स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली क्रांती संघटना

  1. सावरकर आणि संस्था
  2. स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा]
  3. विनायक दामोदर सावरकर
  4. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था
  5. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेच्या स्थापनेचा जाज्वल्य इतिहास !
  6. Veer Savarkar Death Anniversary: वीर सावरकर यांचे 'हे' विचार आहेत देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण; वाचून तुम्हालाही मिळेल प्रेरणा


Download: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली क्रांती संघटना
Size: 57.22 MB

सावरकर आणि संस्था

’मरावे परी कीर्तीरूपी उरावे’ च्याहीपुढे जाऊन, मरावे परी विचाररूपी उरावे, असा आदर्श निर्माण करणार्‍या व्यक्तींची आपल्या महन्मंगल मातृभूमीत वानवा नाही. पण मृत्यूनंतर नव्हेच, जिवंत असतानाही ज्यांचे जीवन चरित्र आख्यायिकाच आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन, आज समाजकार्य देशसेवा करणार्‍या संस्था आहेत. त्या संस्था सावरकरांचे विचार जगतात आणि त्या जगण्यावर कित्येक सकारात्मक विचारांचे अनुबंध फुलतात. महाराष्ट्रातील शेकडो संस्थांपैकी काही संस्थांचा घेतलेला वेध मानवी शाश्वत मूल्यांच्या प्रेरणेने कर्तृत्वाचे देणे लाभण्यासाठी काय हवे? आदर्श हवेत, प्रेरणी हवी, बळ हवे, विश्वास हवा, त्याग हवा.. या यादीत आणखी बरेच काही येईल, पण एका वाक्यात जर यादीची सांगता करायची झाली, तर इतकेच म्हणू शकतो, की शाश्वत मूल्यविचारांच्या कर्तृत्वाचे देणे लाभायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी बांधलेली कर्मपूजा ही मूल्याधिष्ठित कर्तृत्व असू शकते, नव्हे आहेच. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन, काम करणार्‍या संस्था या कथनाची सार्थकता सत्यता ठसवतात. कलियुग सत्युगाच्या वार्ता न करताही आजकालचे वास्तव पाहिले, तर स्वार्थाव्यतिरिक्त सारे शून्य असेच वास्तव सर्वत्र आहे. त्याला सेवाभावी संस्थात्मक जीवनही अपवाद नाही. पैसा, प्रतिष्ठा, पद, लोकप्रियता, अधिकार यांसाठी सेवाभावी संस्थांची निर्मिती होताना सर्रास दिसते. सेवा का करायची? तर मेवा मिळवण्यासाठी. सेवेच्या मुखवट्याआड कृष्णकृत्य किंवा असामाजिक तत्त्वांचा उदोउदो करायचा. देशकल्याण, समाजकल्याणाला विरोध करायचा, हे कारस्थान संस्था करताना दिसतात. या सर्व पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर काम करणार्‍...

स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा]

स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग दुसरा-नाशिक] स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला- भगूर] हा ११ डिसेंबर २०१२ ला मायबोलीवर प्रकाशित केला होता. त्याची लिंक :- आता देतो आहे त्याचा उरलेला दुसरा भाग. भगूरहून जायचे होते नाशिकला! "अभिनव भारत मंदिरा"च्या दर्शनाला! या मंदिराविषयीच्या माहितीचा मला मिळालेला एकमेव स्त्रोत होता :- स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान प्रकाशित विशेषांक लेख- नासिकचे अभिनव भारत मंदिर- लेखक : परिचित मे १९०४ मध्ये अभिनव भारत ही सावरकरनिर्मित स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देण्याच्या उद्देशाने उभी केलेली गुप्त क्रांतिकारी संघटना कि जी त्यांनी स्वतःच स्वातंत्र्य प्राप्तिनंतर १० मे १९५२ ला विसर्जित केली. स्वातंत्र्यलढ्यातील तिचे ऐतिहासिक कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. आज जर या नावाने एकादी संघटना असेल तर तिचा सावरकरांच्या मूळच्या संघटनेशी कोणताही संबंध नाही. अभिनव भारत मंदिराच्या रुपात १८५७ ते १९४७ पर्यंतच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणुन अभिनव भारत मंदिर संस्था स्थापन करण्याची कल्पना सावरकरांनी १९४१मध्ये मांडली. त्यासाठी द्रव्यसहाय्य द्यावे म्हणून त्यांनी लोकांना आवाहन तर केलेच पण व्याख्यानांद्वारे त्यांनी त्यासाठी उल्लेखनीय अर्थसहाय्यदेखील केले. त्यांचे जुने सहकारी चक्रपाणी, तिवारी,महाबळ व वर्तक यांनी त्यासाठी ज्या वाड्यांमध्ये अभिनव भारताच्या कार्यकर्त्यांचे गुप्त कार्य चाले आणि जेथे कवी गिविंद राहात तो तिळभांडेश्वर गल्लीतील धोंडभट विश्वामित्र यांचा वाडा विकत घेतला. शिवाय त्याशेजारचा गोरे यांचा वाडादेखील. हे गोरे देखील अभिनव भारतचे कार्यकर्ते. त्या वाड्यातच अभिनव भारत मंदिर उभे केल...

