रोजी

  1. रोजी
  2. रोजी
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन
  4. Guru Pradosh 2023 : कर्जबाजारी असाल तर १५ जून रोजी गुरु प्रदोष व्रत अवश्य करा; निश्चित होईल लाभ!
  5. 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना 1 जुलैला आभासी वेतनवाढ लागू करणेबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय
  6. निक्की रोजी और रानी: महादेवी वर्मा की कहानी
  7. आर्य
  8. भारतीय प्रजासत्ताक दिन
  9. 15 मे रोजी सूर्य करणार वृषभ राशीत प्रवेश, अशुभ योग होणार समाप्त


Download: रोजी
Size: 11.26 MB

रोजी

रोजी १ संज्ञा स्त्री० [फा़० रोजी़]१. रोज का खाना । नित्य काभोजन ।क्रि० प्र०—देना ।—मिलना ।यौ०—रोजी रोजगार ।मुहा०—रोजी चलना =भोजन वस्त्र मिलता जाना । रोजीचलाना =भोजन वस्त्र आदि का ठिकाना करना ।२. वह जिसके सहारे किसी को भोजन वस्त्र प्राप्त हो । काम धंधाजिससे गुजर हो । जीवननिर्वाह का अवलंब । जीविका । रोज-गार । जैसे,—किसी की रोजी लेना अच्छी बात नहीं । ३. एकप्रकार का पुराना कर या महसुल जिसके अनुसार व्यापारियों के चौपायों को एक एक दिन राज्य का काम करना पड़ता था । रोजी २ संज्ञा स्त्री० [देश०]गुजरात में होनेवाली एक प्रकार कीकपास जिसके फुल पीले होते है ।

रोजी

Definitions and Meaning of रोजी in Hindi रोजी NOUN • गुजरात में होनेवाली एक प्रकार की कपास जिसके फुल पीले होते है । • रोज का खाना । नित्य का भोजन । • वह जिसके सहारे किसी को भोजन वस्त्र प्राप्त हो । काम धंधा जिससे गुजर हो । जीवननिर्वाह का अवलंब । जीविका । रोज- गार । जैसे,—किसी की रोजी लेना अच्छी बात नहीं । • एक प्रकार का पुराना कर या महसुल जिसके अनुसार व्यापारियों के चौपायों को एक एक दिन राज्य का काम करना पड़ता था । Synonyms of रोजी • More matches for रोजी noun What is रोजी meaning in English? The word or phrase रोजी refers to . See Tags for the entry "रोजी" What is रोजी meaning in English, रोजी translation in English, रोजी definition, pronunciations and examples of रोजी in English. रोजी का हिन्दी मीनिंग, रोजी का हिन्दी अर्थ, रोजी का हिन्दी अनुवाद, rojee का हिन्दी मीनिंग, rojee का हिन्दी अर्थ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत. ग्रंथसंपदा सूची [ ] ग्रंथ-पुस्तके आणि प्रबंध [ ] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ-पुस्तके आणि शोधप्रबंध (books and monographs) अ.क्र. मूळ शीर्षक मराठी लेखन मराठी भाषांतर लेखन/ प्रकाशन वर्ष पृष्ठ संख्या टीप व संदर्भ १ Administration and Finance of the East India Company ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थनीती मे १९१५ ४१ खंड ६ २ The Evolution of Provincial Finance in British India लेखन: १९१७; प्रकाशन: १९२५ २४९ खंड ६ ३ The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution द प्रोब्लेम ऑफ द रूपी: इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन १९२३ २७९ खंड ६ ४ ॲन्हिलेशन ऑफ कास्ट मे १९३६ ५३ खंड १ ५ Which Way to Emancipation? व्हिच वे टू इमॉन्सिपेशन मे १९३६ ४३ खंड १८ शाषण-शोधप्रबंध ६ Federation versus Freedom १९३९ ७२ खंड १ २९ जानेवारी १९३९ रोजी दिलेल्या भाषणावर आधारित पुस्तक ७ Pakistan or the Partition of India पाकिस...

Guru Pradosh 2023 : कर्जबाजारी असाल तर १५ जून रोजी गुरु प्रदोष व्रत अवश्य करा; निश्चित होईल लाभ!

