Tarun bharat sangli

  1. Tarun Khanna (actor)
  2. शेरणीची अहिंसक कथा!


Download: Tarun bharat sangli
Size: 18.64 MB

Tarun Khanna (actor)

​( m.2012) ​ Tarun Khanna is an Indian television and film actor who works in Personal life [ ] Khanna is married to fellow television actress Smriti Khanna. Media [ ] Moving almost entirely to taking up roles in mythological and fantasy shows, in an interview in 2013 Khanna admitted to finding daily soaps "stupid and badly written". Filmography [ ] Films [ ] Year Title Role Language Notes 2002 Shaheed Bhagat Singh Hindi Unreleased 2009 Mission 11 July 2010 Rocky Punjabi 2012 Harman Singh 2013 2016 Inspector Saeed Hindi 2017 Mukkadarpur Ka Majnu Love Guru J C Baba Hindi Released Television [ ] Year Title Role Notes 2001–2003 Sameer 2003 Sikandar (Blue Fox) / Varun Saxena 2003–2004 Praveen Sengupta 2004 2005 Rakesh Mehra 2005–2006 Yuvraaj 2006 Ajay Singh Rathore 2006–2007 Aditya Raichand 2007 Deepesh Episode 4 Advocate Dhanraj Singhania Neeraj Episode 34 Girish Gupta Episode 41 Samar Kapoor D.K. 2007–2008 Rasik Sarabhai 2008 Kunwar / Ankur Episodes 74-75 2008–2009 Yash Kumar God 2009 SP Arjun Mehra Episodes 166-173 Kahaniya Vikram Aur Betaal Ki King 2010 Harshvardhan (Mahantji) Ali Bahadur 2011 Tejas Yadav / Arjun Yadav Episode 14 Karvinath 2011–2012 Dadda Chaulukya 2012 Tarun Khanna 2012–2013 Inspector Suraj 2013 2013–2014 Thakur Param Singh Tejawat 2014 Randhir Episode 6 Devraj Singh Episode 664 2014–2015 Advocate Jog 2015 Bobby's friend Zahir Saaka 2015–2016 Shamsher Singh Devgan 2015–2017 2016–2018 2017 2018 God Shiva Ratnakar Rao 2018–2019 2018–2023 God Shiva God Hanum...

शेरणीची अहिंसक कथा!

डॉ. राजेद्रसिंह १९९४-९५ च्या सुरुवातीला काही लोक अहिंसक झाले. कोणताही प्रचार न करता हिंसाचार सोडून त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारण्यास सुरुवात केली. राजस्थान पोलिस आणि न्यायपालिकेनं प्रामाणिकपणा आणि मेहनतीनं खूप मदत केली. मग फरार लोक आत्मसमर्पण करू लागले. आता मोठ्या संख्येनं लोक आपलं जीवन, उपजीविका समृद्ध करू लागले आहेत. मे २०२३ पर्यंत ही संख्या दीड हजारापेक्षा अधिक आहे, ज्यांच्यावर सध्या गुन्हा दाखल नाही. तरुण भारत संघाची स्थापना ३० मे १९७५ रोजी झाली. पहिल्या अर्धदशकामध्ये सामाजिक काम झालं. शहरी तरुणाईमध्ये सामाजिक कामांचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न जयपूर विद्यापीठात २४ मार्च १९७४ रोजी लागलेली आग विझविण्यापासून केला गेला. १९८० नंतर ग्रामीण क्षेत्रामध्ये गाडीलोहारांचं पुनर्वसन आणि तलावांच्या निर्मितीचं काम केलं. १९८२ पासून बरोदा - रामपुरा आदी गावांमध्ये युवकांचं शिक्षण - नैसर्गिक प्रशिक्षणानंतर पर्यावरण चेतनाजागृती तथा पाणी-जंगल-प्राणी व जंगलवासी संरक्षणाचं प्रत्यक्ष काम सुरू झालं. सगळ्यात पहिल्यांदा रामपुरामधील बंजारच्या ढाणीमध्ये श्रमदानातून तलाव बनवला गेला. सरिस्का व्याघ्र प्रकल्पामुळे १९८८ मध्ये अरवली पर्वताचा ऱ्हास थांबविण्याचा संघर्ष सुरू झाला. ७ मे १९९२ रोजी अरवली बचाव कायदा लागू करण्यात आला. १९९३-९४ मध्ये आर्वरी नदी पुनरुज्जीवित होऊन वाहू लागली. तरुण भारत संघाच्या कार्याचा विस्तार करण्याची ही वेळ ठरली होती. या काळात तरुण भारत संघाच्या कामांची माहती सर्वत्र होऊ लागली होती. याचवेळी चंबळ नदीच्या खोऱ्यातील ‘सिंहां’ नी तरुण भारत संघाला त्यांच्या भागात बोलावलं, तेव्हा तरुण भारत संघानं त्यांच्यासोबत काम सुरू केलं. मी कार्यकर्त्यांसह पहिल्यांदा चौंडकियामधील कैलादेवी, करौली...