साने गुरुजींचे पूर्ण नाव

  1. साने गुरुजी यांचा जीवन
  2. साने गुरुजी महात्मा गांधींच्या विचाराचे द्योतक; पूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी केले काम
  3. साने गुरुजी वर मराठी निबंध Best Essay On Sane Guruji In Marathi » मराठी मोल
  4. साने गुरुजी यांच्यावर निबंध
  5. महाराष्ट्राचे शिल्पकार साने गुरुजी
  6. महाराष्ट्राचे शिल्पकार साने गुरुजी
  7. साने गुरुजी यांचा जीवन
  8. साने गुरुजी वर मराठी निबंध Best Essay On Sane Guruji In Marathi » मराठी मोल
  9. साने गुरुजी यांच्यावर निबंध
  10. साने गुरुजी महात्मा गांधींच्या विचाराचे द्योतक; पूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी केले काम


Download: साने गुरुजींचे पूर्ण नाव
Size: 79.62 MB

साने गुरुजी यांचा जीवन

Pandurang Sadashiv Sane Guruji in Marathi “शाम पायांना घाण लागू नये म्हणून एवढा जपतोस तसच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो” साने गुरुजींच्या आईच्या तोंडचे हे शब्द साने गुरुजींनी आयुष्यभर जपले स्वतःत उतरवले आणि अखेरपर्यंत आचरणात देखील आणले साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या संस्कारांचा फार प्रभाव होता. श्यामची आई या त्यांनी आपल्या आईवर लिहिलेल्या पुस्तकामुळे पुढे कित्येक पिढ्यांकडे हे संस्कार हस्तांतरीत झालेले आपल्याला पहायला मिळाले. पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो…मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि स्वातंत्र्य सेनानी होते. साने गुरुजी यांचा जीवन-परिचय – Sane Guruji Information in Marathi Sane Guruji Information in Marathi साने गुरुजी यांचा अल्पपरिचय – Sane Guruji Biography in Marathi नाव (Name) पांडुरंग सदाशिव साने जन्म (Birth Date ) 24 डिसेंबर 1899 जन्मस्थान (Birthplace) पालगड जिल्हा रत्नागिरी वडील (Father Name ) सदाशिव साने आई (Mother Name) यशोदाबाई साने चळवळ (Movement) भारतीय स्वातंत्र्य लढा मृत्यू (Death) 11 जून 1950 साने गुरुजी यांचे जीवन – Sane Guruji History in Marathi साने गुरुजींचा जन्म शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमळनेर इथं प्रताप विद्यालयात त्यांनी शिक्षकाची नौकरी स्वीकारली. याठिकाणी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सांभाळतांना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली, विद्यार्थ्यांचे ते सर्वाधिक आवडते शिक्षक झाले. अमळनेर या ठिकाणी साने गुरुजींनी प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं तत्वज्ञानाचा अभ्यास देखील केला. 1928 साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर 1942 च्या चळवळीमधे भूमि...

साने गुरुजी महात्मा गांधींच्या विचाराचे द्योतक; पूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी केले काम

साने गुरुजी हे महात्मा गांधी यांच्या विचारांचे द्योतक होते. त्यांनी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या घटकांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभारले. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जनतेच्या कल्याणासाठी काम केले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी साने गुरुजींचे स्मरण केले. ते पंढरपूर येथील साने गुरुजी सत्याग्रह स्मारक लोकार्पण सोहळा आणि संत तनपुरे बाबा यांच्या ३७ व्या पुण्यतिथी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून बोलत होते. यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले… यावेळी हेही वाचा >>> “अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशवरून तत्कालीन सरकारने कायदा करण्याचे ठरवले. पण कायदा होईल. मात्र मनोवृत्तीमध्ये बदल होणे गरजेचे आहे. ती क्रांती अद्याप झालेली नाही. पंढरपूरचे मंदिर मोकळे व्हावे. पांडुरंगाच्या पायी सर्वांना डोके ठेवता यावे, म्हणून मी येथे उपोषणाला बसलो आहे, असे साने गुरजींनी सांगितले होते. पांडुरंग मंदिराच्या व्यवस्थापकांनी देवाजवळ सर्वांना येऊ द्यावे, अशी घोषणा करावी. जोपर्यंत ही घोषणा होत नाही, तोपर्यंत माझा उपवास हा चालू राहील, असे साने गुरूजी म्हणाले होते. एकीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीला वेग आला होता. तर दुसरीकडे साने गुरुजींचे उपोषण सुरू होते,” असेदेखील पवार यांनी साने गुरुजींच्या उपोषणाबद्दल सांगितले. हेही वाचा >>> साने गुरुजींचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाला कलाटणी देणारी ऐतिहासिक घटना म्हणून साने गुरुजींनी केलेल्या पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा उल्लेख केला जातो. साने गुरुजींनी या सत्याग्रहाचा प्रचार करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र कला...

