शिवसेना चिन्ह निकाल

  1. सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधी शिवसेनेला दिलासा, पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वाची Update
  2. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंकडे, निवडणूक आयोगाच्या निकालावर राज ठाकरेंची मार्मिक प्रतिक्रिया
  3. Special Report
  4. Shiv Sena Symbol : आता शिवसेना शिंदेंची : इंदिरा गांधी, मुलायम सिंह यांनी गमावले होते निवडणूक चिन्ह अन् पक्ष
  5. शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला, आयोगाच्या निकालावर शरद पवार यांनी केलं पहिल्यांदाच भाष्य
  6. शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाकडे; निवडणूक आयोगाचा निकाल, उद्धव ठाकरे गटाला धक्का
  7. Shiv Sena Symbol : आता शिवसेना शिंदेंची : इंदिरा गांधी, मुलायम सिंह यांनी गमावले होते निवडणूक चिन्ह अन् पक्ष
  8. शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाकडे; निवडणूक आयोगाचा निकाल, उद्धव ठाकरे गटाला धक्का
  9. शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला, आयोगाच्या निकालावर शरद पवार यांनी केलं पहिल्यांदाच भाष्य
  10. Special Report


Download: शिवसेना चिन्ह निकाल
Size: 74.50 MB

सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधी शिवसेनेला दिलासा, पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वाची Update

प्रदीप कापसे, मुंबई : केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला प्रतीक्षा लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी येत्या काही दिवसात होईल. Election commission) प्रचंड निराशा झाल्यानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना एकमेव आशा सुप्रीम कोर्टाकडून ( Supreme court) आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेना पक्ष तसेच सत्तांतराचा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने निकाल येईपर्यंत नाव आणि पक्ष चिन्हाविषयीची एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला दिलेलं नाव आणि चिन्ह सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत वापरता येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 ला दिली आहे. हे चिन्ह वापरण्याची मुदत आज संपणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा नव्या चिन्हाच्या आव्हानाला सामोरं जावे लागेल का, अशी चर्चा सुरु होती. मात्र ठाकरे यांना या प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाल्याचं दिसतंय. अंधेरी पोटनिवडणुकीआधी मिळाली ‘मशाल’ अंधेरी पोटनिवडणुकीआधीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा ठोकला. त्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव तात्पुरतं गोठवलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह देण्यात आलं होतं. तर एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं. सोशल मीडिया कँपेनिंगचा वापर करत उद्धव ठाकरे यांनी नवं मशाल हे चिन्हं गावा-गावात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आज २७ मार्च रोजी ठाकरे गटाची नवं नाव आणि चिन्ह वापर...

धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंकडे, निवडणूक आयोगाच्या निकालावर राज ठाकरेंची मार्मिक प्रतिक्रिया

निवडणूक आयोगाने निकाल देत पक्षाचं नाव म्हणजेच शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं आहे. त्यानंतर शिंदे गटाने जल्लोष सुरू केला आहे. तर असत्यमेव जयते हा निकाल आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातला एक व्हिडिओ आणि फोटो ट्विट केला आहे. काहीही झालं तरी नाव सांभाळायचं असतं असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओत म्हणत आहेत. हाच व्हिडिओ राज ठाकरेंनी ट्विट केला आहे. काय आहे राज ठाकरे यांचं ट्विट? “नाव आणि पैसा.. पैसा येतो पैसा जातो, पुन्हा येतो. पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही. ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारातही मिळायचं नाही. त्यामुळे नावाला जपा, नाव मोठं करा” हे वाक्य बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात ऐकू येतं. त्यानंतर या ट्विटच्या वर राज ठाकरेंनी लिहिलं आहे की बाळासाहेबांनी दिलेला ‘शिवसेना’ हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं….

