शांता शेळके यांची गाणी

  1. Shantabai Shelke
  2. आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ...आठवण 'शान्ता शेळके'यांची !
  3. आठवणीतल्या शांताबाई
  4. Shanta Shelke Poems: असेन मी, नसेन मी! व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा कवयित्री शांता शेळके यांच्या सुंदर कविता
  5. हे गाणे कुणाच्या ऐकिवात / वाचनात आहे का?
  6. आठवणीतल्या शांताबाई
  7. हे गाणे कुणाच्या ऐकिवात / वाचनात आहे का?
  8. Shantabai Shelke
  9. आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ...आठवण 'शान्ता शेळके'यांची !


Download: शांता शेळके यांची गाणी
Size: 77.63 MB

Shantabai Shelke

गीतरचनेच्या गाभार्‍यात कवितेचा दिवा तेवता ठेवून शांताबाई शेळके यांनी गीताचे अनेक प्रकार हाताळले. भक्तिगीते, लावणी, बालगीते, लोकगीते, नाट्यगीते, गवळणी, राष्ट्रभक्तिगीते, प्रेमगीते असे अनेक. भावगीतातील त्यांचे काव्य व रचनाकौशल्य यांनी रसिकांना स्वप्नामधील गावा नेले. 12 ऑक्टोबर 1922 हा त्यांचा जन्मदिनांक त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या स्वागताचा व आदरांजलीपर ठरणारा त्यांच्या ‘भावगीतकार’ या भूमिकेचा आस्वादपर वेध घेणारा हा वैशिष्ट्यपूर्ण लेख खास ‘विवेक’ दिवाळी वाचकांसाठी. असे स्वत:चे गाणे गुणगुणत, भोवतालच्या प्रतिक्रियांचा आदर करीत, पण स्वत:च्या अटींवर लेखनसंसार करणार्‍या शांताबाई शेळके यांचे जीवनशताब्दी वर्ष सुरू होत आहे. शांताबाईंनी व्यक्त होण्याची अनेक माध्यमे हाताळली - अगदी कथा, कादंबरी, आत्मकथनपर, ललित लेख या लेखनाबरोबर त्यांचे निवडक अनुवादही केले. साहित्यपर व्याख्याने दिली, पण शांताबाईंची लेखणी रमली ती कवितालेखनात. मूळ पिंड कवयित्रीचा असल्याने त्यांच्या ललित गद्य लेखनातही काही वर्णने काव्यात्मक उतरली आहेत. वडिलांच्या व्यवसायानिमित्त झालेल्या भ्रमंतीमुळे त्यांना खेडोपाडीची लोकसंस्कृती कळली; आजोळच्या संस्कारांमुळे नातेसंबंध, रितीरिवाज, म्हणी-वाक्प्रचारांचे अनेक रंग त्यांना भावले आणि हे सगळे लोकधन त्यांच्या विविध गीतरचनांमध्ये पाझरले. कवितेचा दिवा गीतांच्या प्राणांमध्ये तेवत होता; संत, पंत, आख्यानकवी यांचे संस्कृतप्रचुर साहित्य आस्वादून त्यांचा लेखनभाव जसा प्रासादिक झाला, तसा अभिजात वाङ्मयाचा अभ्यास व आस्वाद यामुळे तो सालंकृतही झाला. शांताबाईंची गीतेही लोकप्रिय झाली, कारण ती सहजसंवादी, मृदुल शब्दकळेची होती. गीतलेखन म्हणून विविध प्रकारचे सर्जनशील साहस करण्यात त्यांना मुळात मौ...

आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ...आठवण 'शान्ता शेळके'यांची !

