तुकाराम मुंढे पोस्टिंग

  1. IAS Tukaram Munde Posted As New Secretary Of State Human Rights Commission
  2. Tukaram Munde News : प्रतीक्षा कधी संपणार? तुकाराम मुंडे अजूनही वेटींगवरच!
  3. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची १६ वर्षात २० वेळा पुन्हा बदली
  4. तुकाराम मुंढे
  5. साडेनऊच्या ठोक्याला तुकाराम मुंढे कार्यालयात, हजेरीचं पंचिंग मशीन बिघडलं, केबिनबाहेर जुन्या आयुक्तांची पाटी बदलताना धावपळ
  6. तुकाराम मुंढे इफेक्ट, दहाच्या ठोक्याला कार्यालयात पोहोचायला लागले मनपा कर्मचारी
  7. प्रशासकीय बदल्या : ठाण्याचे दोन्ही कारभारी बदलले; तुकाराम मुंडेंना पुन्हा साईड पोस्टिंग


Download: तुकाराम मुंढे पोस्टिंग
Size: 31.44 MB

IAS Tukaram Munde Posted As New Secretary Of State Human Rights Commission

तुकाराम मुंढेंना अखेर पोस्टिंग, मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती नागपूर महापालिका आयुक्त पदावरुन पाच महिन्यापूर्वी बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली होती. पण त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्या ठिकाणी दुसऱ्याच एका अधिकाऱ्याची परस्पर नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई: पाच महिन्यापूर्वी नागपूरच्या महापालिका आयुक्त पदावरुन बदली झाल्यानंतर कोणत्याही पदभाराविना असलेल्या तुकाराम मुंढे यांना अखेर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूर आयुक्त पदावरुन बदली झाल्यानंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली होती. पण मुंढे यांनी त्या पदाचा चार्ज घेण्यापूर्वीच त्या ठिकाणी दुसऱ्याच एका अधिकाऱ्याची परस्पर नियुक्ती राज्य शासनाने केली होती. त्यामुळे गेली पाच वर्षे तुकाराम मुंढे हे कोणत्याही पदभाराविना होते. नागपूरमध्ये आयुक्त म्हणून काम करताना मुंढे यांनी कोणाचीही पर्वा न करता धडाक्याने निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. नागपूर शहराला आणि महापालिकेच्या प्रशासनाला तुकाराम मुंढे यांनी कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागपूर महापालिकेचे सत्ताधारी भाजप आणि प्रशासन असा वाद निर्माण झाला होता. त्या वादामुळे अखेर तुकाराम मुंढे यांची बदली मुंबईत राज्य जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली होती. पण त्या ठिकाणची नियुक्ती प्रलंबित होती. Human Rights Day 2020: आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस; का साजरा केला जातो? आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे 2005 सालच्या...

Tukaram Munde News : प्रतीक्षा कधी संपणार? तुकाराम मुंडे अजूनही वेटींगवरच!

Tukaram Munde News: राज्यात अधिकाऱ्यांची बदली होतच असते पण एक असं व्यक्तिमत्व जे फक्त त्यांच्या बदलीसाठी खास करून ओळखलं जातं ते म्हणजे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे. तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात त्यांची बदली हा चर्चेचा विषय राहिला आहे. आत्तापर्यत 16 वर्षात 20 वेळा बदल्या झालेले एकमेव अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आयएएस आधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बदलीला महिना उलटूनही त्यांना नवी पोस्टिंग मिळाली नाही. तुकाराम मुंडे यांची आरोग्य विभागातून बदली होऊन एक महिना उलटला आहे. मात्र, अद्याप त्यांना नवे पोस्टींग देण्यात आली नाही. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विशेष आग्रहामुळे मागील महिन्यामध्ये तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे ही वाचा : तुकाराम मुंडे दोन गोष्टींमुळे चर्चेत असतात. एक म्हणजे काम करण्याची त्यांची पद्धत शिस्त, आणि दुसर म्हणजे त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या. आरोग्य विभागामध्ये शिस्त आणून चांगल काम करू पाहणाऱ्या तुकाराम मुंडे यांची बदली करण्यामागे आरोग्य विभागातील आधिकाऱ्यांची लॉबी तसेच आरोग्य विभागातील कंत्राटदारांचे हितसंबंध आहेत, अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान तुकाराम मुंडे यांना नवे पोस्टींग मिळणार की त्यांना पुन्हा वेटींगवरच राहावे लागणार याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगू लागली आहे. कोरोना काळामध्ये इमर्जन्सीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी खरेदी करण्यात आल्या. यामध्ये अनेक आधिकाऱ्यांचे खिशे भरले. यात कंत्राटदारांनी मोठी भूमिका बजावल्याचे सांगण्यात येत आहे. मविआ सरकारच्या काळामध्ये तुकाराम मुंडे यांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले. राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर आणि सरकार बदलल्यानंतर मुंडे यांना आरोग्...

