संत संगतीचे काय सांगु सुख

  1. माझ्या मुलीचे आयुष्य कसे सुखी होईल? » Majhya Muliche Ayushya Kase Sukhi Hoil
  2. चला हिंडूया!!!!!!: भक्तीस्रोत भगवानगड


Download: संत संगतीचे काय सांगु सुख
Size: 33.48 MB

माझ्या मुलीचे आयुष्य कसे सुखी होईल? » Majhya Muliche Ayushya Kase Sukhi Hoil

चेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे. माझ्या मुलीचे आयुष्य कसे सुखी होईल तर सुखी जीवन जगणे हे केवळ अनुकूल परिस्थिती वरती किंवा जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांवर अवलंबून आहे असं नाही ती साधने अनुकूल असलं मुबलक असणं एवढे हवेत एवढ्यात असणं हे तितकेच गरजेचे आहे त्याचाही जरा ते झाला त्याचाच रात्रीचे झाला तर आणखी गुंतागुंत निर्माण होते आयुष्यामध्ये सुख कशावर अवलंबून आहे हे जोपर्यंत आपण आपल्या अंतरात सोडत नाही तोपर्यंत आपल्याला याची कल्पनाही येणार नाही तरीदेखील थोडक्यात सुख नेमकं कशात आहे याचा शोध घेता घेता घेता अगदी मुख्य ठिकाणी जर तुम्ही चला तुम्हाला एकच किशोर कुठे आहे सुख केवळ आणि केवळ साधू संतांच्या संगती मध्ये आहे संत नामदेव महाराजांनी म्हटलेले आहे संत संगतीचे काय सांगु सुख आपण पारखे नाही ते साधू थोर जाणा साधु थोर जाणा साधु थोर जाणा कलीयुग कलियुगामध्ये जर कोणी चुकी असेल तर तो साधू आहे व्हिडिओ त्यांच्या संगती मध्ये गेल्यानंतर संगती मध्ये गेल्यानंतर त्याला आपण एखादा लोखंड असतो आणि लोखंडाचा परिसाचा स्पर्श झाला तर लोखंड का देखील काय होतो सुनंदा परंतु साधुसंत अशोक परीस आहेत परिसराचे परीस आहेत ते गेल्यानंतर ते तुम्हाला सोनं नाही तुम्हाला परिसर बनवून टाकतात आपणासारखे करिता सकाळ नाही काळ त्याला ते परंतु संत आणि साधू साहेब ढोंगी पाखंडी नसावेत सेक्सी व्हिडीओ त्यांच्या संगती मध्ये सुखाय मनामध्ये रूजल परिपक्व होईल तेव्हा आपल्या कुटुंबांमध्ये देखील आपण तीच बीज त्या दृष्टीने आपण मुलांची जडणघडण कार्याला आणि एकदा का अंतरामध्ये केली की त्याचं वृक्ष होईल तुम्हाला वृक्ष होईल तुम्हा रुक्ष स्वतःच्याच त्याला समाधान मिळेल आणि इतरांना ...

चला हिंडूया!!!!!!: भक्तीस्रोत भगवानगड

भगवानगड-महाराष्ट्र तील बीड -अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ म्हणजेचकल्याण ते विशाखापट्टणम हा जातो,त्यामुळे देवस्थानला पोहचणे खूप सोयीस्कर व अत्यंत सोपे झाले आहे.महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड ओळखले जाते. या ठिकाणीविठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्याधौम्य ऋषींचे मंदिरे आहेत. तसेचजनार्दनस्वामी ,भगवानबाबा वभीमसिंह महाराज यांच्या समाध्या आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगडाची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाक प्रतीक आहे.शेजारीच काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी गावात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे श्रावण सोमवारला मुख्य उत्सव सुरु होतो. गडाचे उद्‌घाटन मुंबई प्रांताचे त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. वैकुंठगमन-१८ जानेवरी १९६५ भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘कीर्तन म्हण...