मराठी भाषा आणि साहित्य यांची सांगड घालताना,सर्वात प्रथम काय जाणवते तर भाषा,संवाद यातून साहित्य समृद्ध होत जाते आणि समृद्ध साहित्य माणसास परिपूर्ण बनवते.आणि हे सहजतेने घडते शब्द सामर्थ्यातून…. 'शब्द' जो विचारांचे माध्यम बनून माणसास व्यक्त करतो.असे व्यक्त होणे ज्यांना सहजतेने जमते,त्यांना आपण विचारवंत, प्रज्ञावंत ,साहित्यिक,लेखक,कवी,ललित रचनाकार,समीक्षक अशा विविध उपाध्या देवून संबोधत असतो.पण अनेकदा अशा अभ्यासू लोकांसमोर देखील असे अनेक प्रसंग घडतात किंवा अशी परिस्थिती उभी ठाकते कि,तेही सहजतेने म्हणतात, काय बोलू ? माझ्याकडे शब्द नाहीत. अशी परिस्थिती म्हणजे त्या प्रज्ञावंतांची मती कुंठलेली असते असे नाही पण त्या क्षणी व्यक्त होण्यासाठी त्यांना शब्द सुचत नाहीत. पण परिस्थिती कशी हि असो,कधी शब्दांशी हसत खेळत, कधी शब्दांवर स्वार होत, कधी काव्यातून सुरेख व्यक्त होत आपल्याला भाव भावनांची सहज सुंदर सफर घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत होती त्या मराठी साहित्यातील मात्तबर ' वागीश्वरीस ' आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन ! दिनांक १९ ऑक्टोबर १९२२ रोजी इंदापूर,पुणे जिल्हा येथे जनार्दन शेळके यांच्या कुटुंबात कन्यारत्न जन्मास आले,कन्या रत्न असूनही अपत्य प्राप्ती मुळे मनास शांती लाभली म्हणूच कि काय त्यांनी मुलीचे नाव शान्ता ठेवले,आणि एका पर्वाची नांदी झाली. एका सामान्य कुटुंबात जन्मलेली हीच मुलगी जगासमोर 'शान्ता शेळके' या नावाने अक्षरशः अजरामर झाली. सामान्य कुटुंब, घरची बेताची परिस्थिती, या सर्व विपरीत स्थितीत जगरीत सांभाळत हि मुलगी शिकली. इंदापूर सारख्या ग्रामीण वातावरणातून थेट पुण्यनगरी गाठत शालेय शिक्षण हुजूरपागा व महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथून ...

आठवणीतल्या शांताबाई

कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्रपालवीत या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळगंध शांता शेळके यांचा जन्म इंदापूरचा, तर बालपण खेड मंचरच्या परिसरातलं. लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य हा त्यांचा आवडीचा विषय. लोकसाहित्य म्हणजे महाराष्ट्राचं जनजीवन, ग्रामीण माणसाचं वास्तव दर्शन- साधं, सरळ, भाबडं; पण कारुण्यानं ओथंबलेलं. असं हे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती शांता शेळकेंच्या साहित्याचा मूळ आधार आहे. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर शांताबार्इंचं प्रभुत्व होतं. वाङ्मयाचे सगळेच प्रकार जरी त्यांनी हाताळले असले तरी गीतकर म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रीत करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून आपल्याला जाणवतं. विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं. शांताबार्इंचं खेड्यात रमलेलं बालपण, भाषेवरचं प्रेम, प्रभुत्व आणि विविध वाङ्मयप्रकारात अभिव्यक्त होण्याची त्यांची क्षमता यामुळेच त्याचं साहित्य अनेक साजांत रूपवान ठरतं. शांता शेळके यांच्यावर खेड्यातल्या मुक्त वातावरणाचे संस्कार झाले असल्यामुळेच की काय, त्यांच्या गाण्यातील शब्द स्त्री गीतांतील मार्दव ठेवून येतात. ते शब्द रसिकांच्या काळजात चटकन झिरपणारे असतात. स्त्रीमनाच्या भावनांचा वेध घेणारी शांता शेळके यांची अनेक गाणी आहेत. ती गाणी त्या त्या वेळच्या स्त्रीमनाची अवस्था व्यक्त करतात. खट्याळ रंगाबरोबर विषण्णता, नवथरपणाबरोबर धीटपणा असणारी अशी उडत्या ल...

Shanta Shelke Poems: असेन मी, नसेन मी! व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा कवयित्री शांता शेळके यांच्या सुंदर कविता

Shanta Shelke Poems: गजानना श्री गणराया, वल्हव रे नाखवा, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती? अशा अजरामर गाणी लिहिणाऱ्या शांता शेळके यांचं मराठी भाषेतील योगदान महत्त्वाचं आहे. आज तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला कवयित्री शांता शेळके यांच्या सुप्रसिद्ध कविता ठेवू शकता. • • Last Updated : October 12, 2022, 08:01 IST • Mumbai, India • • • • • • •

हे गाणे कुणाच्या ऐकिवात / वाचनात आहे का?