Guru Pradosh 2023 : कर्जबाजारी असाल तर १५ जून रोजी गुरु प्रदोष व्रत अवश्य करा; निश्चित होईल लाभ! By June 14, 2023 12:31 PM 2023-06-14T12:31:42+5:30 2023-06-14T12:31:57+5:30 Guru Pradosh 2023 : आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर गुरूंचे मार्गदर्शन आणि कुंडलीत गुरुचे पाठबळ चांगले असावे लागते, त्यासाठी हे गुरु प्रदोष व्रत! दर महिन्यात दोन पक्ष येतात कृष्ण पक्ष आणि शुद्ध पक्ष. १५ जून रोजी कृष्ण पक्षातील प्रदोष व्रत येत आहे. प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला सूर्यास्त झाल्यानंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ होय. प्रदोष काळ म्हणजेच गोधुली बेला (संध्याकाळी) या दरम्यान पूजा केल्यास प्रदोष व्रत अधिक शुभ मानले जाते. प्रदोष व्रत भोलेशंकर भगवान शिव यांना समर्पित असल्याचे मानले जाते. प्रदोष व्रत हे प्रत्येक वारानुसार वेगवेगळे फळ देणारे असते. हे व्रत केल्यामुळे भाग्य, आरोग्य, संपत्ती, आनंद, शांती, प्रेम, कर्जमुक्ती आणि बरेच शुभ परिणाम मिळतात तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. पौराणिक कथा : असे म्हणतात, की हे व्रत सर्वप्रथम चंद्र देवाने केले होते. त्याला क्षयरोग झाला होता. भगवान शिवाला प्रसन्न करून त्याने दिसामासाने कमी होण्याबरोबर दिसामासाने वृद्धिंगत होण्याचा वर मागून घेतला. अनेक कुटुंबात हे व्रत पिढ्यानपिढ्या केले जाते. या व्रतामुळे माणसाचे कौटुंबिक व ऐहिक जीवन सुखाचे होते. एवढेच नाही तर भक्ती व उपासनेत प्रगती होऊन पारमार्थिक आनंद मिळतो. भौम प्रदोषामुळे आर्थिक प्रश्न सुटतात. धनप्राप्ती होऊन कर्जबाजारीपणा दूर होतो. शनी प्रदोषामुळे संतान प्राप्ती होते. संतानाच...

30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना 1 जुलैला आभासी वेतनवाढ लागू करणेबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय

30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना 1 जुलैला आभासी वेतनवाढ लागू करणेबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय. जे कर्मचारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होतात अशा कर्मचाऱ्यांना वर्षभर सेवा करून देखील एक जुलैला लागू असलेली वेतनवाढ ते एक जुलै रोजी सेवेत नसल्यामुळे लागू होत नाही. अशा सर्व कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ लागू होण्यासाठी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले व उच्च न्यायालयाने अशा सर्व धिकारी-कर्मचार्‍यांच्या रिट पिटीशन वर निर्णय देत त्यांना एक जुलै रोजी आभासी वेतनवाढ लागू करून वेतनवाढीचा लाभ देण्यासंदर्भात शासनाला आदेश दिले आहेत. अर्थात हा उच्च न्यायालयाचा निर्णय सरसकट सर्वांना सर्व कर्मचारी अधिकारी यांना लागू नसून यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले आहे त्यांच्यासाठीच लागू आहे. या वर्षी 30 जूनला रिटायर सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना जर सदर वेतनवाढ लागू करून घ्यायची असेल तर हा शासनादेश संदर्भ म्हणून सोबत जोडून उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करावी लागेल.