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची १६ वर्षात २० वेळा पुन्हा बदली

राज्यातील शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली आहे. कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुनही स्पष्टता नाही. त्यामुळे अधिकारी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तुकाराम मुंढे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाचे आहे. आपल्या शिस्तबद्द स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात. सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद-मतभेद तसेच वारंवार होणारी बदली यामुळे त्याचे नाव प्रसारमाध्यमांमध्येही नेहमी असते. आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा विक्रम झाला आहे. आतापर्यंत गेल्या १६ वर्षात तुकाराम मुंढेंच्या तब्बल २० पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागात बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आत मुंढे यांचा कार्यभार काढला. अद्याप नव्या जागेवर पोस्टींग नाही. काही अधिकारी असे आहेत की, ते नेहमी जनतेच्या सोयी सुविधांसाठी विकास कामासाठी दक्ष असतात. त्यामध्ये तुकाराम मुंडे यांचा समावेश होतो, असे म्हटले जाते. परंतु ते नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत. त्यांच्या अनेक वेळा अनेक ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. असे शिस्तप्रिय अधिकारी तुकाराम मुंढे हे मागील महिन्यात ऐन दिवाळी ...

तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे जन्म निवासस्थान मूळ गाव ताडसोना पदवी हुद्दा जिल्हाधिकारी धर्म हिंदू तुकाराम हरिभाऊ मुंढे ( मुंढे आणि त्यांच्या भावाने जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. मुंढे हे अतिशय उज्वल विद्यार्थी होते. पद कारभार [ ] मे २००५ला यशदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजले. ते देशात २० वे आले होते. तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरुवात २००९ सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केले होते. पुढे मे २०१०मध्ये त्यांची बदली मुंबईला खादी व ग्रमोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. नंतर ते जालन्याला जिल्हाधिकारी झाले. जिथे जात तिथे ते आपल्या कामांनी वेगळीच छाप पाडत असत. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी तीन महिन्यांत पूर्ण केले. पुढे २०११-१२ साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचे पद सांभाळले. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापुरातील २८२ गावे घेतली. या गावांतील कामे त्यांनी फक्त १५० कोटी रुपयांमध्ये केली. यात लोकांचे योगदान ५०-६० कोटींचे होते. वर्षाला ४०० टँकर लागणाऱ्या सोलापुरात टँकरची संख्या ३०-४० वर आली. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून 'सवोत्कृष्ट जिल्हाधिकारी' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापूरमध्ये असताना मुंढे याना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांची शक्यता असते कारण १४-१५ लाख लोक यावेळी वारीला ह...

साडेनऊच्या ठोक्याला तुकाराम मुंढे कार्यालयात, हजेरीचं पंचिंग मशीन बिघडलं, केबिनबाहेर जुन्या आयुक्तांची पाटी बदलताना धावपळ

