सलोखा योजना शासन निर्णय

  1. राज्यात सलोखा योजना सुरू, अखेर GR आला
  2. सलोखा योजना महाराष्ट्र 2023: Salokha Yojana, शासनाचा जीआर निर्गमित, संपूर्ण माहिती
  3. शेतकर्‍यांची भांडणे/वाद मिटवणारी योजना आली
  4. shetiudyoglive Salokha Yojana Maharashtra 2023
  5. महाराष्ट्र शासनाची सलोखा योजना 2023
  6. Salokha Yojana : सलोखा योजनेअंतर्गत फक्त 2 हजार रुपयात होणार नावावर जमीन! पहा पात्रता अटी आणि GR


Download: सलोखा योजना शासन निर्णय
Size: 42.64 MB

राज्यात सलोखा योजना सुरू, अखेर GR आला

• 1 Salokha Yojana Maharashtra 2023 • 2 सलोखा योजनेच्या अटी व शर्ती जाणून घ्या Salokha Yojana Maharashtra 2023 सलोखा योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार असून, यामुळे समाजामध्ये सलोखा, सौख्य आणि सौहार्द वाढण्यास मदत होणार आहे. तर सलोखा दिनांक 3 जानेवारी 2023 रोजीच्या शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा 👇👇 सलोखा योजनेचा शासन निर्णय (Salokha Yojana GR) शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र रु.१०००/- व नोंदणी फी नाममात्र रु.१०००/- आकारण्याबाबत सवलत देण्याची Salokha Yojana Maharashtra 2023 📃 सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी 👉 सलोखा योजनेच्या अटी व शर्ती जाणून घ्या सदर योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत • १. सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांचा राहील. • २. सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षापासून असला पाहिजे. • ३. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असलेबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा...

सलोखा योजना महाराष्ट्र 2023: Salokha Yojana, शासनाचा जीआर निर्गमित, संपूर्ण माहिती

सलोखा योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती मराठी | Salokha Yojana GR | Salokha Yojana Maharashtra | सलोखा योजना शेतीचे महत्त्व सांगावे तितके कमी आहे कारण भारत हा कृषिप्रधान देश आहे भारतातील 70 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत आणि 30 टक्के लोक अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. भारताच्या राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा वाटा सुमारे 18 ते 20 टक्के आहे. सुमारे 30 टक्के लोकसंख्या त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. एकूण कृषी उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो आणि शेतीचाही अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात कृषी क्षेत्राची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळेच भारताच्या पंचवार्षिक योजनांमध्ये शेतीला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले आहे. महाराष्ट्रात खरे तर देशात जमिनीच्या वादाचे करोडो खटले विविध न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यात प्रामुख्याने मालकी हक्काचे वाद, शेत बांधकाम वाद, जमिनीचा ताबा वाद, रस्त्याचे वाद, शेतजमीन मोजमापाचे वाद, हक्काच्या नोंदीतील चुकीच्या नोंदीमुळे झालेले वाद, शेती अतिक्रमण वाद, शेती हस्तांतरणाचे वाद, भावंड विभाजन वाद, शासकीय नियोजनातील त्रुटी यांचा समावेश होतो. किंवा प्रस्ताव नाकारणे इत्यादी युक्तिवादामुळे समाजात शेतजमिनीचे वाद होतात. शेतजमिनीचे वाद हे अत्यंत गुंतागुंतीचे व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालये व प्रशासनात पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे हे वाद वर्षानुवर्षे सुरू आहेत. शेतजमीन हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय असल्याने त्यावरील वादांमुळे कौटुंबिक नात्यात असंतोष आणि दुरावण्याची भावना निर्माण झाली आहे. या वादांमुळे अनेक पिढ्य...