निक्की रोजी और रानी: महादेवी वर्मा की कहानी

भारत की अग्रणी हिंदी महिला वेबसाइट Femina.in/hindi को सब्स्क्राइब करें. फ़ेमिना भारतीय महिलाओं के मन को समझने का काम कर रही है और इन्हीं महिलाओं के साथ-साथ बदलती रही है, ताकि वे पूरी दुनिया को ख़ुद जान सकें, समझ सकें. और यहां यह मौक़ा है आपके लिए कि आप सितारों से लेकर फ़ैशन तक, सौंदर्य से लेकर सेहत तक और लाइफ़स्टाइल से लेकर रिश्तों तक सभी के बारे में ताज़ातरीन जानकारियां सीधे अपने इनबॉक्स में पा सकें. इसके अलावा आप पाएंगे विशेषज्ञों की सलाह, सर्वे, प्रतियोगिताएं, इन्टरैक्टिव आर्टिकल्स और भी बहुत कुछ! लेखिका: महादेवी वर्मा बाल्यकाल की स्मृतियों में अनुभूति की वैसी ही स्थिति रहती है, जैसी भीगे वस्त्र में जल की. वह प्रत्यक्ष नहीं दिखाई देता, किन्तु वस्त्र के शीतल स्पर्श में उसकी उपस्थिति व्यक्त होती रहती है. इन स्मृतियों में और भी विचित्रता है. समय के माप से वे जितनी दूर होती जाती हैं, अत्मीयता के परिमाण में उतनी ही निकट आती जाती हैं. मेरे अतीत बचपन के कोहरे में जो रेखाएं अपने संपूर्ण ममत्व के विविध रंगों में उदय होने लगती हैं, उनके आधारों में तीन ऐसे भी जीव हैं, जो मानव समष्टि के सदस्य न होने पर भी मेरी स्मृति में छपे से हैं. निक्‍की नेवला, रोजी कुत्ती और रानी घोड़ी. रोजी की जैसे ही आंखें खुलीं, वैसे ही वह, मेरे पांचवें जन्म-दिन पर, पिताजी के किसी राजकुमार विद्यार्थी द्वारा मुझे उपहार रूप भेंट कर दी गई. स्वाभाविक ही था कि हम दोनों साथ ही बढ़ते. रोजी मेरे साथ दूध पीती, मेरे खटोले पर सोती, मेरे लकड़ी के घोड़े पर चढ़कर घूमती और मेरे खेल-कूद में साथ देती, वस्तुतः मेरे पशु-प्रेम का आरम्भ रोजी के साहचर्य से माना जा सकता है, जो तेरह वर्ष की लम्बी अवधि तक अविच्छिन्न रहा. रोजी सफेद थ...

आर्य

आर्य शब्द का शाब्दिक अर्थ 'आदर्श', 'अच्छे हृदय वाला', 'आस्तिक', 'अच्छे गुणों वाला' आदि है। इसका उपयोग प्राचीन दस्यु और आर्य शब्द का इस्तमाल एक विशेषण के रुप मे किया जाता था। 'आर्य' का अर्थ होता है 'आदर्श', 'अच्छे ह्रदय वाला', 'आस्तिक', 'अच्छे गुणों वाला' जो कोई भी हिंद-आर्य भाषा बोलने वाला व्यक्ति हो सकता है चाहे वह स्त्री हो या पुरुष। आर्य लोगो का निवास स्थान अखण्ड भारत तथा भूटान, इंडोनेशिया...था उसे ही आर्यवर्त कहा गया हैं। आर्यवर्त अखण्ड भारत का धार्मिक और संस्कृतिक नाम हैं। इसी प्रकार 'दस्यु' शब्द का अर्थ था 'राक्षस' या 'दैत्य' जिसका अर्थ है 'राक्षसी प्रवृत्ति' वाला जैसे कि बलात्कारी, हत्यारा, मांस भक्षी, 'दुराचारी' 'नास्तिक' आदि यह एक 'अवगुण' का सूचक था। मुख्य लेख: आर्य प्रजाति की आदिभूमि के संबंध में अभी तक विद्वानों में बहुत मतभेद हैं। भाषावैज्ञानिक अध्ययन के प्रारंभ में प्राय: भाषा और प्रजाति को अभिन्न मानकर एकोद्भव (मोनोजेनिक) सिद्धांत का प्रतिपादन हुआ और माना गया कि भारोपीय भाषाओं के बोलनेवाले के पूर्वज कहीं एक ही स्थान में रहते थे और वहीं से विभिन्न देशों में गए। भाषावैज्ञानिक साक्ष्यों की अपूर्णता और अनिश्चितता के कारण यह आदिभूमि कभी मध्य एशिया, कभी पामीर-कश्मीर, रही है। जबकि भारत से बाहर गए आर्यन के निशान कभी आस्ट्रिया-हंगरी, कभी जर्मनी, कभी स्वीडन-नार्वे और आज दक्षिण रूस के घास के मैदानों में ढूँढ़ी जाती है। भाषा और प्रजाति अनिवार्य रूप से अभिन्न नहीं। आज आर्यों की विविध शाखाओं के बहूद्भव (पॉलिजेनिक) होने का सिद्धांत भी प्रचलित होता जा रहा है जिसके अनुसार यह आवश्यक नहीं कि आर्य-भाषा-परिवार की सभी जातियाँ एक ही मानववंश की रही हों। भाषा का ग्रहण तो संपर्क और प्...