साने गुरुजी वर मराठी निबंध Best Essay On Sane Guruji In Marathi » मराठी मोल

Essay On Sane Guruji In Marathi हा निबंध पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाशी परिचित होण्यासाठी साने गुरुजी वर मराठी निबंध लिहावा लागतो. हा निबंध कसा लिहायचा ते पाहूया. साने गुरुजी वर मराठी निबंध Best Essay On Sane Guruji In Marathi साने गुरुजींचे जीवन चरित्रे साने गुरुजी त्यांच्या आईवर लिहिलेल्या “श्याम की मां” (श्यामची आई) या पुस्तकामुळे अमर झाले आहेत. मुलाच्या जडणघडणीत आईच्या संस्कारांचे महत्त्व हे पुस्तक आपल्याला ओळखून देते. साने गुरुजी हे प्रसिद्ध लेखक, शिक्षक आणि समाजसेवक होते. साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई सदाशिव साने होते. साने गुरुजी ज्या पद्धतीने जीवन जगले त्याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या आईला द्यायचे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर साने गुरुजींना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी लागली. तेथे त्यांनी विद्यार्थी वसतिगृहही चालवले. साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि शिस्तीचे धडे दिले. काही वेळातच ते सर्वांचे आवडते शिक्षक बनले. साने गुरुजींनी १९२८ मध्ये ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरू केले. अमळनेरच्या प्रताप दर्शन केंद्रात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. तत्त्वज्ञानाचा सर्जनशील प्रभाव त्यांच्या कलाकृतींवर दिसून येतो. महात्मा गांधींचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. त्यांनी आयुष्यभर खादीचे कपडे परिधान केल्याचा इतिहास आहे. गांधीजींच्या प्रभावाखाली त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. साने गुरुजींचा समाजातील जातिभेद, अस्पृश्यता आणि अनिष्ट रूढ...

साने गुरुजी यांच्यावर निबंध

आज आपण या लेखामध्ये साने गुरु यांच्यावर निबंध लिहिणार आहोत. आज आपण साने गुरुजी यांच्या जीवन चारित्र्या विषयी, ते कोण होते आणि त्यांनी काय केले या बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. साने गुरुजी हे नाव कोणाला माहित नाही असे नाही कारण हे नाव सर्वांना माहित आहे कारण ते एक लोकप्रिय साहित्यिक होते आणि त्यांच्या अनेक कविता आणि पुस्तके खूप प्रसिद्ध होती. चला तर आता आपण साने गुरुजी यांच्याविषयी जाणून घेवूयात. एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख होती असे साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावामध्ये झाला होता. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पाडुरंग सदाशिव साने असे होते पण त्यांच्या अनेक चांगल्या आणि लोकप्रिय कवितांच्यामुळे, पुस्तकांच्यामुळे आणि लेखांच्यामुळे त्यांचे नाव साने गुरुजी असे पडले आणि आता त्यांना साने गुरुजी या नावानेच ओळखले जाते. साने गुरुजी यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने आणि आईचे नाव यशोदाबाई साने असे होते. साने गुरुजी यांच्यावर त्यांच्या आईचा खूप प्रभाव होता आणि त्यांच्या आईने त्यांच्यावर चांगले संस्कार घडवले होते. साने गुरुजी यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमळनेर या ठिकाणी असणाऱ्या प्रताप या हायस्कूल मध्ये ते एक शिक्षक म्हणून काम करू लागले आणि मग त्यांनतर त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार कसा निर्माण करायचा तसेच या जगामध्ये सावाभिमानाने कसे जगायचे या बद्दल माहिती दिली किंवा मुलांना धडे दिले. साने गुरुजी हे एक लोकप्रिय साहित्यिक तर होतेच परंतु यांना एक संवेदन शील स्वातंत्र्यसैनिक देखील होते आणि त्यांना देशाविषयी खूप अभिमान होता आणि ते एक महान ...

महाराष्ट्राचे शिल्पकार साने गुरुजी

साने गुरुजी महाराष्ट्राच्या भावशक्तीचे प्रतीक असलेला राष्ट्रभक्त व जनतेसाठी अंत:करण पिळून लिहिणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक ! साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने ! त्यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. या संदर्भात गुरुजी म्हणतात ‘शाळेत जे शिक्षण तुम्हाला घेता येत नाही, असे खरे विचारप्रवर्तक शिक्षण, मने बनविणारे, विचार दृढ करणारे शिक्षण हे मासिक तुम्हाला देणार आहे.’ शिक्षकांबद्दल ते म्हणत, ‘खरा शिक्षक तो की, ज्याच्याभोवती गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, तशी मुले गोळा होतात.’ त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातू...

