सह्याद्री बातम्या 2022

  1. भटक्या जमाती लाभार्थ्यांसाठी मेंढी
  2. सह्याद्रीची हाक


Download: सह्याद्री बातम्या 2022
Size: 54.36 MB

भटक्या जमाती लाभार्थ्यांसाठी मेंढी

मुंबई : अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली राज्यातील भटक्या जमाती/ धनगर व तत्सम जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालनाकरिता अर्थसहाय्य योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यातील भटक्या जमाती/ धनगर व तत्सम प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या संयुक्त दायित्व गटास (Joint Liability Group) राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मेंढी/शेळी पालनाकरीता कर्ज व अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य योजना राबविण्याबाबत बैठक झाली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, प्रधान सचिव जे पी गुप्ता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, आयुक्त डॉ हेमंत वसेकर हे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकरी फक्त शेतीवरच अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांद्वारे तो स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. मेंढी- शेळी पालनाकरिता लाभार्थ्यांसाठी सध्याही योजना राबविण्यात येत आहेच, आता ही नवीन योजना अधिक जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठोस प्रस्ताव तयार करण्यात यावा. ब्रीडींगसंदर्भात लक्ष्य निर्धारित करुन योजना राबविण्यात यावी. योजनेचे संनियंत्रण व ट्रॅकिंग अतिशय काटेकोरपणे करण्यात यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले. शेळी-मेंढी पालन करणाऱ्या समुदायाला स्थिर व वाढीव उत्पन्नासाठी योजना: पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पशुसंवर्धन मंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, शेळी-मेंढी पालन करणाऱ्या समुदायाला गटाद्वारे रोजगार निर्मिती करणे, स्थिर व वाढीव उत्पन्नासाठी, चांगल्या दर्जाच्या शेळी-मेंढी संगोपनासाठी आर्थिक मदत करणे तसेच उच्च...

सह्याद्रीची हाक

- किशोर रिठे [email protected] सह्याद्री पर्वताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील लोककला, संस्कृती व इतिहास यामध्ये सह्याद्रीचे संदर्भ पाहिले की येथील मावळ्यांच्या नसानसात सह्याद्री भिनला असल्याचे जाणवते. पण ज्या पर्वताबद्दल आम्हाला इतका अभिमान आहे, तो पर्वतच केविलवाणा होऊन येथील जनतेकडे मदतीची याचना करीत आहे... ​सह्याद्री पर्वताने महाराष्ट्राच्या पश्चिम सागरी अंगाला पुरविलेले संरक्षक कवच अभेद्य असेच आहे. छत्रपती शिवरायांनी बांधलेले यातील अभेद्य किल्ले, येथून वाहणाऱ्या बारमाही नद्या आणि येथील संपन्न अरण्य ही सह्याद्रीची बलस्थाने आहेत. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे असणारा असाच एक प्राचीन पर्वत म्हणजे सातपुडा पर्वत. पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला जसा सह्याद्री प्रिय आहे, तसेच विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी सातपुडा. सन १९९५ मध्ये सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेला वनांचा ऱ्हास पाहून आम्ही सातपुडा बचाव मोहीम हाती घेतली होती. खरे म्हणजे ही कल्पना आम्हाला सन १९८६ च्या सह्याद्री बचाव मोहिमेतूनच सुचली होती. सह्याद्री बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी मी स्वतः त्या वेळी घेतल्या होत्या. या मोहिमेमागील कल्पना, सह्याद्रीचे प्रश्न आणि मोहिमेचे फलित अशा विविध अंगांचा त्या वेळी मी अभ्यास केला होता. ​सह्याद्री बचाव मोहीम राबविण्याची कल्पना सर्वप्रथम ऑक्टोबर १९८६ मध्ये मांडण्यात आली. सह्याद्री पर्वत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू अशा पाच राज्यांमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे या सर्व राज्यांमधील जनतेला याबाबत जागृत करणे आवश्यक होते. सोबतच सह्याद्री पर्वतावरील जंगलांच्या होणाऱ्या ऱ्हासाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधण्याचाही या मोहिमेचा मुख्य उद्...

UPSC

Trivartha Climate classification In Marathi : हवामान वर्गीकरण हे शास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ आणि संशोधकांनी जगभरातील विविध हवामान परिस्थिती समजून घेण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरलेले एक मूलभूत साधन आहे. त्रिवार्था हवामान वर्गीकरण, ज्याला त्रिवार्था प्रणाली म्हणूनही ओळखले जाते. हा एक त्रिगुणात्मक दृष्टिकोन आहे, जो तीन प्रमुख मापदंडांवर आधारित हवामानाचे वर्गीकरण करण्याची एक व्यापक पद्धत प्रदान करतो. या लेखात, आपण त्रिवार्था हवामान वर्गीकरण प्रणाली, तिची कार्यपद्धती आणि तसेच भारतातील हवामान समजून घेण्यासाठी कशा प्रकारे उपयोगी पडते हे समजून घेऊ या. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… भारतीय हवामान क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या सर्व वर्गीकरणांमध्ये त्रिवार्थाचे वर्गीकरण अधिक समाधानकारक असून त्रिवार्थाचे वर्गीकरण हे कोपेनच्या वर्गीकरणाची सुधारित आवृत्ती आहे. त्रिवार्था यांनी संपूर्ण भारताची विभागणी A, B, C आणि H चार प्रकारांत केली आहे. • A – उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान. • B – उच्च तापमान पण कमी पाऊस असलेले कोरडे हवामान. • C – कमी तापमानासह कोरडे हिवाळी हवामान. • H – पर्वतीय हवामानाचा सूचक आहे. A , B आणि C यांचे पुन्हा सात प्रकारामध्ये उपविभाजन केले जाते. उष्ण कटिबंधीय पर्जन्य वन (AM) ही जंगली पश्चिम किनारपट्टीवरील मैदाने, सह्याद्री आणि आसामच्या काही भागांत आढळतात. या प्रदेशाचे तापमान नेहमी जास्त असते आणि हिवाळ्यात ते कधीही १२.२० वर्षाच्या खाली जात नाही. एप्रिल आणि मेमध्ये तापमान २९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असते. दोन्ही महिने या प्रदेशातील सर्वात उष्ण महिने मानले जातात. उष्ण कटिबंधीय सॅव्ह...