शेतकर्‍यांची भांडणे/वाद मिटवणारी योजना आली

Salokha Yojana Maharashtra Salokha Yojana Maharashtra : शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने तुमच्या फायद्याची योजना राबविली आहे. तुमच्या शेतजमिनीची भांडणे/वाद आता महाराष्ट्र सरकार मिटवणार आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. सलोखा योजना आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याकरिता हा लेख अत्यंत काळजीपूर्वक वाचा. तरच तुम्हाला सलोखा योजनेबद्दल संपूर्ण माहिती समजून जाईल. • छतावर सोलर पॅनल बसवा आणि 40 % अनुदान मिळवा अर्ज सुरू सलोखा योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी 👇🏻👇🏻👇🏻 येथे क्लिक करा शेतकरी मित्रांनो आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखला जातो. परंतु या कृषीप्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांचे अनेक वाद असतात भावा-भावामध्ये भांडणे होतात , कुटुंबामध्ये भांडणे होतात व त्यामुळे मोठ्या प्रकारचा दुरावा देखील निर्माण झालेला असतो. शेती विषयक झालेले भांडणामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान देखील झालेले आहे त्यासाठी महसूल विभागाने अत्यंत चालाखीची बुद्धी चालवून सलोखा योजनेला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. Salokha Yojana सलोखा योजना म्हणजे नेमके काय ? • शेतकरी मित्रांनो सलोखा योजना म्हणजे तुमच्या शेतजमिनीचे जर काही वाद असतील तर तुम्ही ते वाद सलोखा योजनेच्या माध्यमातून तुमच्या शेत जमिनीचे वाद दूर करू शकता म्हणजे मिटवून घेऊ शकता. • या योजनेचे माध्यमातून तुमचे शेत बांधावरून जे वाद होतात तेव्हा मिटवले जातात. • तुमची जमीन जर दुसऱ्या कोणत्या शेतकऱ्याने ताब्यात घेतली असेल तर ती देखील मिटवून घेऊ शकता. • शेत जमिनीचा मोजणी गुरूंचे वाद होतात तेव्हा देखील दूर करू शकतात. • तुमच्या शेती जमिनीवरती जर कोणी आक्रमण अतिक्रमण ...

shetiudyoglive Salokha Yojana Maharashtra 2023

Salokha Yojana Maharashtra 2023 – मित्रानो आपण नेहमीच आपल्यासाठी शेतकरी योजना बद्दल माहिती घेऊन येत असतो.आज आपण पाहणार आहोत सलोखा योजना नेमही काय आहे.या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार आहे या बद्दल सविस्तर आणि योग्य माहिती आजच्या लेखात पाहुयात.मित्रानो देशभरामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये जमिनीच्या वादाबाबतची अनेक प्रकरणे कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मालकी हक्काबाबतचे वाद, शेत बांधावरून झालेले वाद, जमिनीच्या ताब्याबद्दल वाद, रस्त्याचे वाद, मोजणीवरून वाद, चुकीची नोंद,अतिक्रमण वाद, वहिवाटीची वाद, भाव भावातील वाटणी वाद,अशे अनेक प्रकारचे वाद अनेक कारणामुळे उद्भवलेले आहेत. आणि हि प्रकरणे अत्यंत क्लिष्ट गुंतागुंतीचे असल्यामुळे सदर वाद वर्षानुवर्षे चालू आहेत.शेतजमीन हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे या वादांच्या कारणामुळे कुटुंबामध्ये आणि नात्यांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला आहे. सदर वादांमुळे मागील काही पिढ्यांचे नुकसान तर झालेच आहे परंतु येणाऱ्या पिढ्यांचे सुद्धा नुकसान यामुळे होत आहे. हेच करून लक्षात घेऊन हे वाद लवकरात लवकर संपुष्टात कसे येतील त्यासाठी सलोखा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. 1.3 सलोखा योजनेचे फायदे आणि तोटे: Salokha Yojana Maharashtra 2023: सदरचे वाद लवकरात लवकर मिटवून समाजामध्ये आणि कुटुंबातील नात्यांमध्ये पुन्हा एकदा सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांतील सौख्य,शांतता,प्रेम वाढीस लागावे यासाठी शासनाने एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे अदलाबदल दस्तांसाठी नोंदणी फी व लागणारे मुद्रांक शुल्क यामध्ये सवलत देण्यासा...