विनायक दामोदर सावरकर

• العربية • مصرى • অসমীয়া • বাংলা • Čeština • Dansk • Deutsch • English • Español • Suomi • Français • ગુજરાતી • हिन्दी • Bahasa Indonesia • ಕನ್ನಡ • 한국어 • कॉशुर / کٲشُر • Latina • मैथिली • മലയാളം • नेपाल भाषा • Norsk bokmål • ਪੰਜਾਬੀ • پنجابی • Português • Русский • संस्कृतम् • Svenska • தமிழ் • తెలుగు • اردو • Bân-lâm-gú स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सावरकरांचे छायाचित्र जन्म: २८ मे १८८३ मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६ चळवळ: संघटना: प्रमुख स्मारके: मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान, नाशिक धर्म: हिंदू ( चित्पावन ब्राह्मण ) प्रभाव: [ संदर्भ हवा ], प्रभावित: वडील: दामोदर विनायक सावरकर आई: राधाबाई दामोदर सावरकर पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर (माई) अपत्ये: प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास विनायक दामोदर सावरकर (जन्म: भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, चरित्र [ ] सावरकरांचा जन्म सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, विवाह [ ] शिक्षण आणि क्रांतिकार्य [ ] लग्नानंतर राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे झाले. इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.अंदमानमध्ये असताना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला. ७ ऑक्टोबर १९०५ ला वीर स...

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने काही सावरकरप्रेमी युवकांनी एकत्र येऊन ‘स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था’ (अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचारप्रणाली) या संघटनेची सन २०२०मध्ये स्थापना केली. सर्व हिंदूंनी एकत्र येऊन धर्मातील प्रत्येक सण, परंपरा, संस्कृती यामागे असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन नवीन पिढीपर्यंत पोहोचवणे, त्याचप्रमाणे समाजातील गरजू लोकांना मदत करणे, हा प्रमुख उद्देश आहे. हे संघटन सामाजिक कार्य करण्यासाठी आणि सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी आहे. त्याविषयी सविस्तर... स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार म्हणजे आजच्या काळाची गरज आहे. राष्ट्रहित, राष्ट्राबद्दलची दूरदृष्टी, धर्मात असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, भाषासंवर्धन, समानता अशी कित्येक निरनिराळ्या विचारांची अंगं ‘सावरकर’ या एकाच व्यक्तिमत्त्वात दिसून येतात. त्यासाठी या अनेक विचारांचा एक मोठा साठा घेऊन या भारतभूमीत जन्म घेतलेल्या या महान देशाच्या सुपुत्राचे उच्चविचार जे राष्ट्रहित साध्य करून देणारे आहेत, यांचा प्रसार आणि प्रचार आज होणे ही काळाची गरज आहे आणि हा विचार प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, हे आता आमच्यासारख्या तरुण पिढीचे कर्तव्य आहे, या जबाबदारीची जेव्हा जाणीव झाली, तेव्हा या संघटनेला सुरुवात झाली. आता प्रत्येक घरात या थोर सावरकरांचे विचार पोहोचवायचे, या दृढ संकल्पनेमधून ‘घरोघरी सावरकर’ या उपक्रमाचा उदय झाला. आता ‘घरोघरी सावरकर’ या उपक्रमामधून सावरकरांचे विचार प्रत्येक घरात पोहोचविणे, म्हणजे शीतपर्वतारोहणापेक्षा कमी अवघडदेखील नव्हते. पण, तेव्हाच डोंबिवली येथील ‘सावरकर युवा प्रतिष्ठान ग्रुप’बरोबर ‘न समजलेले स...

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेच्या स्थापनेचा जाज्वल्य इतिहास !