मी बरेच दिवस झाले (वर्षे !) माझ्या आठवणीतील एक गाणं शोधतोय..त्याच्या ओळी थोड्या अश्या आहेत;...."पाओ (?) निरगला मायेचा ?? I ओटी मायेची मोत्यानी भरलीIIधृII....माय अंबिका माय भवानी....रुप देखणे...??....??शब्द निटसे आठवत नाहीत पण चाल (अत्यंत सुंदर) आहे; ती स्मरणात आहे. कुणास ठाउक आहे कां? कुठे ऐकावयास मिळेल का? माहिती असल्यास कृपया कळवावे.धन्यवाद! शांता शेळके यांची ही रचना आहे....पवनाकाठचा धोंडी चित्रपटात लतादिदींच्या आवाजात घेतले आहे. वाट दंवानं भिजून गेली उन्हं दारात सोन्याची झाली मायभवानी पावनी आली पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्यानं भरू ! माय अंबिका माय भवानी रूपदेखणी गुणाची खाणी शंभूराजाची लाडकी राणी माझी पायरी लागे उतरू ओटी आईची मोत्यानं भरू ! सुखी नांदते संसारी बाई न्हाई मागणं आणिक काई काळी पोत ही जन्माची देई तूच सांभाळ आई लेकरू ओटी आईची मोत्यानं भरू ! ~ हे गाणे तुम्हाला "आठवणीतील गाणी" या सुंदर साईटवर ऐकायला मिळेल....त्यासाठी वत्सला.... अगं.... लॉगिनची कसलीही अडचण नाही. वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्याक्षणीच तू तिथली सदस्या झालीस असे समजले जाते. गाण्यांची माहिती समोर येते त्याचवेळी उजव्या बाजूस गाण्याचे रेकॉर्ड दिसते....बस्स, तिथे प्ले वर क्लिक कर....थोड्याच वेळात गाणे सुरू होते. बाकी तांत्रिक माहितीही त्याच पानावर उपलब्ध करून दिली आहे. अशी हजारो गाणी आहेत तिथे...माहितीसह. तुला आनंद होईल. >> मी बरेच दिवस झाले (वर्षे !) माझ्या आठवणीतील एक गाणं शोधतोय अगदी असेच माझ्या बाबत झाले होते. "चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी" असे खूप लहानपणी ऐकले होते मला नक्की आठवत होते. पण गाणे कधीचे कोणत्या चित्रपटातील वगैरे गुगल करून सुद्धा पत्ता लागत नव्हता अन...

आठवणीतल्या शांताबाई

कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्रपालवीत या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळगंध शांता शेळके यांचा जन्म इंदापूरचा, तर बालपण खेड मंचरच्या परिसरातलं. लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य हा त्यांचा आवडीचा विषय. लोकसाहित्य म्हणजे महाराष्ट्राचं जनजीवन, ग्रामीण माणसाचं वास्तव दर्शन- साधं, सरळ, भाबडं; पण कारुण्यानं ओथंबलेलं. असं हे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती शांता शेळकेंच्या साहित्याचा मूळ आधार आहे. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर शांताबार्इंचं प्रभुत्व होतं. वाङ्मयाचे सगळेच प्रकार जरी त्यांनी हाताळले असले तरी गीतकर म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रीत करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून आपल्याला जाणवतं. विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं. शांताबार्इंचं खेड्यात रमलेलं बालपण, भाषेवरचं प्रेम, प्रभुत्व आणि विविध वाङ्मयप्रकारात अभिव्यक्त होण्याची त्यांची क्षमता यामुळेच त्याचं साहित्य अनेक साजांत रूपवान ठरतं. शांता शेळके यांच्यावर खेड्यातल्या मुक्त वातावरणाचे संस्कार झाले असल्यामुळेच की काय, त्यांच्या गाण्यातील शब्द स्त्री गीतांतील मार्दव ठेवून येतात. ते शब्द रसिकांच्या काळजात चटकन झिरपणारे असतात. स्त्रीमनाच्या भावनांचा वेध घेणारी शांता शेळके यांची अनेक गाणी आहेत. ती गाणी त्या त्या वेळच्या स्त्रीमनाची अवस्था व्यक्त करतात. खट्याळ रंगाबरोबर विषण्णता, नवथरपणाबरोबर धीटपणा असणारी अशी उडत्या ल...