भारतीय प्रजासत्ताक दिन

• Afrikaans • العربية • অসমীয়া • Беларуская • भोजपुरी • বাংলা • Català • Deutsch • Ελληνικά • English • Esperanto • فارسی • Suomi • Français • ગુજરાતી • हिन्दी • Հայերեն • Bahasa Indonesia • Italiano • 日本語 • ಕನ್ನಡ • 한국어 • മലയാളം • Bahasa Melayu • नेपाली • Norsk bokmål • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • Polski • پنجابی • Português • Română • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Simple English • Svenska • தமிழ் • ತುಳು • తెలుగు • Türkçe • Українська • اردو • Tiếng Việt • 中文 राष्ट्रीय सुट्टी [ ] २६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः चित्ररथ [ ] या संचलनाबरोबरच भारतातील विविध ध्वजवंदन [ ] संदेश व शुभेच्छापत्रे [ ] प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात.देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात. प्रमुख अतिथी [ ] सन वर्ष प्रमुख अतिथी देश १९५० राष्ट्रपती १९५१ – १९५२ – १९५३ – १९५४ राजा १९५५ गव्हर्नर जनरल १९५६ – १९५७ – १९५८ – १९५९ – १९६० राष्ट्रपती १९६१ राणी १९६२ – १९६३ राजा १९६४ – १९६५ १९६६ – १९६७ – १९६८ पंतप्रधान राष्ट्रपती १९६९ पंतप्रधान १९७० – १९७१ राष्ट्रपती १९७२ पंतप्रधान १९७३ राष्ट्रपती १९७४ राष्ट्रपती पंतप्रधान १९७५ राष्ट्रपती १९७६ पंतप्रधान १९७७ प्रथम सचिव १९७८ र...

15 मे रोजी सूर्य करणार वृषभ राशीत प्रवेश, अशुभ योग होणार समाप्त

15 मे रोजी सकाळी 11.58 वाजता सूर्य मेष राशीतून वृषभ राशीत जाईल. सूर्याच्या राशी बदलामुळे या दिवशी वृषभ संक्रांती सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी स्नान, दान, व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व असल्याने तीर्थस्नान करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून उगवत्या सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा आहे. सोबतच दिवसभर उपवास करून गरजू लोकांना दान दिले जाते. सूर्य उच्च राशी सोडणार गेल्या एक महिन्यापासून सूर्य त्याच्या उच्च राशीत होता. आता 15 तारखेला सूर्य आपली उच्च राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. सूर्य ग्रहाची ही शत्रू राशी आहे. शुक्राच्या राशीत सूर्याचे आगमन झाल्यामुळे सूर्याचा शुभ प्रभाव कमी होईल. त्यामुळे काही लोकांच्या नोकरी आणि व्यवसायात अचानक बदल होऊ शकतात. सूर्य-शनीचा अशुभ योग संपेल 15 एप्रिलपासून, शनीची सूर्यावर वक्री दृष्टी आहे. त्यामुळे वाद आणि लोकांचा गोंधळ वाढला होता. आता सूर्याने राशी बदलल्याने शनीच्या वक्री दृष्टीपासून मुक्ती मिळेल. त्यामुळे प्रशासन आणि राजकारणात होणारे वाद कमी होतील. लोकांच्या कामात येणारे अडथळेही दूर होतील. सूर्याच्या राशी बदलामुळे ऋतु बदल 15 मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल तेव्हा ऋतू देखील बदलेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा उन्हाळा सुरू होतो. यावेळी सूर्य कृतिका नक्षत्रात आहे. त्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीवर दीर्घकाळ राहतात. त्यामुळे पृथ्वी अधिक तापते. जेव्हा सूर्य या नक्षत्रात आणि राशीत असतो तेव्हा ज्येष्ठ महिना येतो. यानंतर, 25 मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, त्यानंतर आणखी नऊ दिवस उष्णता वाढते. ज्याला नौतपा असेही म्हणतात. वृष संक्रांतीपासूनच उन्हाळा ऋतू आपल्या शिखरावर असतो, त्यामुळे या काळात अन...