ताराबाई शिंदे

  1. मराठेशाही
  2. वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री
  3. विशेष: स्त्री अस्मिता की वो साहित्यिक जंग, जिसने पितृसत्ता को घुटनों के बल ला दिया!
  4. ताराबाई


Download: ताराबाई शिंदे
Size: 53.26 MB

मराठेशाही

"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली || ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते | खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली || रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली | प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || " कवि गोविंद मी ताराबाईबर लिहीन्याची गरज आहे का? वरच्या कवितेत तत्कालिन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे ते बढवुन चढवुन नाही तर त्यातील शब्दनशब्द खरा आहे. केवळ २४ ते २५ वर्षाची एक विधवा बाई, औरंगजेबासारख्या मुत्सदी सम्राटाशी लढा देन्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याचाशी लढा देते व त्या लढ्यात स्वतः पराजित होत नाही ही घटनाच तिच्या कर्तूत्वाबद्दल सगळे काही सांगुन जाते. मराठी स्वराज्याचे शिवाजी महाराजांनंतर तिन स्वतंत्र कालखंड आहेत. प्रत्येक कालखंडाला एक विशिष्ट महत्व आहे. येनारा प्रत्येक राजा वा राणी हे एका वेगळ्याच लढ्यातुन गेलेले आहेत. त्यांचा लढ्यातुन महाराष्ट्र तावुन सुलाखुन निघाला. प्रत्येक पुढार्याने ( संभाजी, राजाराम, ताराबाई ) अनेक कर्त्तत्ववान पुरुषांना निर्मान केले आहे. हा काळच मोठ्या धामधुमीचा होता. छत्रपती संभाजींनी औरंगजेबाला थोपवुन धरले त्यामुळे संभाजीच्या काळात औरंगजेबाला मराठा राज्य सोडुन विजापुर व गोवळकोंडा राज्य घ्यावे लागले. राजारामचा कालावधी आपण गेल्या लेखात पाहीला. आज ह्या भद्रकालीचा कालखंड पाहु. मराठेशाही सन १७०० ते १७०७ भद्रकाली खरी कोपली होती ती राजाराम ह्ययात असतानाच. पति जिंवत असतना ही बाई स्वतंत्र मोहीमा चालवायची व मोगलांना सळो की पळो करुन सोडायची. मोगली सरदार खाफीखानाने औरगंजेबाला एक पत्र लिहीले आहे. त्याचा थोडक्यात गोषवारा असा " ताराबाई ही राजारामाची थोरली बायको आहे. ती बुध्दीमान आणि शहानी आहे. सै...

वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री

१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा काढली गेली त्याला दिडशेहून अधिक वर्षे होऊन गेली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुषतुलना हे पहिल स्त्रीवादी ग्रंथ लेखन इ.स. १८८२ साली करून सव्वाशेहुन अधिक वर्ष लोटून गेली.अद्याप महाराष्ट्राला स्त्री मुख्यंमंत्री मिळालेल्या नाहीत हाही भाग सोडून द्या सध्याच्या मंत्रिमंडळात ४० पैकी केवळ दोन महिला मंत्री आहेत आणि त्यांच्या कडे दिलेली खाती आहेत महिला व बालविकास आणि कुटूंब कल्याण. भारताला पहिल्या स्त्री राष्ट्रपती उपलब्ध करणार्‍र्‍या महाष्ट्रास महसूल अर्थ गृह सहकार मुख्यंमंत्री अशा खाती चालवण्यास सक्षम स्त्री राजकारणी का पुढे येऊ शकल्या नसाव्यात ? मुंबई दूर असेल तर सहकार चळवळ (साखर कारखाने) गावाच्या जवळच असते सध्याची सहकार चळवळीतील महिलांच्या सहभागाची स्थिती काय आहे ? महाराष्ट्रात विद्यापीठात किती महिला कुलगुरू होऊन गेल्या आणि सध्या किती आहेत याची आकडेवारी हवी आहे. उद्देश महाराष्ट्रीय राजकारणातील स्त्रीयांच्या सहभागाची चर्चा करण्याचा नाही. उद्देश इ.स. १८८२ ते आता पर्यंत महाराष्ट्राने बरेच स्त्रीवादी विचारवंत दिले परंतु महाराष्ट्रातील स्त्रीवाद अजूनही अभिजन वर्गा पर्यंत मर्यादीत आहे का की बहुजन समाजा पर्यंत पोहोचतो आहे ? बहुजन समाजा पर्यंत पोहोचत असेल...

विशेष: स्त्री अस्मिता की वो साहित्यिक जंग, जिसने पितृसत्ता को घुटनों के बल ला दिया!

भारतीय समाज मूलतः एक पुरुष-प्रधान समाज रहा है। सदियों से इस पितृसत्तात्मक समाज ने धर्म और संस्कृति के नाम पर महिलाओं की स्वतंत्रता और समानता को छीन कर उन पर नियंत्रण रखा और उनका शोषण किया। उनके सारे मानवाधिकार छीन लिए। उन पर बाल विवाह, सती जैसी कुप्रथाओं को थोप दिया। उन्हें खरीदा-बेचा, अपहरण किया, दांव पर लगाया, अग्नि में जलाया। जब चाहा उन्हें काम उत्तेजना का साधन बनाया, उनका भोग किया, जब चाहा उनकी निंदा की। उन्हें अपने हाथों की कठपुतली बना कर रखा। अंग्रेजों के साथ आधुनिक मानवतावादी विचारों ने भी प्रवेश किया। ज्ञान-विज्ञान का प्रचार-प्रसार हुआ। कुप्रथाओं का विरोध होने लगा। विधवा-विवाह, स्त्री-शिक्षा आदि हितों की बात भी चली। किन्तु अधिकतर बुद्धिजीवी लैंगिग समानता के पक्षधर नहीं थे। महिलाओं को बस उतनी शिक्षा देना चाहते थे, जिससे वे एक आदर्श गृहिणी बन सकें, उससे अधिक नहीं। कुप्रथाओं की बेड़ियाँ ढीली हो रहीं थी पर आदर्श और मर्यादा के कारागार में महिलाएँ अब भी कैद थी। महिलाओं की समस्याओं को महिला की दृष्टि से देखने की आवश्यकता थी। ऐसे में सावित्री बाई फुले, पंडिता रमाबाई, एक अज्ञात हिन्दू औरत, रुकैया सख़ावत हुसैन, ताराबाई शिंदे समेत कुछ अन्य महिलाओं ने आगे आकर पितृसत्ता के विरुद्ध स्त्री मुक्ति की जंग छेड़ दी। इस क्रम में पहला नाम है ‘सीमंतनी उपदेश’ (1882) की लेखिका ‘एक अज्ञात हिन्दू औरत’ का। लेखिका भारतेन्दु की समकालीन पंजाब प्रांत की एक बालविधवा थीं। आधुनिक विचारों और वैश्विक ज्ञान-विज्ञान से परिचित थी। अपने लेखों में लेखिका ने बड़ी उग्र शैली में पितृसत्ता और नारी विरोधी रिवाजों पर आक्रमण किया है। तत्कालीन समाज की वास्तविकता उजागर करते हुए वह लिखती है, “तमाम हिंदुस्तान से तलाश क...

स्त्री

ताराबाई शिंदे यांचा जन्म १८५० रोजी झाला. त्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या. त्या मूळच्या बुलढाणाच्या होत्या. ताराबाईंच्या घरी सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानता होती. शिक्षणाने त्यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. स्त्री असूनही त्या काळात त्या घोडा चालवायला शिकल्या होत्या. त्या स्वभावाने तापट होत्या. त्यांचे लग्न एक सर्वसामान्य मुलाबरोबर झाले. स्त्रियांमध्ये जसे दुर्गुण असतात तसे ते पुरुषांमध्ये सुद्धा काठोकाठ भरलेले असतात असे सांगण्याचे धाडस त्यांनी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात केले. त्यांचे स्त्रीपुरुष तुलना हे पुस्तक प्रचंड गाजले. त्यांनी या पुस्तकात विधवा विवाहास उच्चवर्णीयांकडून केलेली मनाई, तिचे हाल आणि शिक्षण नसल्याने तिची होणारी कुचंबणा याचे वर्णन केले आहे. परंपरेने स्त्रीला दिले जाणारे दुय्यम स्थान, पुरुषला दिले जाणारे अतिरिक्त महत्व हे त्यांना पटत नव्हते. त्यांनी दिलेला स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता. ताराबाईंचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि ते पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा ठरली ती ‘विजयालक्ष्मी केस. ’सुरत येथील विजयालक्ष्मी या ब्राह्मण कुटुंबातील तरुण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला. त्याबद्दल सुरत न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. पुढे मुंबई उच्च न्यायालयात अपील केल्यावर ही शिक्षा पाच वर्षांच्या सक्तमजुरीत बदलण्यात आली. या खटल्याला तेव्हा प्रचंड प्रसिद्धी मिळाली. वृत्तपत्रांतून त्याविषयी अनुकूल-प्रतिकूल मते व्यक्त होत होती. त्यातून स्त्रीजातीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होत होता. हा खटला आणि त्या अनुषंगाने ‘पुणेवैभव’सारख्या सनातनी वृत्तपत्रा...

ताराबाई

महाराणी ताराबाई ( १६७५-१७६१) ह्या राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती आल्यावर समोर उभ्या असलेल्या अनेक कठीण प्रसंगांनी खचून न जाता मोगली फौजांना मागे सारण्यासाठी महाराणी ताराराणींनी आक्रमक भूमिका घेतली. मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून तिने शत्रू थोपवून धरला. लष्कराचा आत्मविश्वास वाढवला. मोगलांना कर्दनकाळ वाटावेत असे कर्तृत्ववान सरदार त्यांच्यासमोर उभे केले. दिल्लीच्या राजसत्तेवर स्वतःचा असा धाक निर्माण केला. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून करवीर राज्याची, कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली. महाराणी ताराबाई साहेब मराठ्यांच्या इतिहासातील ही एक कर्तबगार राजस्त्री होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली || ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते | खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली || रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली | प्रलयाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || " तत्कालीन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे ते बढवून चढवून नाही तर त्यातील शब्दनशब्द खरा आहे. केवळ २४ ते २५ वर्षाची एक स्त्री, औरंगजेबासारख्या मुत्सदी, नृशंस व कपटी सम्राटाशी लढा देण्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याचाशी लढा देते व त्या लढ्यात स्वतः पराजित होत नाही. आणि एवढेच नव्हे तर त्या औरंगजेबाची कबरही याच स्वराज्याच्या मातीत खोदली जाते व त्याच्या शिवरायांचे स्वराज्य संपविण्याच्या काळ्या स्वप्नाची धूळधाण उडवते. ही घटनाच त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सगळे काही सांगून जाते. ताराबाई [...