वाचाल तर वाचाल मराठी निबंध

  1. Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi
  2. झाडाची आत्मकथा निबंध मराठी
  3. वाचाल तर वाचाल मराठी निबंध " Vachal Tar Vachal" । If You Read, Read Marathi Essay
  4. वाचाल तर वाचाल मराठी निबंध
  5. वाचाल तर वाचाल निबंध मराठी
  6. वाचाल तर वाचाल निबंध मराठी


Download: वाचाल तर वाचाल मराठी निबंध
Size: 63.43 MB

Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi

Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वाचन एक उत्तम छंद मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण वाचन एक उत्तम छंदशीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत प्रत्‍येकाला कोणतातरी छंद असतोच आणि यांच छंदामुळे आपण उत्‍साहाने भरून जात असतो व त्‍याच बरोबर त्‍यामुळे आपण आनंद, मनोरंजन , ज्ञान पण मिळवु शकतो. आज आपण वाचन या छंदाविषयी माहीती या निबंधात बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. मुद्दे : • उत्तम छंद • भरपूर वाचन असलेला माणूस संकुचित विचार विसरतो • वाचनामुळे अन्य देशांची, अन्य लोकांची, इतर धर्मांची माहिती मिळते • आपल्यातील उणिवा कळतात • आनंद मिळतो • इतिहासातील माहिती मिळते • कुठेही वाचन करता येते • वृद्ध, लहान मुले यांना तर खूपच मदत. असा धरी छंद, जाई तुटोनिया भावबंध। मोठमोठे लोक सांगतात की, असा छंद धरा की, ज्यामुळे संकुचित विचार झटकून टाकाल.वाचन या छंदामुळे बहुश्रुतपणा येतो. वाचनामुळे आपल्याला आपल्या देशाची व जगाची माहिती मिळते. अन्य देशांतील लोक कसे राहतात, त्यांचा पोशाख कोणता आहे, हे आपल्याला समजते. इतर धर्मांतील लोकांची माहिती मिळते. या सर्व माहितीमुळे आपल्याला आपल्या उणिवा कळतात. आपल्याला आपल्या जीवनात सुधारणा करता येते. आपल्याला कथा-कादंबऱ्या वाचल्यावर आनंद मिळतो. अनेक लोकांचे अनुभव समजतात. काही पुस्तकांमध्ये पूर्वीच्या काळाची माहिती असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी पृथ्वीवर काय काय घडले, याची माहिती मिळते. आतापर्यंत माणसाने किती प्रगती केली हे कळते. आपण वाचन केव्हाही, कुठेही करू शकतो. रेल्वेच्या डब्यात खूप गर्दी असते, तेथे खूप गोंगाट असतो, तरी काही माणसे शांतपणे वाचत असतात. वृद्ध माणसांना वेळ कसा घालवावा, ही चिंता असते. त्यांन...

झाडाची आत्मकथा निबंध मराठी

Autobiography of a Tree in Marathi | मी झाड बोलतोय मराठी निबंध या आर्टिकल मध्ये मी तुमच्या साठी आणला आहे एका झाडाची आत्मकथा मराठी निबंध (Tree Autobiography In Marathi). या निबंध मध्ये एका झाडाचे मनोगत सांगितले आहे झाडाला कोण कोणत्या दिक्कत झेलावा लागतात आणि का झाड हे मानवानं साठी महत्वपूर्ण आहे हे या निबंध मध्ये सांगितलं आहे. आशा करतो झाडाचे मनोगत निबंध तुम्हाला नक्की आवडेल. मी झाड बोलतोय मराठी निबंध माझ्या गावात एक मोठा कारखाना उभारण्यासाठी जंगलतोड सुरू होती. एकामागून एक झाडे तोडत सुटलेले काही लोक अखेर एका वटवृक्षाजबळ आले आणि ... आणि काय नवल! त्या वृक्षाने गर्जजा केली-''दूर व्हा कृतध्न करंट्यांनो, निर्दयी माणसांनो !'' क्षणात वृक्षतोड करणारे थबकले. सर्वांनी आश्चर्याने कान टवकारले. पुन्हा तो घनगंभीर आवाज कानी आला- “अरे मूर्खांनो, मी या गावचा पुराणपुरुष आहे. आजपर्यंत शेकडो पावसाळे मी पाहिले. भूमातेकडून होणारे लालनपालन आणि वरुणदेवतेचा आशीर्वाद यामुळे मी अंगोपांगांतून सतत बहरत राहिलो आणि आता या माझ्या उतारवयातही मी काटक आहे, मजबूत आहे. माझे सामर्थ्य तसूभरही कमी झालेले नाही. “मित्रांनो, मी केवळ एक जुना वठलेला वृक्ष नाही, तर मी या गावाचा संरक्षक आहे, हितकर्ता आहे. या गावाचा जन्म र्‍या गावाचा विकास, या गावाचे आजचे समृदूध स्वरूप या साऱ्यांचा मी एक मूक साक्षीदार आहे. सुरुवातीला दोन-चार गरीब कुटुंबे येथे राहायला आली. पण तेव्हादेखील त्यांनी प्रथम माज्ञ पूजन करून नंतरच गावात प्रवेश केला. कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद घेत. ही प्रथा पिढ्यान्‌पिढ्या चालू राहिली. “मी आयुष्यभर गावासाठी खपलो. सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या पाहुण्यांना, श्रान्त पांथस्थांन...