महाराष्ट्राचे शिल्पकार साने गुरुजी

साने गुरुजी महाराष्ट्राच्या भावशक्तीचे प्रतीक असलेला राष्ट्रभक्त व जनतेसाठी अंत:करण पिळून लिहिणारा एकमेवाद्वितीय साहित्यिक ! साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने ! त्यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. या संदर्भात गुरुजी म्हणतात ‘शाळेत जे शिक्षण तुम्हाला घेता येत नाही, असे खरे विचारप्रवर्तक शिक्षण, मने बनविणारे, विचार दृढ करणारे शिक्षण हे मासिक तुम्हाला देणार आहे.’ शिक्षकांबद्दल ते म्हणत, ‘खरा शिक्षक तो की, ज्याच्याभोवती गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, तशी मुले गोळा होतात.’ त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत असत. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक, दुष्काळात शेतकर्‍यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातू...

साने गुरुजी यांचा जीवन

Pandurang Sadashiv Sane Guruji in Marathi “शाम पायांना घाण लागू नये म्हणून एवढा जपतोस तसच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो” साने गुरुजींच्या आईच्या तोंडचे हे शब्द साने गुरुजींनी आयुष्यभर जपले स्वतःत उतरवले आणि अखेरपर्यंत आचरणात देखील आणले साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या संस्कारांचा फार प्रभाव होता. श्यामची आई या त्यांनी आपल्या आईवर लिहिलेल्या पुस्तकामुळे पुढे कित्येक पिढ्यांकडे हे संस्कार हस्तांतरीत झालेले आपल्याला पहायला मिळाले. पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो…मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि स्वातंत्र्य सेनानी होते. साने गुरुजी यांचा जीवन-परिचय – Sane Guruji Information in Marathi Sane Guruji Information in Marathi साने गुरुजी यांचा अल्पपरिचय – Sane Guruji Biography in Marathi नाव (Name) पांडुरंग सदाशिव साने जन्म (Birth Date ) 24 डिसेंबर 1899 जन्मस्थान (Birthplace) पालगड जिल्हा रत्नागिरी वडील (Father Name ) सदाशिव साने आई (Mother Name) यशोदाबाई साने चळवळ (Movement) भारतीय स्वातंत्र्य लढा मृत्यू (Death) 11 जून 1950 साने गुरुजी यांचे जीवन – Sane Guruji History in Marathi साने गुरुजींचा जन्म शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमळनेर इथं प्रताप विद्यालयात त्यांनी शिक्षकाची नौकरी स्वीकारली. याठिकाणी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सांभाळतांना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली, विद्यार्थ्यांचे ते सर्वाधिक आवडते शिक्षक झाले. अमळनेर या ठिकाणी साने गुरुजींनी प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं तत्वज्ञानाचा अभ्यास देखील केला. 1928 साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर 1942 च्या चळवळीमधे भूमि...

साने गुरुजी वर मराठी निबंध Best Essay On Sane Guruji In Marathi » मराठी मोल

Essay On Sane Guruji In Marathi हा निबंध पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाशी परिचित होण्यासाठी साने गुरुजी वर मराठी निबंध लिहावा लागतो. हा निबंध कसा लिहायचा ते पाहूया. साने गुरुजी वर मराठी निबंध Best Essay On Sane Guruji In Marathi साने गुरुजींचे जीवन चरित्रे साने गुरुजी त्यांच्या आईवर लिहिलेल्या “श्याम की मां” (श्यामची आई) या पुस्तकामुळे अमर झाले आहेत. मुलाच्या जडणघडणीत आईच्या संस्कारांचे महत्त्व हे पुस्तक आपल्याला ओळखून देते. साने गुरुजी हे प्रसिद्ध लेखक, शिक्षक आणि समाजसेवक होते. साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई सदाशिव साने होते. साने गुरुजी ज्या पद्धतीने जीवन जगले त्याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या आईला द्यायचे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर साने गुरुजींना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी लागली. तेथे त्यांनी विद्यार्थी वसतिगृहही चालवले. साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि शिस्तीचे धडे दिले. काही वेळातच ते सर्वांचे आवडते शिक्षक बनले. साने गुरुजींनी १९२८ मध्ये ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरू केले. अमळनेरच्या प्रताप दर्शन केंद्रात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. तत्त्वज्ञानाचा सर्जनशील प्रभाव त्यांच्या कलाकृतींवर दिसून येतो. महात्मा गांधींचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. त्यांनी आयुष्यभर खादीचे कपडे परिधान केल्याचा इतिहास आहे. गांधीजींच्या प्रभावाखाली त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. साने गुरुजींचा समाजातील जातिभेद, अस्पृश्यता आणि अनिष्ट रूढ...

साने गुरुजी यांच्यावर निबंध

आज आपण या लेखामध्ये साने गुरु यांच्यावर निबंध लिहिणार आहोत. आज आपण साने गुरुजी यांच्या जीवन चारित्र्या विषयी, ते कोण होते आणि त्यांनी काय केले या बद्दल सर्व माहिती घेणार आहोत. साने गुरुजी हे नाव कोणाला माहित नाही असे नाही कारण हे नाव सर्वांना माहित आहे कारण ते एक लोकप्रिय साहित्यिक होते आणि त्यांच्या अनेक कविता आणि पुस्तके खूप प्रसिद्ध होती. चला तर आता आपण साने गुरुजी यांच्याविषयी जाणून घेवूयात. एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख होती असे साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ मध्ये महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावामध्ये झाला होता. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पाडुरंग सदाशिव साने असे होते पण त्यांच्या अनेक चांगल्या आणि लोकप्रिय कवितांच्यामुळे, पुस्तकांच्यामुळे आणि लेखांच्यामुळे त्यांचे नाव साने गुरुजी असे पडले आणि आता त्यांना साने गुरुजी या नावानेच ओळखले जाते. साने गुरुजी यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने आणि आईचे नाव यशोदाबाई साने असे होते. साने गुरुजी यांच्यावर त्यांच्या आईचा खूप प्रभाव होता आणि त्यांच्या आईने त्यांच्यावर चांगले संस्कार घडवले होते. साने गुरुजी यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमळनेर या ठिकाणी असणाऱ्या प्रताप या हायस्कूल मध्ये ते एक शिक्षक म्हणून काम करू लागले आणि मग त्यांनतर त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार कसा निर्माण करायचा तसेच या जगामध्ये सावाभिमानाने कसे जगायचे या बद्दल माहिती दिली किंवा मुलांना धडे दिले. साने गुरुजी हे एक लोकप्रिय साहित्यिक तर होतेच परंतु यांना एक संवेदन शील स्वातंत्र्यसैनिक देखील होते आणि त्यांना देशाविषयी खूप अभिमान होता आणि ते एक महान ...

साने गुरुजी महात्मा गांधींच्या विचाराचे द्योतक; पूर्ण आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी केले काम

साने गुरुजी हे महात्मा गांधी यांच्या विचारांचे द्योतक होते. त्यांनी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मीणी मंदिरात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या घटकांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभारले. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जनतेच्या कल्याणासाठी काम केले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी साने गुरुजींचे स्मरण केले. ते पंढरपूर येथील साने गुरुजी सत्याग्रह स्मारक लोकार्पण सोहळा आणि संत तनपुरे बाबा यांच्या ३७ व्या पुण्यतिथी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून बोलत होते. यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले… यावेळी हेही वाचा >>> “अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशवरून तत्कालीन सरकारने कायदा करण्याचे ठरवले. पण कायदा होईल. मात्र मनोवृत्तीमध्ये बदल होणे गरजेचे आहे. ती क्रांती अद्याप झालेली नाही. पंढरपूरचे मंदिर मोकळे व्हावे. पांडुरंगाच्या पायी सर्वांना डोके ठेवता यावे, म्हणून मी येथे उपोषणाला बसलो आहे, असे साने गुरजींनी सांगितले होते. पांडुरंग मंदिराच्या व्यवस्थापकांनी देवाजवळ सर्वांना येऊ द्यावे, अशी घोषणा करावी. जोपर्यंत ही घोषणा होत नाही, तोपर्यंत माझा उपवास हा चालू राहील, असे साने गुरूजी म्हणाले होते. एकीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीला वेग आला होता. तर दुसरीकडे साने गुरुजींचे उपोषण सुरू होते,” असेदेखील पवार यांनी साने गुरुजींच्या उपोषणाबद्दल सांगितले. हेही वाचा >>> साने गुरुजींचा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाला कलाटणी देणारी ऐतिहासिक घटना म्हणून साने गुरुजींनी केलेल्या पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा उल्लेख केला जातो. साने गुरुजींनी या सत्याग्रहाचा प्रचार करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या महाराष्ट्र कला...