हे गाणे कुणाच्या ऐकिवात / वाचनात आहे का?

मी बरेच दिवस झाले (वर्षे !) माझ्या आठवणीतील एक गाणं शोधतोय..त्याच्या ओळी थोड्या अश्या आहेत;...."पाओ (?) निरगला मायेचा ?? I ओटी मायेची मोत्यानी भरलीIIधृII....माय अंबिका माय भवानी....रुप देखणे...??....??शब्द निटसे आठवत नाहीत पण चाल (अत्यंत सुंदर) आहे; ती स्मरणात आहे. कुणास ठाउक आहे कां? कुठे ऐकावयास मिळेल का? माहिती असल्यास कृपया कळवावे.धन्यवाद! शांता शेळके यांची ही रचना आहे....पवनाकाठचा धोंडी चित्रपटात लतादिदींच्या आवाजात घेतले आहे. वाट दंवानं भिजून गेली उन्हं दारात सोन्याची झाली मायभवानी पावनी आली पावनेर ग मायेला करू ओटी आईची मोत्यानं भरू ! माय अंबिका माय भवानी रूपदेखणी गुणाची खाणी शंभूराजाची लाडकी राणी माझी पायरी लागे उतरू ओटी आईची मोत्यानं भरू ! सुखी नांदते संसारी बाई न्हाई मागणं आणिक काई काळी पोत ही जन्माची देई तूच सांभाळ आई लेकरू ओटी आईची मोत्यानं भरू ! ~ हे गाणे तुम्हाला "आठवणीतील गाणी" या सुंदर साईटवर ऐकायला मिळेल....त्यासाठी वत्सला.... अगं.... लॉगिनची कसलीही अडचण नाही. वर दिलेल्या लिंकवर क्लिक केल्याक्षणीच तू तिथली सदस्या झालीस असे समजले जाते. गाण्यांची माहिती समोर येते त्याचवेळी उजव्या बाजूस गाण्याचे रेकॉर्ड दिसते....बस्स, तिथे प्ले वर क्लिक कर....थोड्याच वेळात गाणे सुरू होते. बाकी तांत्रिक माहितीही त्याच पानावर उपलब्ध करून दिली आहे. अशी हजारो गाणी आहेत तिथे...माहितीसह. तुला आनंद होईल. >> मी बरेच दिवस झाले (वर्षे !) माझ्या आठवणीतील एक गाणं शोधतोय अगदी असेच माझ्या बाबत झाले होते. "चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी" असे खूप लहानपणी ऐकले होते मला नक्की आठवत होते. पण गाणे कधीचे कोणत्या चित्रपटातील वगैरे गुगल करून सुद्धा पत्ता लागत नव्हता अन...