Special Report

Special Report | कोर्टाच्या निकालानंतर, ठाकरे गटाचा मोठा दावा; शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार? - Marathi News | After the Supreme Court verdict, the Thackeray group has made another big claim. Uddhav Thackeray said that Shiv Sena and Dhanushyaban symbols will be returned to us | TV9 Marathi

Shiv Sena Symbol : आता शिवसेना शिंदेंची : इंदिरा गांधी, मुलायम सिंह यांनी गमावले होते निवडणूक चिन्ह अन् पक्ष

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे चिन्ह बैलगाडी होते. 1952, 1957 व 1962 या तीन निवडणूका या चिन्हाखाली लढल्या गेल्या होत्या. नेहरु यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनीही बैलगाडी चिन्हावर निवडणूक जिंकून सरकार बनवले होते. शास्त्रीजी यांच्या निधनानंतर काँग्रेसची सूत्र इंदिरा गांधी यांच्यांकडे आली. परंतु इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षात असंतोष निर्माण झाला. वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस (आर) पक्ष बनवला. बैलजोडी चिन्हावर वरिष्ठ नेत्यांनी दावा केला. मग निवडणूक आयोगात हे प्रकरण चालले. आयोगाने इंदिरा गांधी यांना बैलजोडी चिन्ह दिले नाही. इंदिरा गांधी यांनी गाय वासरु चिन्ह घेतले. इंदिरा गांधी यांनी दोन वेळा चिन्ह घेतले १९७१ ची निवडणूक गाय वासरु चिन्हावर इंदिरा गांधी यांनी जिंकली. त्यानंतर १९७५ मध्ये पुन्हा परिस्थिती बदलली. देशात आणीबाणी लागू झाली. १९७७ मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पुन्हा काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी पुन्हा नवीन पक्ष बनवला. त्याला काँग्रेस (आय) नाव दिले. यावेळी इंदिरा गांधी यांनी पंजा चिन्ह निवडले.दोन वेळा इंदिरा गांधी यांनी चिन्ह बदलले. समाजवादी पक्षासोबत काय झाले ४ ऑक्टोंबर १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झाली. १९९३ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सायकल हे चिन्ह समाजवादी पक्षाने घेतले. या चिन्हावर निवडणुका जिंकून मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले. २०१६ मध्ये मुलायम सिंह यादव यांचा मुलगा अखिलेश यादव पक्षातून बाहेर पडला. त्याने आपलाच पक्ष समाजवादी पक्ष असल्याचा दावा केला. यासंदर्भात १७ जानेवारी २०१७ रोजी निवडणूक आयोगाने निर्णय दिला. आयोगाने मुलायम सिंह यादव यांना पक्ष व चिन्ह दिले नाही. अखि...

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला, आयोगाच्या निकालावर शरद पवार यांनी केलं पहिल्यांदाच भाष्य

पुढारी ऑनलाईन: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “राजकारणात अनेक मतभेद असतात, काही वेळा संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतं, याबाबत शंका आहे, असं शरद पवार म्हणाले. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार आज दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मोठा निकाल दिला. त्यांनी 17 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज चिंचवडमधील पत्रकार परिषदेत त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य केलं. खासदार शरद पवार म्हणाले की, “राजकारणात मतभेद असू शकतात, काही वेळेस संघर्षही होतो. मात्र, सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं यापूर्वी कधीच झालं नाही. मीही काँग्रेसमधून बाहेर पडलो होतो, मात्र, तेव्हा मी असं काही केलं नाही. चिन्हांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं. मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण, येथे निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. देशाच्या इतिहा...

शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाकडे; निवडणूक आयोगाचा निकाल, उद्धव ठाकरे गटाला धक्का

मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता © लोकसत्ता द्वारे प्रदान केलेले shivsena symbol नवी दिल्ली : राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना’ गमवावी लागली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते. मात्र, शुक्रवारी आयोगाने अंतिम निकाल देताना, शिंदे गटाचे हंगामी पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह तातडीने गोठवण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच शिवसेनेच्या २०१८च्या घटनेमध्ये, लोकप्रतिनिधी कायदा व पक्षांतर्गत लोकशाहीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार दुरुस्ती करावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे. चिंचवड आणि कसबा या दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणूक होईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे पक्षनाव आणि ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये राज्यातील सत्तासंघर्षांनंतर, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी पक्षनाव व निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यासाठी शिंदे गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर, आयोगाने हंगामी आदेश देत मूळ पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवले होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित असताना आयोगासमोर सुनावणी घेतली जावी का, शिवसेना पक्षामध्ये फूट पडली आहे का, तसे अस...

Shiv Sena Symbol : आता शिवसेना शिंदेंची : इंदिरा गांधी, मुलायम सिंह यांनी गमावले होते निवडणूक चिन्ह अन् पक्ष

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे चिन्ह बैलगाडी होते. 1952, 1957 व 1962 या तीन निवडणूका या चिन्हाखाली लढल्या गेल्या होत्या. नेहरु यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनीही बैलगाडी चिन्हावर निवडणूक जिंकून सरकार बनवले होते. शास्त्रीजी यांच्या निधनानंतर काँग्रेसची सूत्र इंदिरा गांधी यांच्यांकडे आली. परंतु इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षात असंतोष निर्माण झाला. वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस (आर) पक्ष बनवला. बैलजोडी चिन्हावर वरिष्ठ नेत्यांनी दावा केला. मग निवडणूक आयोगात हे प्रकरण चालले. आयोगाने इंदिरा गांधी यांना बैलजोडी चिन्ह दिले नाही. इंदिरा गांधी यांनी गाय वासरु चिन्ह घेतले. इंदिरा गांधी यांनी दोन वेळा चिन्ह घेतले १९७१ ची निवडणूक गाय वासरु चिन्हावर इंदिरा गांधी यांनी जिंकली. त्यानंतर १९७५ मध्ये पुन्हा परिस्थिती बदलली. देशात आणीबाणी लागू झाली. १९७७ मध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पुन्हा काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी पुन्हा नवीन पक्ष बनवला. त्याला काँग्रेस (आय) नाव दिले. यावेळी इंदिरा गांधी यांनी पंजा चिन्ह निवडले.दोन वेळा इंदिरा गांधी यांनी चिन्ह बदलले. समाजवादी पक्षासोबत काय झाले ४ ऑक्टोंबर १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना झाली. १९९३ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सायकल हे चिन्ह समाजवादी पक्षाने घेतले. या चिन्हावर निवडणुका जिंकून मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले. २०१६ मध्ये मुलायम सिंह यादव यांचा मुलगा अखिलेश यादव पक्षातून बाहेर पडला. त्याने आपलाच पक्ष समाजवादी पक्ष असल्याचा दावा केला. यासंदर्भात १७ जानेवारी २०१७ रोजी निवडणूक आयोगाने निर्णय दिला. आयोगाने मुलायम सिंह यादव यांना पक्ष व चिन्ह दिले नाही. अखि...

शिवसेना, धनुष्यबाण शिंदे गटाकडे; निवडणूक आयोगाचा निकाल, उद्धव ठाकरे गटाला धक्का

कीर्तनकार इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे पोलिसांना आदेश © लोकसत्ता द्वारे प्रदान केलेले shivsena symbol नवी दिल्ली : राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना’ गमवावी लागली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते. मात्र, शुक्रवारी आयोगाने अंतिम निकाल देताना, शिंदे गटाचे हंगामी पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह तातडीने गोठवण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच शिवसेनेच्या २०१८च्या घटनेमध्ये, लोकप्रतिनिधी कायदा व पक्षांतर्गत लोकशाहीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार दुरुस्ती करावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे. चिंचवड आणि कसबा या दोन विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणूक होईपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे पक्षनाव आणि ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये राज्यातील सत्तासंघर्षांनंतर, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी पक्षनाव व निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यासाठी शिंदे गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर, आयोगाने हंगामी आदेश देत मूळ पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवले होते. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित असताना आयोगासमोर सुनावणी घेतली जावी का, शिवसेना पक्षामध्ये फूट पड...

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला, आयोगाच्या निकालावर शरद पवार यांनी केलं पहिल्यांदाच भाष्य

पुढारी ऑनलाईन: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “राजकारणात अनेक मतभेद असतात, काही वेळा संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतं, याबाबत शंका आहे, असं शरद पवार म्हणाले. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार आज दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मोठा निकाल दिला. त्यांनी 17 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर विविध पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज चिंचवडमधील पत्रकार परिषदेत त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य केलं. खासदार शरद पवार म्हणाले की, “राजकारणात मतभेद असू शकतात, काही वेळेस संघर्षही होतो. मात्र, सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं यापूर्वी कधीच झालं नाही. मीही काँग्रेसमधून बाहेर पडलो होतो, मात्र, तेव्हा मी असं काही केलं नाही. चिन्हांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं. मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण, येथे निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. देशाच्या इतिहा...

Special Report

Special Report | कोर्टाच्या निकालानंतर, ठाकरे गटाचा मोठा दावा; शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार? - Marathi News | After the Supreme Court verdict, the Thackeray group has made another big claim. Uddhav Thackeray said that Shiv Sena and Dhanushyaban symbols will be returned to us | TV9 Marathi