचारिक पुढारलेपण अधिक ठळकपणे दिसून आले. विसाव्या शतकात याच दोन समाजधुरीणांचे कार्य त्याच जोमाने प्रत्यक्ष कृतीत आणले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. या दोघांचेही ऋण त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे मान्य केले. “नवीन फुटवेअर घे, सारखे तेच दिसत आहेत…,” हेमांगी कवी ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाली… आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा हा प्रवास पंधराव्या शतकातील संत तुकाराम महाराज या...

राजर्षी छत्रपती शौ महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ निम्मित मराठी भाषण संग्रह

छत्रपती राजर्षी शाहू महाराजस्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ निम्मितानेव्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणीयांचेसहर्ष स्वागत .. सिंहाची चाल, गरुडा ची नजर, महिलांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण. छत्रपतीराजर्षी शाहु महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..! आजछत्रपती राजर्षी शाहू महाराजअसते तर त्यांना खूप आनंद झाला असता कारण की त्यांनी पेरलेले शिक्षणाचे रोप आज वटवृक्षाप्रमाणे मोठे झाले आहे . आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे एकोणिसाव्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरून चे झाड लावले त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढवले ते शाहू छत्रपतींनी या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुठले. शेकडो वर्षे ज्ञान ,सत्ता, संपत्ती या पासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आयुष्यभर ध्यास घेतला होता. लोकराजा कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक, बहुजनांचा आधार .. कुशल व्यवस्थापक , जलनीती तज्ञ .. छत्रपती राजश्रीशाहू महाराज. यांना मानाचा मुजरा छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकऱ्यांचा उद्धारकर्ता, दूरदृष्टीचा विशाल मनाचा राजा व एक लोकनेते होते. त्यांनी समाजातील बहुजन, - मागासलेल्या तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जे अनेक ...

सारथी पुणे यांच्याकडून राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 चे आयोजन

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांच्याकडून तालुकास्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कर्तृत्व संपन्न कारकीर्द ही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील तेजस्वी कारकीर्द ठरली आहे. सुख विलासाची सर्व साधने पायी घोटाळत असताना कोल्हापूर संस्थानांचा हा राजा उपभोग शून्य राहिला. सत्तेचे साधन हाती ठेवून प्रजेचा उत्कर्ष घडवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. जनतेच्या सर्वांगीण विकासाचे त्यांनी स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. विद्यार्थी जर शाळेपर्यंत पोहोचू शकत नसेल तर शाळेनेच विद्यार्थ्यापर्यंत जावे हे राजर्षी शाहू महाराजांचे ब्रीद. या त्यांच्या वाक्यावरून सर्वसामान्यांच्या शिक्षणाविषयी शाहू महाराजांना असलेली तळमळ आणि तगमग आपल्या लक्षात येते. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकणार नाही, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी हेरले होते आणि त्यासाठी त्यांनी जीवनभर प्रयत्न केले.शाहू महाराजांच्या वरील उक्ती प्रमाणे आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये गाव, वाडी, वस्ती आणि तांडा प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झालेली पाहायला मिळते.एक किलोमिटर परिसरात प्राथमिक शिक्षणाची तर तीन किलोमिटर परिसरात माध्यमिक शिक्षणाची सोय आहे. आज शाहू महाराजांच्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाची सोने करावे, यासाठी सार्थी संस्थेमार्फत शालेय व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 चे आयोजन करण्य...

अग्रलेख : पथदर्शी राजर्षी

सत्तेला जेव्हा शहाणपण येते, तेव्हा समाजाच्या विकासाला गतिमानता प्राप्त होते. शेकडो वर्षांच्या परंपरा आणि रूढी यांनी पोखरलेल्या समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी त्या त्या काळात झालेले प्रयत्न क्षीण तरी राहिले किंवा त्यांचा परिणाम होण्यास बराच कालावधी तरी लागला. याचे कारण त्या प्रयत्नांना सत्तेचे अनुमोदन मिळाले नाही. ‘शास्त्रात् रूढिर्बलीयसी’ हा समज या सुधारणांना सतत आडकाठी करत असतानाच्या काळात त्याविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहण्याची हिंमत सत्ताधीशच करू शकत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी असा प्रयत्न सर्वप्रथम केला. समाजातील सर्व घटकांच्या सर्वागीण विकासाचा विचार करणारे ते पहिले सत्ताधीश होते, हे खरेच. मात्र त्यांच्या या प्रयत्नांची, शौर्याची आणि व्यक्तिमत्त्वाची धग त्यानंतरच्या काळातही तेवढीच जाणवत राहिली. त्याचा परिणाम नंतरच्या काळात दिसण्यास अनेकांनी आपापल्या परीने हातभार लावला. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचे जे मन्वंतर घडून आले, त्याला कारणीभूत असलेल्या अग्रणींमध्ये महात्मा फुले यांच्याबरोबरीने कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचे नाव अनिवार्य ठरते. या दोघांनी या प्रदेशात समता आणि बंधुतेचा जो मंत्र प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी जिवाचे रान केले, त्याने स्वातंत्र्योत्तर भारतात या प्रदेशाचे वैचारिक पुढारलेपण अधिक ठळकपणे दिसून आले. विसाव्या शतकात याच दोन समाजधुरीणांचे कार्य त्याच जोमाने प्रत्यक्ष कृतीत आणले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी. या दोघांचेही ऋण त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे मान्य केले. “नवीन फुटवेअर घे, सारखे तेच दिसत आहेत…,” हेमांगी कवी ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाली… आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा हा प्रवास पंधराव्या शतकातील संत तुकाराम महाराज या...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४

राजर्षी छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२ ) SHAHU MAHARAJ 1) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्हयातील कागल या गावी घाटगे घराण्यात कागल येथील लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये झाला. 2) २६ जून हा शाहू महाराजांचा जन्म दिवस महाराष्ट्र शासनाने २००६ पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे. 3) शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत (यशवंत जससिंगराव घाटगे) होते. 4) शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब होते. तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते. शाहू महाराज तीन वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. 5) १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापुर संस्थानच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले. त्यावेळी ब्रिटीश सरकार तर्फे मुंबईचा गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन व कर्नल एच.ए.रिव्हज यांनी शाहु महाराजांच्या दत्तक विधानास मान्यता दिली. 6) शाहू महारांचे सुरवातीचे शिक्षक म्हणुन श्री कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले होते. 7) २० मार्च १८८६ रोजी शाहू महाराजांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यु झाला. 8) १८८५ ते १८८९ या काळात शाहू महाराजांनी राजपुत्रांच्या राजकोट महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनाया महाविद्यालयाचे प्रिन्सीपॉल मॅकनॉटन यांनी विशेष मार्गदर्शन केले. याच काळामध्ये दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्या कडुन मल्लविद्येचे शिक्षण शाहू महाराजांनी घेतले. 9) ८ मे १८८८ रोजी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी शाहू महाराजांच्या हस्ते करण्यात आली. 10) १८९० ते १८९४ या काळात शाहु महाराजांनी धारवाड येथील एस.एम.फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. इंग्रजी भाषा, जगाचा इतिहास व राज्य कारभाराचे धडे शाहू महाराजांना एस.एम...