Shantabai Shelke

गीतरचनेच्या गाभार्‍यात कवितेचा दिवा तेवता ठेवून शांताबाई शेळके यांनी गीताचे अनेक प्रकार हाताळले. भक्तिगीते, लावणी, बालगीते, लोकगीते, नाट्यगीते, गवळणी, राष्ट्रभक्तिगीते, प्रेमगीते असे अनेक. भावगीतातील त्यांचे काव्य व रचनाकौशल्य यांनी रसिकांना स्वप्नामधील गावा नेले. 12 ऑक्टोबर 1922 हा त्यांचा जन्मदिनांक त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या स्वागताचा व आदरांजलीपर ठरणारा त्यांच्या ‘भावगीतकार’ या भूमिकेचा आस्वादपर वेध घेणारा हा वैशिष्ट्यपूर्ण लेख खास ‘विवेक’ दिवाळी वाचकांसाठी. असे स्वत:चे गाणे गुणगुणत, भोवतालच्या प्रतिक्रियांचा आदर करीत, पण स्वत:च्या अटींवर लेखनसंसार करणार्‍या शांताबाई शेळके यांचे जीवनशताब्दी वर्ष सुरू होत आहे. शांताबाईंनी व्यक्त होण्याची अनेक माध्यमे हाताळली - अगदी कथा, कादंबरी, आत्मकथनपर, ललित लेख या लेखनाबरोबर त्यांचे निवडक अनुवादही केले. साहित्यपर व्याख्याने दिली, पण शांताबाईंची लेखणी रमली ती कवितालेखनात. मूळ पिंड कवयित्रीचा असल्याने त्यांच्या ललित गद्य लेखनातही काही वर्णने काव्यात्मक उतरली आहेत. वडिलांच्या व्यवसायानिमित्त झालेल्या भ्रमंतीमुळे त्यांना खेडोपाडीची लोकसंस्कृती कळली; आजोळच्या संस्कारांमुळे नातेसंबंध, रितीरिवाज, म्हणी-वाक्प्रचारांचे अनेक रंग त्यांना भावले आणि हे सगळे लोकधन त्यांच्या विविध गीतरचनांमध्ये पाझरले. कवितेचा दिवा गीतांच्या प्राणांमध्ये तेवत होता; संत, पंत, आख्यानकवी यांचे संस्कृतप्रचुर साहित्य आस्वादून त्यांचा लेखनभाव जसा प्रासादिक झाला, तसा अभिजात वाङ्मयाचा अभ्यास व आस्वाद यामुळे तो सालंकृतही झाला. शांताबाईंची गीतेही लोकप्रिय झाली, कारण ती सहजसंवादी, मृदुल शब्दकळेची होती. गीतलेखन म्हणून विविध प्रकारचे सर्जनशील साहस करण्यात त्यांना मुळात मौ...

आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे ...आठवण 'शान्ता शेळके'यांची !

मराठी भाषा आणि साहित्य यांची सांगड घालताना,सर्वात प्रथम काय जाणवते तर भाषा,संवाद यातून साहित्य समृद्ध होत जाते आणि समृद्ध साहित्य माणसास परिपूर्ण बनवते.आणि हे सहजतेने घडते शब्द सामर्थ्यातून…. 'शब्द' जो विचारांचे माध्यम बनून माणसास व्यक्त करतो.असे व्यक्त होणे ज्यांना सहजतेने जमते,त्यांना आपण विचारवंत, प्रज्ञावंत ,साहित्यिक,लेखक,कवी,ललित रचनाकार,समीक्षक अशा विविध उपाध्या देवून संबोधत असतो.पण अनेकदा अशा अभ्यासू लोकांसमोर देखील असे अनेक प्रसंग घडतात किंवा अशी परिस्थिती उभी ठाकते कि,तेही सहजतेने म्हणतात, काय बोलू ? माझ्याकडे शब्द नाहीत. अशी परिस्थिती म्हणजे त्या प्रज्ञावंतांची मती कुंठलेली असते असे नाही पण त्या क्षणी व्यक्त होण्यासाठी त्यांना शब्द सुचत नाहीत. पण परिस्थिती कशी हि असो,कधी शब्दांशी हसत खेळत, कधी शब्दांवर स्वार होत, कधी काव्यातून सुरेख व्यक्त होत आपल्याला भाव भावनांची सहज सुंदर सफर घडवून आणण्याची ताकद ज्यांच्या लेखणीत होती त्या मराठी साहित्यातील मात्तबर ' वागीश्वरीस ' आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन ! दिनांक १९ ऑक्टोबर १९२२ रोजी इंदापूर,पुणे जिल्हा येथे जनार्दन शेळके यांच्या कुटुंबात कन्यारत्न जन्मास आले,कन्या रत्न असूनही अपत्य प्राप्ती मुळे मनास शांती लाभली म्हणूच कि काय त्यांनी मुलीचे नाव शान्ता ठेवले,आणि एका पर्वाची नांदी झाली. एका सामान्य कुटुंबात जन्मलेली हीच मुलगी जगासमोर 'शान्ता शेळके' या नावाने अक्षरशः अजरामर झाली. सामान्य कुटुंब, घरची बेताची परिस्थिती, या सर्व विपरीत स्थितीत जगरीत सांभाळत हि मुलगी शिकली. इंदापूर सारख्या ग्रामीण वातावरणातून थेट पुण्यनगरी गाठत शालेय शिक्षण हुजूरपागा व महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथून ...