सोलापूर हवामान

  1. सोलापूरसह विविध जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा !
  2. सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ मिळणार
  3. सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ; मदतीसाठी टोल फ्री क्रमांक सेव्ह करा…
  4. सोलापूर हवामान
  5. Monsoon Update : पुढील पाच दिवस पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
  6. मुंबईसह या जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा


Download: सोलापूर हवामान
Size: 65.14 MB

सोलापूरसह विविध जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा !

✪✪✪➤✪ पुन्हा दुर्गंधी! ✪➤ पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी उपनगरातील, तुंबलेल्या गटारीमुळे नागरिक हैराण, डास, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात.... तक्रारी करूनही लक्षपूर्वक दुर्लक्ष ! लोकप्रतिनिधीना वेळ नाही, ग्रामसेवकांची इच्छा नाही ! नागरिक घरातही नाक दाबूनच ! शोध न्यूज : येत्या चार दिवसात राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता असून सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पाऊस येण्याच्या कल्पनेने बळीराजा सुखावला आहे तर उकाड्याने हैराण झालेले नागरिक देखील पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. वाढलेल्या उष्णतेने हा उन्हाळा अधिक चिंतेचा गेला, उन्हाळ्यात आधी अवकाळी पाऊस आणि नंतर वाढते तपमान यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. त्यातच पावसाला विलंब झाला. १ जून रोजी केरळ येथे येणारा मान्सून यावेळी आठवड्याच्या विलंबाने आला आणि अखेर तो राज्यात देखील ११ जून रोजी दुपारी दीड वाजता दाखल झाला आहे. लांबू लागलेल्या पावसामुळे चिंतेचे ढग जमा होत असतानाच, राज्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली आणि प्रत्येकाला मोठा दिलासा लाभला. काल ११ जून रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहेच पण आता येत्या चार दिवसात देखील सोलापूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला असून येत्या चार पाच दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ११ जून पासूनच काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे. मान्सून दाखल होताच राज्यात पुढील चार ते 5 दिवस मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्याला ...

सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ मिळणार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. रिलायन्य जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला यासंबंधी कळवले असून, त्यानुसार सुमारे १६ हजार ८६८ शेतकऱ्यांना १८ कोटी ९७ लाख ८६ हजार रुपये फळपीक विमा मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही रक्कम मिळण्याबाबात आम्ही पाठपुरावा करत आहोत, शेतकऱ्यांनी अर्जभरतेवेळी दिलेल्या त्यांच्या संबंधित बँक खात्यावर ही रक्कम जमा होईल, असेही शिंदे म्हणाले. तालुकानिहाय शेतकरी आणि कंसात मिळणारी भरपाई अशी अक्कलकोट- १८ (२ लाख ६२ हजार रुपये), बार्शी- १०७ (१५ लाख ५ हजार रुपये), करमाळा- ६५ (१० लाख ४९ हजार रुपये), माढा- ७९ (१० लाख ४४ हजार रुपये), माळशिरस- ६०४ (७७ लाख ३८ हजार रुपये), मंगळवेढा- ४३५० (चार कोटी ६० लाख ७५ हजार रुपये), मोहोळ -२९ (एक लाख ६० हजार रुपये), पंढरपूर- ६१० (६१ लाख ४ हजार रुपये), सांगोला -१० हजार ९८५ (१२ कोटी ५६ लाख सहा हजार रुपये), दक्षिण सोलापूर- २१ (२ लाख ४३ हजार रुपये).

सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ; मदतीसाठी टोल फ्री क्रमांक सेव्ह करा…

सोलापूर : हवामान विभागाने शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत (दि. १७) अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी श्री अजित देशमुख यांनी दिले आहेत. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथके; तसेच साहित्य यांची व्यवस्था करावी, आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावे, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबविण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट’ App डाउनलोड करा ‘वीज पडणाची शक्यता असलेल्या ठिकाणांची आगाऊ माहिती मिळण्यासाठी नागरिकांनी ‘दामिनी लाइटनिंग अलर्ट’ हे App डाउनलोड करावे; तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 0217-2731012 किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री अजित देशमुख यांनी केले आहे.

सोलापूर हवामान

• मराठी • Afrikaans • Azərbaycanca • Bahasa Indonesia • Dansk • Deutsch • Eesti • English • Español • Filipino • Française • Hrvatski • Italiano • Latviešu • Lietuvių • Magyar • Melayu • Nederlands • Norsk bokmål • Oʻzbekcha • Polski • Português • Română • Shqip • Slovenčina • Slovenščina • Suomi • Svenska • Tiếng Việt • Türkçe • Čeština • Ελληνικά • Беларуская • Български • Кыргызча • Македонски • Монгол • Русский • Српски • Тоҷикӣ • Українська • Қазақша • Հայերեն • עברית • اردو • العربية • فارسی • हिन्दी • বাংলা • ગુજરાતી • தமிழ் • తెలుగు • ಕನ್ನಡ • മലയാളം • සිංහල • ไทย • ქართული • 中國 • 日本語 • 한국어 • हवामान आणि हवामानाची परिस्थिती शुक्रवार 16 जून सोलापूर • हवामान आणि हवामानाची परिस्थिती शनिवार 17 जून सोलापूर • हवामान आणि हवामानाची परिस्थिती रविवार 18 जून सोलापूर • हवामान आणि हवामानाची परिस्थिती सोमवार 19 जून सोलापूर • हवामान आणि हवामानाची परिस्थिती मंगळवार 20 जून सोलापूर • हवामान आणि हवामानाची परिस्थिती बुधवार 21 जून सोलापूर • हवामान आणि हवामानाची परिस्थिती गुरुवार 22 जून सोलापूर • हवामान आणि हवामानाची परिस्थिती शुक्रवार 23 जून सोलापूर • हवामान आणि हवामानाची परिस्थिती शनिवार 24 जून सोलापूर • हवामान आणि हवामानाची परिस्थिती रविवार 25 जून सोलापूर • हवामान आणि हवामानाची परिस्थिती सोमवार 26 जून सोलापूर शुक्रवार, जून 16, 2023 मध्ये सोलापूर हवामान असे असेल: • संध्याकाळी हवा तापमान +31...+37°C पर्यंत वाढते, ओलसर बिंदू: +16,93°C; तपमान, वारा वेग आणि आर्द्रता प्रमाण: आरामदायक; वर्षाव अपेक्षित नाही, पश्चिम पासून मजबूत हवा वारा 40-43 प्रति तास किलोमीटर वेगाने वाहत जाईल, आकाश स्वच्छ करा...

Monsoon Update : पुढील पाच दिवस पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us अकोला : मॉन्सून महाराष्ट्राच्‍या दिशेने वेगाने येतो आहे. त्यातच चक्रीवादळही मुंबई किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे. परिणामी पुढील पाच दिवस अकोला जिल्ह्यात ३० ते ४० किलोमीटर वेगावे वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यताही नागपूर वेदशाळेने (हवामान खाते) वर्तविली आहे. अकोल्यासह विदर्भात मॉन्सून दाखल होण्यास साधारणपणे १५ जूनच्या‎ आसपासाचा मुहूर्त साधल्या जाण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्याने लवकरच तो राज्यातही दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान वाढत असताना हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास शेतीच्या कामांना वेग येऊ शकतो. अनेक ठिकाणी मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड अकोला जिल्ह्यात मॉन्सून सुरू होण्यास १५ जूननंतरचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी अकोला जिल्ह्यातील सिंचनाची सुविधा असलेल्या भागात शेतकऱ्यांनी मॉन्सूसपूर्व कपाशीची पेरणी केली आहे. यात प्रामुख्याने तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळीतील काही भागाचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना आता मॉन्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यापूर्वी मॉन्सपूर्व पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. काय म्हणतो हवामानाचा अंदाज? नागपूर वेधशाळेने पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, ...

मुंबईसह या जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई,दि.17: हवामान खात्याने मुंबईसह इतर जिल्ह्यांना पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणखी काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना राज्यात अजूनही पावसाचा जोर मात्र कायम आहे. त्यामुळे, यंदाची दिवाळीही पावसातच जाणार असल्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या (मंगळवारी) मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पुणे आणि मुंबईतही अतिवृष्टीसारखा पाऊस झाला. दरम्यान उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सूनने परतीचा प्रवास केला आहे. याचबरोबर राज्यातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. पुढील 1-2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.