शिंदे गट

  1. रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतही भाजप
  2. शिंदे सरकार थोडक्यात वाचलं! आता ठाकरे गट काय करणार? अनिल परब म्हणाले...
  3. 105 जणांचे नेते असलेल्या फडणवीसांचे शिंदे गटाने मातेरे केले; त्यामुळे त्यांचे कान, पोट, छाती दुखू शकते
  4. कुणाचा 'बाजार' उठला? कुठे शिंदे गट
  5. रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतही भाजप
  6. कुणाचा 'बाजार' उठला? कुठे शिंदे गट
  7. शिंदे सरकार थोडक्यात वाचलं! आता ठाकरे गट काय करणार? अनिल परब म्हणाले...
  8. 105 जणांचे नेते असलेल्या फडणवीसांचे शिंदे गटाने मातेरे केले; त्यामुळे त्यांचे कान, पोट, छाती दुखू शकते


Download: शिंदे गट
Size: 14.50 MB

रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतही भाजप

Mira Road Murder : सरस्वतीच्या मृतदेहाचे आणि डोक्यावरच्या लांबसडक केसांचे फोटो पाहून बहिणीने फोडला टाहो, म्हणाली… ठाणे आणि हेही वाचा… भाजपच्या या वाढत्या महत्वाकांक्षामुळे शिवसेनेत मात्र अस्वस्थता पसरली आहे. आधीच ठाणे आणि कल्याण मतदारसंघावर भाजपने दावा सांगीतल्याने, शिवसेना शिंदेगट आणि भाजपमधील संबध ताणले गेले आहेत, अशातच आता रायगड आणि मावळ मतदारसंघासाठी भाजपने तयारी सुरु केल्याने, शिवसेना शिंदेगटाची चिंता चिंता वाढली आहे. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन, तर भाजपचे तीन आमदार आहेत. हेही वाचा… लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत. मतदार संघातून २०१४, २०१९ असे सलग दोन वेळा ते शिवसेनेच्या तिकीटावर या मतदारसंघावर निवडून आले आहे. यापुर्वीही २००९ मध्ये शिवसेनेचे गजानन बाबर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे मावळ मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. . या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यातील तीन विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर एक शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ हवा आहे. हेही वाचा… तर रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे खासदार आहेत. मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे या मतदारसंघातून निवडून गेले होते. मात्र २०१९ ची निवडणूकही अनंत गीते यांनी याच मतदारसंघातून लढविली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी त्यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील चार तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी तीन शिवसेना शिं...

शिंदे सरकार थोडक्यात वाचलं! आता ठाकरे गट काय करणार? अनिल परब म्हणाले...

Supreme Court on Maharashtra Satta Sangharsh : जवळपास ११ महिन्यांपासून देशभरात चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिवसेनेचा शिंदे गट या दोघांनीही सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावरील राखून ठेवलेला निकाल आज दिला. सुप्रीम कोर्टाने एकंदरीत राज्याच्या विधीमंडळात घडलेल्या अनेक गोष्टींवरून ताशेरे ओढले. विधानसभा अध्यक्षांनी केलेली प्रतोदांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली, राज्यपालांनी केलेल्या चुका तसेच उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची केलेली घाई यावर भाष्य केलं. यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले… आमदार हे ही वाचा >> अनिल परब म्हणाले, आता याप्रकरणी सर्व पुरावे उपलब्ध आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रत आहे. या गोष्टी आम्ही विधानसभा अध्यक्षांसोर ठेवू. त्यांना आता केवळ या गोष्टी तपासून निर्णय घ्यायचा आहे. व्हिप अंतिम झाला आहे. सुनील प्रभू हे शिवसेनेचे व्हिप आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी निकाल देण्यासाठी डोकं लावून विचार करण्याची आवश्यकता नाही. आता

105 जणांचे नेते असलेल्या फडणवीसांचे शिंदे गटाने मातेरे केले; त्यामुळे त्यांचे कान, पोट, छाती दुखू शकते

'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे', या शिंदे गटाच्या जाहिरातीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच कानदुखीचे कारण देत त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरला जाणे टाळले, अशीही चर्चा आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोले लगावत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. हार्ट अटॅकही येऊ शकतो संजय राऊत म्हणाले, जाहिरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा कान दुखत आहे. त्यांना कानदुखीचे कारण खरे आहे. जे वार सध्या महाराष्ट्रात चालू आहे, ते वार जर कोणाच्या कानात शिरले, तर कोणाचाही कान दुखू शकतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रकृती समजून घेतली पाहीजे. शिंदे सरकारला हार्ट अटॅकही येऊ शकतो. जो बूंद से गई... दरम्यान, काल जाहिरातीवरून वादंग निर्माण झाल्याने आज शिंदे गटाने पुन्हा सुधारित जाहिरात दिली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे यांन स्थान देण्यात आले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीमुळेच नवीन जाहिरात देण्यात आली आहे. पडद्यामागे काय घडले हे मला माहिती आहे. मात्र, जो बूंद से गई, वो हौद से नही आती. सरकार लवकरच कोसळणार संजय राऊत म्हणाले, कालच्या जाहिरातीमुळे एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे, हे स्पष्ट झाले. काल फडणवीसांनी खडसावल्यामुळेच आज नवीन चित्र दिसले. मात्र, प्रत्यक्षात शिंदे गट व भाजपात सर्व आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे. येत्या एक, दोन महिन्यात हे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावाही संजय राऊतांनी केला. शिंदे हॉटेलमध्ये कोणाला भेटले? संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच जम्मू-काश्मिरला जाऊन आले. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, ते...

कुणाचा 'बाजार' उठला? कुठे शिंदे गट

संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोटी बाजार समिती निवडणुकीचा निकाल समोर आला आहे . शेतकरी विकास पॅनलला बहुमत मिळाले आहे. 18 पैकी 16 जागा शेतकरी विकास पॅनलला मिळाल्या आहेत. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या निवडणूकीत प्रचंड प्रतिष्ठा पणाला लावली गेली आहे. या निवडणुकीत लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल, स्व. रामभाऊ शिरसाठ प्रेरित शेतकरी परिवर्तन पॅनल, कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने प्रणित परिवर्तन पॅनल या तीन पॅनलसह विविध मातब्बर उमेदवारांचा सहभाग होता. निकालाची संपूर्ण इगतपुरी तालुक्याला उत्सुकता होती. राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागून होते. मतदान पेटीनिहाय मोजणी करण्यात आली. विजयी उमेदवारांची नावे समजताच फटाके फोडून, घोषणा देत आणि गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक उपनिरीक्षक संजय कवडे, इगतपुरीचे उपनिरीक्षक राजाराम दिवटे आदींच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. विजयी उमेदवार – लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल 1. सोसायटी गट सर्वसाधारण – निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने 2. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे 3. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे 4. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने व्यापारी गट – भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा हमाल गट – रमेश जाधव. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे ग्रामपंचायत सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर विजयी उमेद...

रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतही भाजप

Couple Death : प्रेमी युगुलाचा बाथरुममध्ये शॉवर घेताना मृत्यू, लग्न होण्याआधी जोडप्यावर काळाची झडप ठाणे आणि हेही वाचा… भाजपच्या या वाढत्या महत्वाकांक्षामुळे शिवसेनेत मात्र अस्वस्थता पसरली आहे. आधीच ठाणे आणि कल्याण मतदारसंघावर भाजपने दावा सांगीतल्याने, शिवसेना शिंदेगट आणि भाजपमधील संबध ताणले गेले आहेत, अशातच आता रायगड आणि मावळ मतदारसंघासाठी भाजपने तयारी सुरु केल्याने, शिवसेना शिंदेगटाची चिंता चिंता वाढली आहे. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन, तर भाजपचे तीन आमदार आहेत. हेही वाचा… लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास मावळमधून शिवसेनेचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत. मतदार संघातून २०१४, २०१९ असे सलग दोन वेळा ते शिवसेनेच्या तिकीटावर या मतदारसंघावर निवडून आले आहे. यापुर्वीही २००९ मध्ये शिवसेनेचे गजानन बाबर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे मावळ मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. . या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यातील तीन विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर एक शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ हवा आहे. हेही वाचा… तर रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे खासदार आहेत. मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे या मतदारसंघातून निवडून गेले होते. मात्र २०१९ ची निवडणूकही अनंत गीते यांनी याच मतदारसंघातून लढविली होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी त्यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील चार तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी तीन शिवसेना शिंदे गट, एक शिवसे...

कुणाचा 'बाजार' उठला? कुठे शिंदे गट

संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोटी बाजार समिती निवडणुकीचा निकाल समोर आला आहे . शेतकरी विकास पॅनलला बहुमत मिळाले आहे. 18 पैकी 16 जागा शेतकरी विकास पॅनलला मिळाल्या आहेत. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या निवडणूकीत प्रचंड प्रतिष्ठा पणाला लावली गेली आहे. या निवडणुकीत लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल, स्व. रामभाऊ शिरसाठ प्रेरित शेतकरी परिवर्तन पॅनल, कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने प्रणित परिवर्तन पॅनल या तीन पॅनलसह विविध मातब्बर उमेदवारांचा सहभाग होता. निकालाची संपूर्ण इगतपुरी तालुक्याला उत्सुकता होती. राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागून होते. मतदान पेटीनिहाय मोजणी करण्यात आली. विजयी उमेदवारांची नावे समजताच फटाके फोडून, घोषणा देत आणि गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक उपनिरीक्षक संजय कवडे, इगतपुरीचे उपनिरीक्षक राजाराम दिवटे आदींच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठया संख्येने गर्दी केली होती. विजयी उमेदवार – लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल 1. सोसायटी गट सर्वसाधारण – निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने 2. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे 3. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे 4. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने व्यापारी गट – भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा हमाल गट – रमेश जाधव. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे ग्रामपंचायत सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर विजयी उमेद...

शिंदे सरकार थोडक्यात वाचलं! आता ठाकरे गट काय करणार? अनिल परब म्हणाले...

Supreme Court on Maharashtra Satta Sangharsh : जवळपास ११ महिन्यांपासून देशभरात चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिवसेनेचा शिंदे गट या दोघांनीही सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावरील राखून ठेवलेला निकाल आज दिला. सुप्रीम कोर्टाने एकंदरीत राज्याच्या विधीमंडळात घडलेल्या अनेक गोष्टींवरून ताशेरे ओढले. विधानसभा अध्यक्षांनी केलेली प्रतोदांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली, राज्यपालांनी केलेल्या चुका तसेच उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची केलेली घाई यावर भाष्य केलं. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… आमदार हे ही वाचा >> अनिल परब म्हणाले, आता याप्रकरणी सर्व पुरावे उपलब्ध आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रत आहे. या गोष्टी आम्ही विधानसभा अध्यक्षांसोर ठेवू. त्यांना आता केवळ या गोष्टी तपासून निर्णय घ्यायचा आहे. व्हिप अंतिम झाला आहे. सुनील प्रभू हे शिवसेनेचे व्हिप आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी निकाल देण्यासाठी डोकं लावून विचार करण्याची आवश्यकता नाही. आता

105 जणांचे नेते असलेल्या फडणवीसांचे शिंदे गटाने मातेरे केले; त्यामुळे त्यांचे कान, पोट, छाती दुखू शकते

'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे', या शिंदे गटाच्या जाहिरातीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच कानदुखीचे कारण देत त्यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापूरला जाणे टाळले, अशीही चर्चा आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोले लगावत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. हार्ट अटॅकही येऊ शकतो संजय राऊत म्हणाले, जाहिरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा कान दुखत आहे. त्यांना कानदुखीचे कारण खरे आहे. जे वार सध्या महाराष्ट्रात चालू आहे, ते वार जर कोणाच्या कानात शिरले, तर कोणाचाही कान दुखू शकतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची प्रकृती समजून घेतली पाहीजे. शिंदे सरकारला हार्ट अटॅकही येऊ शकतो. जो बूंद से गई... दरम्यान, काल जाहिरातीवरून वादंग निर्माण झाल्याने आज शिंदे गटाने पुन्हा सुधारित जाहिरात दिली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे यांन स्थान देण्यात आले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीमुळेच नवीन जाहिरात देण्यात आली आहे. पडद्यामागे काय घडले हे मला माहिती आहे. मात्र, जो बूंद से गई, वो हौद से नही आती. सरकार लवकरच कोसळणार संजय राऊत म्हणाले, कालच्या जाहिरातीमुळे एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे, हे स्पष्ट झाले. काल फडणवीसांनी खडसावल्यामुळेच आज नवीन चित्र दिसले. मात्र, प्रत्यक्षात शिंदे गट व भाजपात सर्व आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे. येत्या एक, दोन महिन्यात हे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावाही संजय राऊतांनी केला. शिंदे हॉटेलमध्ये कोणाला भेटले? संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच जम्मू-काश्मिरला जाऊन आले. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, ते...