रिफायनरी प्रकल्प म्हणजे काय

  1. karaname : रिफायनरी म्हणजे काय आणि विरोध का ?
  2. "...तर बारसू रिफायनरीला होणारा विरोध मावळेल", दीपक केसरकरांना विश्वास, म्हणाले, "आंबा
  3. रिफायनरी प्रकल्प
  4. काय आहे बारसू रिफायनरी प्रकल्प : refinery project in kokan
  5. कोकणातला बारसू रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे?


Download: रिफायनरी प्रकल्प म्हणजे काय
Size: 3.73 MB

karaname : रिफायनरी म्हणजे काय आणि विरोध का ?

रिफायनरी याचा अर्थ खनिज तेलशुदधीकरण असा होतो. # 2023_कोकण रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथे प्रस्तावित रिफायनरीविरोधात आंदोलन झाले * प्रकल्पाला विरोध कोणाचा.. १) रहिवासी, २)शेतकरी आणि ३)पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध सुरुवातीपासून विरोध केला. प्रकल्पासाठी माती परिक्षण करण्यासाठी अधिकारी इथे आले, तेव्हा लोकांनी तीव्र आंदोलन केलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला काही आंदोलक जखमी झाले मुळात हा प्रकल्प काय आहे, तो कुठे आहे राजकारण आणि लोकांचा विरोध . बारसू गाव रत्नागिरीतल्या राजापूरपासून रस्त्यानं साधारण 13 किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर समुद्रकिनाऱ्यापासून साधारण 10-15 किलोमीटर आतमध्ये आहेत बारसू हे गाव नाणारपासून 15 किलोमीटरवर आहे. 2.) खरंतर 2015 सालीच कोकणातल्या या रिफायनरी म्हणजे तेल शुद्धिकरण प्रकल्पाचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडण्यात आला होता. इंधनासोबतच अन्य पेट्रोकेमिकल्सची निर्मितीही त्यातून केली जाणार होती. 3) नाणारमधून रिफायनरी बारसूला हलवली नाणारमध्ये रिफायनरीसाठी जमीन संपादित करण्यास सुरुवात झाली तेव्हा स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. ज्या 17 गावांमधली जमीन संपादित केली जाणार होती, त्यापैकी 14 गावांनी या प्रकल्पाविरोधात ठराव संमत करून घेतला. स्थानिकांचा विरोध वाढल्यावर या वादात राजकीय पक्षांनीही उडी घेतली. #राजकारण 2019च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी फडणवीस सरकारसाठी हा प्रकल्प मोठी डोकेदुखी ठरू लागला. नाणारचा प्रकल्प कोकणाचा विनाश करेल, अशी भूमिका खुद्द तत्कालीन युतीतले साथीदार उद्धव ठाकरेंनी घेतली होती. म्हणून मग मार्च 2019मध्ये फडणवीस सरकारने हा प्रकल्प नाणारमधून हलवल्याची घोषणा केली. पण विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडी सत्तेत आली, तेव्हा उद्धव ठाकरेंच्य...

"...तर बारसू रिफायनरीला होणारा विरोध मावळेल", दीपक केसरकरांना विश्वास, म्हणाले, "आंबा

बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे, त्याला अनेक स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. सर्वेक्षणासाठीचं पथक सर्व साहित्यासह आज घटनास्थळी सकाळी पोहोचलं. त्याआधीच गावकरी तिथे ठिय्या मांडून बसले आहेत. दरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. बारसूच्या माळरानावर कालपासून रिफायनरी विरोधक हजारोंच्या संख्येने जमले आहेत. कडक उन्हाची पर्वा न करता हे ग्रामस्थ इथे ठिय्या मांडून बसले आहेत. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आंदोलक गावकरी रिफायनरी प्रकल्प आणि सरकारविरोधात ते घोषणा देत आहेत. बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीनेच हे विरोधक माळरानावर दाखल झाले आहेत, कारण हे गावकरी जीवनावश्यक वस्तू सोबत घेऊन आले आहेत. दरम्यान, या आंदोलनावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारसूतल्या लोकांना विश्वासात घेतल्यास विरोध दूर होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… केसरकर म्हणाले की, जेव्हा एन्रॉन प्रकल्प कोकणात येत होता तेव्हादेखील स्थानिकांकडून त्या प्रकल्पाला विरोध झाला होता. परंतु एन्रॉन आल्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. बारसूतल्या प्रकल्पाच्या बाबतीत देखील तसंच होणार असेल, तिथली शेती आणि मासेमारीवर परिणाम होणार नसेल तर ती माहिती जनतेसमोर येण्याची गरज आहे. या लोकांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. हे ही वाचा >> केसरकर म्हणाले की, येथील लोकांना विश्वासात घेतल्यास त्यांचा संभ्रम दूर होईल. रिफायनरी झाल्यावर तिथल्या आंबा आणि काजूच्या पिकांवर परिणाम होईल, असं लोकांना वाटतंय. तसेच रिफायनरीचं पाणी समुद्र...

रिफायनरी प्रकल्प

रिफायनरी प्रकल्प- शिवसेनेचा हट्ट की, राजकीय गोची By August 29, 2020 02:21 PM 2020-08-29T14:21:51+5:30 2020-08-29T14:24:19+5:30 रिफायनरी प्रकल्प होणारच नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने सत्तेत आल्यानंतरही अनेकदा जाहीर केली आहे. खरेतर आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक व्हावी, यासाठी सर्वच राज्यकर्ते धडपडतात. शिवसेना मात्र चार लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होणारा प्रकल्प नाकारत आहे रिफायनरी प्रकल्प- शिवसेनेचा हट्ट की, राजकीय गोची ठळक मुद्दे रिफायनरी प्रकल्प -शिवसेनेचा हट्ट की, राजकीय गोची भाजपला शिवसेनेवर भूमिका बदलल्याची टीका मनोज मुळ्ये यामागे काय कारण असावे? निवडणुकीत प्रकल्पाला विरोध केला, मग आता प्रकल्प उभारायचा, अशी शिवसेनेची राजकीय गोची झाली आहे का? की इतर पक्षांना विशेषत: भाजपला शिवसेनेवर भूमिका बदलल्याची टीका करण्याची संधी मिळेल म्हणून प्रकल्प नाकारण्याचा हट्ट आहे? कारण काहीही असले तरी प्रकल्प नाकारण्याने नुकसान होणार हे नक्की आहे. कोकण आणि उद्योग यांची नाळ तशी पटकन जुळत नाही. आंदोलनाशिवाय आलेला प्रकल्प कोकणात दिसतच नाही. वर्षानुवर्षे मनिऑर्डवरच जगणारा हा भाग गेल्या २०-२२ वर्षात स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडत आहे. मात्र, पुरेसे राजकीय पाठबळ नसल्याने आणि राज्यातील (सर्वच पक्षांच्या) सरकारांची धोरणे डळमळती असल्याने कोकणाला विशेषत: रत्नागिरीतील फिनोलेक्स प्रकल्प असेल, जयगडमधील जिंदल प्रकल्प असेल किंवा गुहागरचा एन्रॉन प्रकल्प असेल या साऱ्यांनाच जनआंदोलनांना तोंड द्यावे लागले आहे. आताच्या घडीला एन्रॉन वगळला तर उर्वरित दोन प्रकल्पांमुळे निर्माण झालेला रोजगार, त्यामुळे झालेले बदल याचा विचार आवर्जून करायला हवा. जर हे प्रकल्प उभे राहिले नसते तर सध्या मिळालेला रोजगारही हाती उरला ...