नागपूर : कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज नागपूर महापालिकेचे आयुक्त (IAS Tukaram Mundhe Nagpur Commissioner) म्हणून कार्यभार स्वीकारला. सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी महापालिकेच्या मुख्यालयात दाखल होत, तुकाराम मुंढेंनी महापालिकेचा (IAS Tukaram Mundhe Nagpur Commissioner) कार्यभार हाती घेतला. पहिल्याच दिवशी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. महत्त्वाचं म्हणजे तुकाराम मुंढे हे आयुक्तपदी येणार असल्याच्या बातमीनंतरच, नागपूर मनपाचे कर्मचारी वेळेत येण्यास सुरु झाले. मात्र आजचा योगायोग म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी वापरात येणाऱ्या पंचिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने, कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. इतकंच नाही तर तुकाराम मुंढे हे कार्यालयात आल्यानंतर, त्यांच्या केबिनबाहेर जुन्या आयुक्तांच्या नावाची पाटी होती. ती पाटी बदलून तुकाराम मुंढेंच्या नावाची पाटी लावताना, कर्मचाऱ्यांची एकच धावाधाव झाली. तुकाराम मुंढे केबिनमध्ये गेल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी कोणताही आवाज न करता, केबिनच्या दरवाजावरील पाटी बदलून, तुकाराम मुंडेंच्या नावाची पाटी लावली. कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती राज्याचे एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून कारभार पाहणारे तुकाराम मुंढे यांची 21 जानेवारी रोजी नागपूरचे आयुक्त म्हणून बदली झाली. मात्र तुकाराम मुंढे यांनी नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याआधीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली. नागपूर मनपातील बरेचसे कर्मचारी 23 जानेवारीपासून चक्क वेळेवर मनपा कार्यालयात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे एरव्ही बऱ्याचदा वेळेवर न येणारे अधिकारीही दहाच्या ठोक्याला मनपाच्या कार्यालयात दाखल होत ...

तुकाराम मुंढे इफेक्ट, दहाच्या ठोक्याला कार्यालयात पोहोचायला लागले मनपा कर्मचारी

नागपूर : राज्यातील युतीची सत्ता गेली आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासूनच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात तुकाराम मुंढे यांना पाठविण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. ते खरेही ठरले आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर यायला सुरुवात केली आहे. नागपूर महापालिकेत सुमारे तेरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच महापालिकेत महापौरसुद्धा राहिले आहे. त्यामुळे मुंढे यांना मुद्दामच पाठविण्यात आल्याचाही चर्चा यानिमित्ताने होत आहे. मात्र, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंढे यांची बाजू घेतली होती. विनाकारण अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, असेही त्यांनी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना बजावले होते. तुकाराम मुंढे जिथे गेले तेथे पदाधिकारी आणि पुढाऱ्यांशी त्यांचे पंगे झाले आहेत. काटेकोर नियम पाळत असल्याने त्यांच्याशी कोणाचेच पटत नाही. सत्ताधाऱ्यांना पटापट कामे कारायची घाई असल्याने मुंढे यांच्याशी त्यांचे कधीच पटले नाही. आतापर्यंत तेरावेळा त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यापैकी दहा बदल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींवरून झाल्या आहेत. नागपूर जिल्हा परिषदेत ते मुख्याधिकारी होते. येथे रुजू होताच पहिल्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेटी दिल्या होत्या. अनुपस्थित असलेल्या शिक्षकांना निलंबित केले होते. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा राजकीय हस्तक्षेप त्यांनी बंद केला होता. त्यामुळे पदाधिकारी चांगलेच नाराज झाले होते. त्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला होता. आजवरच्या किश्‍श्‍यांमुळे महापालिकेतील कर्मचारीसुद्धा धास्तावले आहेत. ते केव्हा रुजू होतील याचा काही ने...

प्रशासकीय बदल्या : ठाण्याचे दोन्ही कारभारी बदलले; तुकाराम मुंडेंना पुन्हा साईड पोस्टिंग

मुंबई : राज्यातील 44 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशीरा शिंदे-फडणवीस सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासना आदेश पारित केला. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही समावेश आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त या दोघांचीही बदली करण्यात आली आहे. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची बदली राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. म्हैसकर यांच्याकडे मराठी भाषा विभागाचाही अतिरिक्त कार्यभार असणार आहे. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची बदली राज्य उत्पादन शुल्क व विमान चालन प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांची बदली आदिवासी विभाग अपर मुख्य सचिव या पदावर करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचीही बदली करण्यात आली आहे. चर्चेतील सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचीही बदली झाली आहे. मात्र त्यांना पुन्हा साईड पोस्टिंग देण्यात आली आहे. फॉक्सकॉन-वेदांताच्या वादानंतर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन पी. यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी : नाव आणि कंसात नव्याने झालेल्या नियुक्तीचे ठिकाण • श्रीमती लीना बनसोड (अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे) • विवेक जॉन्सन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर) • डॉ. रामास्वामी एन. (आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्यम, नवी मुंबई) • अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी, नांदेड) • डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे (प्रधान सचिव,...