स्वातंत्र्यवीर सावरकर वर्ष १९०६ पासून इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी (गदरच्या माध्यमातून), अमेरिका, हाँगकाँग, सिंगापूर, ब्रह्मदेश इत्यादी ठिकाणी अभिनव भारत या गुप्त संघटनेच्या शाखा कार्यरत झाल्या. अभिनव भारतची चळवळ दडपण्यासाठी नाशिकमध्ये वर्ष १९०९ मध्ये ब्रिटिशांनी बाबाराव सावरकरांना पकडले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून अंदमानात पाठवले. त्याचा सूड म्हणून वर्ष १९०९ मध्ये ब्रिटिशांची राजधानी लंडन येथे क्रांतीवीर मदनलाल धिंग्रा याने कर्झन वायलीला भर समारंभात गोळ्या घालून ठार मारले, तर पुढील वर्षीच नाशिकमध्ये विजयानंद चित्रपटगृहामध्ये जिल्हाधिकारी (कलेक्टर) जॅक्सनला क्रांतीकारक अनंत कान्हेरे, देशपांडे आणि कर्वे यांनी पिस्तुलने गोळी झाडून ठार मारले. शेवटी ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक करून आणि अभिनव भारतच्या अनेक क्रांतीकारकांना पकडून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. त्यांना जबरदस्त शिक्षा ठोठावल्या आणि ही क्रांतीकारक चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला, तरीही सशस्त्र क्रांतीची ही चळवळ नष्ट झाली नाही. १५ ऑगस्ट १९४७ ला देशाचे विभाजन करून का होईना, ब्रिटिशांना भारत सोडावा लागला आणि तीन चतुर्थांश हिंदुस्थान स्वतंत्र झाला. त्यानंतर १० ते १२ मे १९५२ अशा तीन दिवसांच्या पुण्यातील महोत्सवात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेची सांगता केली. स्वतंत्र आणि लोकशाही भारतात सशस्त्र उठावाचा मार्ग अव्यवहार्य असल्याने संस्था विसर्जित करण्यात आली. १. अभिनव भारत या क्रांतीकारी संघटनेच्या स्थापनेची संकल्पना १ अ. तात्या (स्वातंत्र्यवीर सावरकर), श्री. म्हसकर आणि श्री. पागे यांनी देशस्वातंत्र्यासाठी शपथ घेण्याचे अन् सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी एक गुप्त मंडळ स्थापन करण...

Veer Savarkar Death Anniversary: वीर सावरकर यांचे 'हे' विचार आहेत देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण; वाचून तुम्हालाही मिळेल प्रेरणा

Veer Savarkar Death Anniversary: वीर सावरकर यांचे 'हे' विचार आहेत देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण; वाचून तुम्हालाही मिळेल प्रेरणा वीर सावरकरांचे हे विचार तुम्हाला तुमच्या मित्रपरिवार, नातेवाईक किंवा अन्य मंडळींसह शेअर करता यावेत याचीही सोय आम्ही केलेली आहे, त्यासाठी खाली देण्यात आलेल्या Images डाउनलोड करून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp), मेसेंजर (Messenger) ,फेसबुक (Facebook) किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता. Veer Savarkar Marathi Quotes : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रखर हिंदुत्ववादी नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर, देशप्रेमासाठी ज्यांनी 10 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, इंग्रजांच्या जुलमी तावडीतून हुशारीने सुटून येत अवघा समुद्र पोहून पार केला, अशा या महान पुढार्यांचा 26 फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी मृत्यू झाला. स्वातंत्र्य आणि हिंदुत्व सत्यात उतरवल्यावर 1 फेब्रुवारी 1966 अन्न पाणी औषधे सोडून देत त्यांनी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.आणि 26 दिवसांनी अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. सावरकरांचा मृत्यू ही दुःखद घटना असली तरी त्यांनी डोळे मिटण्याआधी आयुष्यातील सर्व ध्येय पूर्ण करून मग आपला आत्मत्याग करण्याचे समाधान मिळवले होते. वीर सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, तत्त्वज्ञ, भाषाकार होते. एका उत्तम भाषातज्ञांप्रमाचे सावरकरांच्या शब्दाला वजन होते, त्यामागे प्रेरणा होती, जी आज इतक्या वर्षानंतरही कुण्याही व्यक्तीला देशप्रेमाने भारावून टाकू शकते, आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सावरकरांचे असेच काही विचार जाणून घेणार आहोत. सावरकरांचे हे विचार तुम्हाला तुमच्या मित्रपरिवार, नातेवाईक किंवा अन्य मंडळींसह शेअर करता यावेत याचीही सोय...