काय आहे बारसू रिफायनरी प्रकल्प : refinery project in kokan

कोकणात बारसु येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक कोकण वासियांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. राजापूर, टोलगाव, बारसु परिसरात crude oil रिफिनिंग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलियम उद्योग ही रिफायनी अस्तित्वात आहे पण स्थानिकांचा या प्रकल्पाला मोठा विरोध पाहायला मिळत आहे. या प्रस्तावित रिफायनरी साठी सोमवार पासून माती परीक्षण करणे चालू आहे.या विरोधाला मोडून काढण्यासाठी ज्या गावात हा प्रकल्प चालू आहे त्या गावांमध्ये कलम 144 म्हणजे जमावबंदी आहे . या प्रकल्पावरून जोरदार राजकारण आपल्याला पाहायला मिळालं त्यात ठाकरेंची शिवसेना व राष्ट्रवादी कडाडून विरोध करताना दिसतात तर दुसरी कडे शिंदेंची शिवसेना व भाजप या प्रकप्लासाठी आग्रही आहे.भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग ही रिफायनरी उभारण्यात येणार आहे. सौदी अरेबिया ची सर्वात मोठी तेल उत्पादन कंपनी saudi aramco ही कंपनी जवळपास 3 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे असं समजत. हा प्रकल्प अगोदर रत्नागिरी जिल्ह्यातील नानार येथे होणार होता . पण तिथेही स्थानिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होत होता .मग उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात नाणार पासून जवळच असलेल्या बारसु चा पर्याय सुचवला आता तिथेही या प्रकल्पाला विरोध होत आहे. एकतर या रिफायनरी मुले बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल .आणि या प्रकल्पासाठी लागणारी जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहण केली जाईल त्यात शेती हा त्यांचा पारंपरिक उद्योग बंद होईल. प्रदूषणामुळे मासेमारी वरही परिणाम होईल त्यामुळे पोटपण्याचा प्रश्न निर्माण होईल . कोकणाला 720 km चा समुद्र किनारा लाभला आहे आणि दुसरीकडे संह्याद्रीच...

कोकणातला बारसू रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे?

What exactly is Barsu Refinery Project in Konkan? गेल्या काही दिवसांत कोकण पुन्हा धगधगतंय. त्यामागचं कारण आहे रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथे प्रस्तावित रिफायनरीविरोधात झालेलं आंदोलन. मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध सुरुवातीपासून विरोध केला आहे. पण 25 एप्रिल 2023 रोजी पुन्हा भडका उडाला. प्रकल्पासाठी माती परिक्षण करण्यासाठी अधिकारी इथे आले, तेव्हा लोकांनी तीव्र आंदोलन केलं. पोलिसांनी लाठीचार्ज केला की नाही, यावरून आरोप प्रत्यारोपही झाले. पण मुळात हा प्रकल्प काय आहे, तो कुठे प्रस्तावित आहे आणि त्याला लोकांचा विरोध का होत आहे कोकणातला रिफायनरी प्रकल्प नेमका कुठे होतो आहे? कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग या भागात सडे, म्हणजे डोंगरमाथ्यावरची जांभा खडकाची विस्तृत पठारं आहेत. यातल्याच बारसूच्या सड्यावर रिफायनरी म्हणजे तेल शुद्धिकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. हे बारसू गाव रत्नागिरीतल्या राजापूरपासून रस्त्यानं साधारण 13 किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर समुद्रकिनाऱ्यापासून साधारण 10-15 किलोमीटर आतमध्ये आहे. नेमका हा प्रकल्प काय आहे? खरंतर 2015 सालीच कोकणातल्या या रिफायनरी म्हणजे तेल शुद्धिकरण प्रकल्पाचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडण्यात आला होता. इंधनासोबतच अन्य पेट्रोकेमिकल्सची निर्मितीही त्यातून केली जाणार होती. पुढे ‘वेस्ट कोस्ट रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रोजेक्ट’ असं त्याचं नामकरण झालं आणि ही ‘जगातली सर्वात मोठी रिफायनरी’ असेल अशी घोषणा करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे केंद्र सरकारच्या आखत्यारितील तीन तेल कंपन्या आणि दोन परदेशी कंपन्यांमधलं एक 50-50 जॉइंट व्हेंचर आहे. सुरुवातीला मांडलेल्या प्रस्तावानुसार या रिफायनरीत भारत पेट्रोलियम, ...