महाराष्ट्र शासनाची सलोखा योजना 2023

महाराष्ट्र शासनाची सलोखा योजना - Salokha Scheme of Maharashtra Govt - महाराष्ट्र शासनाने शेत जमीन आणि वहिवाट वाद आप-आपसांत संपवण्यासाठी सलोखा योजना आणली आहे. Salokha-Scheme-of-Maharashtra-Govt- सलोखा योजना - Salokha Scheme 2023 शेत जमिनीचा ताबा व वाहीवाटीबाबत शेतकऱ्यांच्या आप-आपसातील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाम मात्र रुपये 1000 व नोंदणी फी रुपये 1000 आकारण्याबाबत सवलत देण्याची सलोखा योजना राबविण्यात महाराष्ट्र शासनाने महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक मुद्रांक-2022/प्र. क्र. 93/म -1(धोरण) दिनांक 3 जानेवारी 2023 अन्वये मान्यता दिलेली आहे. सदर योजना अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षापर्यंत लागू राहील. योजनेचा लाभ घेण्याकरिता दोन्ही शेतकऱ्यांचा एकमेकांच्या जमिनीवरील ताबा किमान बारा वर्षापासून असणे आवश्यक राहील. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असल्याबाबतचा पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी करून, दोस्ता नोंदणीच्या वेळी सदर पंचनामा दस्तास जोडणी बंधनकारक राहील. जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रफळात कितीही फरक असला तरी योजनेत पात्र दोन्ही पक्षकार सर्व संमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवीत असल्याची अट दस्तान मध्ये समाविष्ट करावी लागेल. सदर योजना अकृषक रहिवासी व वाणिज्य वापराच्या जमिनीस लागू राहणार नाही. सदर योजनेमुळे आपापसातील पिढी जात वैरभावना संपुष्टात येऊन ताबा...

Salokha Yojana : सलोखा योजनेअंतर्गत फक्त 2 हजार रुपयात होणार नावावर जमीन! पहा पात्रता अटी आणि GR

1.सलोखा योजनेचा कालावधी अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याबाबतची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांचा राहील. 2.सदर योजनेत पहिल्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान १२ वर्षापासून असला पाहिजे. 3.एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांचे परस्परांकडे मालकी व ताबा असलेबाबतचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी विहित पंचनामा नोंदवहीमध्ये केला पाहि सदर पंचनामा नोंदवहीवरून तलाठी यांनी जावक क्रमांकासह पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यां पाहिजे,अदलाबदल दस्त नोंदणीवेळी पक्षकारांनी सदर पंचनामा दस्तास जोडावा लागेल. 4.सलोखा योजनेंतर्गत दस्तामध्ये अधिकार अभिलेखातील सर्वसमावेशक शेरे, क्षेत्र,भोगवटादार सत्ताप्रकार,पुनर्वसन/ आदिवासी / कुळ इ.सर्व बाबी विचारात घेऊन दोन्ही पक्षकारांनी सर्वसंमतीने हा अदलाबदल दस्त नोंदवित आहे,अशा प्रकारची अट दस्तामध्ये समाविष्ठ करणे आवश्यक आहे. 5.दोन्ही पक्षकारांची जमीन ही यापूर्वीच तुकडा घोषित झालेली असेल तर त्याबाबत प्रमाणित गटबुकाची प्रत दस्तास जोडून अदलाबदल दस्त नोंदवून त्याप्रमाणे दस्ताचे वस्तुस्थितीनुसार फेरफाराने नावे नोंदविता येतील. सलोखा योजना शासन निर्णय येथे पहा