तुकाराम महाराज गाथा अभंग

  1. ANAND: तुकाराम महाराज गाथा
  2. काकडा शुद्ध वारकरी सांप्रदायिक अभंग: KAKADA WARKARI BHAJAN ABHANG
  3. सार्थ तुकाराम गाथा 101 ते 200
  4. तुकाराम गाथा अभंग १


Download: तुकाराम महाराज गाथा अभंग
Size: 80.21 MB

ANAND: तुकाराम महाराज गाथा

अर्थ : "ज्या पुरुषाला एकादशीच्या व्रताचा नेम नाही तो पुरूष सर्व लोकात प्रेतवत आहे. त्या पुरूषाचे जाणाऱ्या आयुष्याचे दिवस काळ नेहमी मोजत असतो आणि अतिशय रागाने त्याच्यावर दात खातो" या ओवीतून तुकाराम महाराजांना असे सुचवायचे आहे कि जो कोणी एकादशीला (आषाढी, कार्तिकी) पंढरपूरला जाण्याचे व पांडुरंगाला भेटण्याचे व्रत करत नाही (आषाढी, कार्तिकी वारी करत नाही) त्याच्या जगण्यात अर्थ नाही. तो पुरूष म्हणजे एक प्रकारचा नश्वर जीवच आहे. तो सर्व लोकात प्रेतवत आहे. त्याच्यामागे काळ यमदूतासारखा उभा असतो आणि तो जे दिवस जगत असतो ते दिवस काळ मोजत असतो (तुकाराम महाराजांना ते दिवस काळासारखे वाटतात). काळ रागाने त्याच्याकडे बघत असतो. महिन्याला दोन याप्रमाणे वर्षात २४ एकादशी असतात. यात आषाढी व कार्तिकी एकादशी सगळ्यात पवित्र मानली जाते. एकादशीच्या दिवशी उपवास करावा, विठ्ठलाचे नामःस्मरण करावे, भजन-कीर्तन करावे, हरिपाठ वाचावा तसेच आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करावी व विठ्ठलाचे दर्शन घ्यावे हे व्रत केल्याने निश्चित पुण्य लागते. "ज्याच्या घरासमोर तुळशीवृंदावन नाही ते घर स्मशानावत आहे" याचा अर्थ आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीला महत्व आहे. आपण तुळशीला पवित्र मानले आहे. तुळस विष्णूची आवडती वनस्पती आहे. तिचा उपयोग पुजेसाठी व औषधासाठी होतो. वारकारीसुद्धा पांडुरंगाला भेटायला जाताना बरोबर तुळशीवृंदावन घेवून जातात. तुकाराम महाराजांच्या मते ज्याला तुळशीचे महत्व पटले नाही, त्याच्या घरासमोर तुळशीवृंदावन नाही त्याचे घर स्मशानासारखे रखरखीत आहे तसेच त्याच्या कुळामध्ये विष्णू उपासक नसेल तर त्याचे आयुष्य नदीत बुडून जाईल. "ज्याचे तोंड विठ्ठलनामाचा उच्चार करीत नाही ते तोंड नाही, ते चांभाराचे कातडे भिजवण्याचे कुंड...

काकडा शुद्ध वारकरी सांप्रदायिक अभंग: KAKADA WARKARI BHAJAN ABHANG

शुद्ध वारकरी काकडा भजन अभंगशुद्ध वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळीचा काकडा व अभंग वारकरी काकडा भजन शिवाय शोधतांना वेळ लागत नाही कारण अनुक्रमणिका वर्णानुसार केलीली आहे व ती दोन भाषेत आहे. मराठीत आणि इंग्रजीत सुद्धा कोणताही अभंग फक्त अवघ्या ५ सेकंदात सापडतो या भजनी मालिकेत संत एकनाथ महाराज. चरित्र (पैठण) संत कर्ममेळा महाराज, चरित्र संत कान्होपात्रा महाराज. चरित्र( पंढरपूर) संत कान्हो पाठक महाराज, चरित्र (केंदूर पाबळ) संत केशव चैतन्य संत गोरा कुंभार महाराज. चरित्र संत चोखामेळा महाराज. चरित्र संत चांगदेव महाराज. चरित्र (चांगदेव जळगांव) संत जनार्दन स्वामी (दौलताबाद) संत जनाबाई महाराज. चरित्र (पंढरपूर) जनी जनार्दन महाराज,चरित्र संत तुकाराम महाराज महाराज. चरित्र (देहू) संत नरहरी सोनार संत नामदेव महाराज. चरित्र (पंढरपूर) संत निवृत्तीनाथ महाराज, चरित्र संत निळोबाराय पिंपळनेरकर महाराज, चरित्र संत पुंडलिक (भक्त) चरित्र (पंढरपूर) संत बंकटस्वामी महाराज, चरित्र संत बहिणाबाई महाराज, चरित्र संत भगवान बाबा महाराज, चरित्र (भगवान गड) संत भानुदास महाराज, चरित्र (पैठण) संत भीमसिंह महाराज, चरित्र संत महिपती महाराज ताहराबादकर संत मामा साहेब दांडेकर संत मुक्ताबाई महाराज, चरित्र संत रामा जनार्दन महाराज, चरित्र संत वामनभाऊ महाराज, चरित्र संत विष्णुबुवा जोग महाराज, चरित्र (आळंदी) संत संताजी जगनाडे महाराज, चरित्र संत सावता माळी महाराज, चरित्र संत सेना न्हावी महाराज, चरीत्र संत सोपान काका चरित्र (सासवड) संत ज्ञानेश्वर महाराज, चरित्र (आळंदी) ॐ अवतार पर अभंग अजानवृक्ष महिमा अभंग आळंदी महात्म्य आंधळे पांगळे आरत्या व विनवणी उपसंहार आषाढी कार्तिकी वारी महिमा उपसंहार अभंग व वरप्रसाद अभंग उपवास म्हणजे काय ? उपवा...

सार्थ तुकाराम गाथा 101 ते 200

अभंग क्र.101 घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥ नेऊनियां घरा दाखवावें तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नव्हो ॥३॥ अर्थ:- समाज्यात काही लोक असे असतात की, घरात बायका-पोर उपवाशी असतात; पण बाहेर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात .कुणी खरच त्याच्या घरी येतो म्हंटला तर ते तोंड चुकवितात .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या माणसांचा दंभिकपणा आम्ही ओळखून आहेत, आम्ही मात्र तसे दांभिक नाही. अभंग क्र.102 जोहार जी मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥१॥ मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥ फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥२॥ आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥३॥ तुका म्हणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा देती ॥४॥ अर्थ:- मायबापहो, जोहार करतो.मी आपणास जोहार करतो. मी वेसकर तुमच्याकडील कर्म-आकर्मचा सारा मागण्यांसाठी आलो आहे .तुम्हाला नम्र विनंती अशी की, मागील संचित कर्माचा आणि पुढील क्रियमाण कर्माचा प्रमेश्वरासमोर झाडा करावा.सारे भगवंतार्पण करावे.स्वत:जवळ काहीही ठेवण्याचा मोह धरु नये; नाहीतर आमचे धनि तुम्हाला जन्ममृत्युच्या खोड्यात अडकवतील जी, मायबाप! .तुम्ही धन्यासमोर हजर न होता इतरत्र पळु नका.हा कर (सारा) भरला नाही तर धनि शिक्षा करतील.आमच्या धन्याचा हात धरु शेकेल असा जगात कोण आहे का सांगा ! .तरी मायबापहो, आज तुम्ही संचितकर्माचे किडूकमिडूक मोडून तडजोड करावी; कारण उद्या आजचि वेळ राहणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात अखेरीस जर भगवंताला शरण झले नाही तर सारा भरण्याचे राहून जाईल आणि खोडा घातल्या जाण्याचे चुकणार नाही; म्हणून लगेच सारा भरुन टाका . अभंग क्र.103 येऊं द्या जी कांहीं वेस...

तुकाराम गाथा अभंग १

संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथेतील अभंग १, समचरणदृष्टी विटेवरी साजिरी, तेथें माझी हरी वृत्ति राहो तुकाराम गाथा अभंग १ समचरणदृष्टी विटेवरी साजिरी। तेथें माझी हरी वृत्ति राहो॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त नको देवा॥ध्रु॥ ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी। तेथें दुश्चित झणी जडों देसी॥२॥ तुका म्हणे त्याचे कळले आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥ - तुकाराम गाथा अभंग १ चा अर्थ हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजर्‍या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो. आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माइक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका. हे देवा ब्रह्मादिक पदे व या सारखे पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शीराणीचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्वकाही नाशिवंत आहे. तुकाराम गाथा अभंग १ - भाग १/२ तुकाराम गाथा अभंग १ - भाग २/२ विभाग - विषय -