वाचाल तर वाचाल मराठी निबंध " Vachal Tar Vachal" । If You Read, Read Marathi Essay

वाचाल तर वाचाल मराठी निबंध ” Vachal Tar Vachal” । If You Read, Read Marathi Essay वाचनाची आवड ही प्रत्येकालाच असते असे नाही पण ज्या व्यक्तींना वाचनाची आवड असते ते जीवनात नक्कीच यशस्वी होतात. ” वाचाल तर वाचाल” ह्या वाक्यातूनच आपल्याला वाचनाचे महत्त्व कळते की, जो व्यक्ती नव- नवीन गोष्टी वाचण्याचा छंद बाळगतो त्याला नक्कीच अमूल्य असते. जर आपल्याकडे ज्ञानाचा अमूल्य खजिना प्राप्त झाला तर यश आपल्याजवळ चालून येते. म्हणून आजच्या निबंधा मध्ये वाचनाचे महत्त्व घेऊन येत आहोत एक निबंध द्वारे तो म्हणजे ” वाचाल तर वाचाल“. वाचाल तर वाचाल मराठी निबंध ” Vachal Tar Vachal” । If You Read, Read Marathi Essay वाचाल तर वाचाल मराठी निबंध : ‘ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ यांचा अमूल्य असा विचार म्हणजे ” वाचाल तर वाचाल” हा सर्वांसाठी अमूल्य असा संदेश देतो. प्राचीन काळापासून ज्ञान आणि वाचन यांचे नाते अगदी जवळचे असल्याचे दिसते. ज्ञान पाहिजे असेल तर वाचन करावेच लागेल आणि वाचन असेल तर ज्ञान प्राप्त होतेच ज्ञान आणि वाचन या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. कोणाला ज्ञान प्राप्त करायचे असेल तर आपल्याला वाचन करणे गरजेचे आहे. आजचे जग हे तर दिवसेंदिवस जास्तच स्पर्धात्मक होत चालले आहे. ह्या स्पर्धात्मक जगात टिकून राहायचे असेल तर ज्ञान मिळवावे लागेल आणि ज्ञान मिळवून यशस्वी होण्यासाठी भरपूर वाचनाची गरज भासते. ज्या व्यक्तीच्या अंगी वाचन हा गुण असेल त्या व्यक्तीचे आयुष्य हे चांगलेच घडते. आजच्या या आधुनिक काळात ज्ञान प्राप्तीचे अनेक साधने उपलब्ध झालीत पण त्या सर्वांमध्ये वाचन हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. संपूर्ण जीवन बदलून टाकण्याची ताकद एकट्या वाचनामध्ये आहे. म्हणून माणसाने वाचनाला आपला मित्र बनविला पाहिजे पुस्तकांशी मैत...

वाचाल तर वाचाल मराठी निबंध

वाचाल तर वाचाल मराठी निबंध | Vachal tr Vachal marathi nibandh नमस्कार मित्रांनो आज आपण "वाचाल तर वाचाल "या विषयावर मराठी निबंध बघणार आहोत. मी आशा करते की तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल. आपण असे निबंध मध्ये वाचन का बर केले पाहिजे?वाचन करणे का गरजेचे आहे? किंवा वाचन का केले पाहिजे? वाचन करण्याचे काय फायदे आहेत? हे बघणार आहोत. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या निबंधातून सोडवणार आहोत. अशा प्रकारचा निबंध परीक्षेमध्ये विचारला जातो. त्यामुळे हा निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी मी आशा करते आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला. वाचाल तर वाचाल मराठी निबंध | Vachal tr Vachal marathi nibandh वाचाल तर वाचाल मराठी निबंध | Vachal tr Vachal marathi nibandh वाचाल तर वाचाल, हे वाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अमूल्य विचार आहे आणि हा विचार आपल्या सर्वांसाठीच अतिशय मोलाचा आहे."वाचाल "या शब्दातच आपल्या वाचनाचे महत्त्व समजून जाते. जर आपल्याकडे ज्ञानाचा अमूल्य खजिना असेल तर यश आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही. आणि ज्ञान आणि वाचनाचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या ज्ञान हवं असेल तर ते दुसरीकडून कुठूनच नव्हे तर पुस्तकातून भेटतं. त्यासाठी पुस्तक वाचावं लागतं म्हणजेच पुस्तक वाचणे देखील खूप गरजेचे आहे. आणि आजकालच्या धावपळीच्या जगात आपल्याला सर्वांच्या पुढे जाण्यासाठी वाचनाची खूप आवश्यकता आहे. वाचनाचे सवयीमुळे माणसाची आयुष्य घडते. त्याला अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते. ऐतिहासिक गोष्टींचे ज्ञान मिळते. आत्ताच्या आधुनिक जगात ज्ञान मिळवण्याची भरपूर साधने आहेत. तुला जर वाचनाचा कंटाळा येत असेल तर तुम्ही मोबाईलवर देखील पुस्तकाचा आवाज ऐकू शकतो. तू वाचन हे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचन आपल्यापासून कोणीच ...

वाचाल तर वाचाल निबंध मराठी

Share Tweet Share Share Email वाचाल तर वाचाल निबंध मराठी | marathi essay on vachal tar vachal नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वाचाल तर वाचाल मराठी निबंध बघणार आहोत. "वाचाल तर वाचाल अन्यथा आयुष्य खचवाल" आज जीवन गतिमान झाले. कामे खूप झाली आणि वेळ कमी पडतो या सबबीखाली बरेच लोक साहित्याला पारखे झाले. वाचायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्यांच्या कडे वेळ आहे असे लोक सुध्दा वाचत नाहीत. वाचनाचा कंटाळा येतो म्हणून बरेच लोक वाचत नाहीत. पुस्तके ज्ञानरंजक असतात. परंतु ज्ञान व मनोरंजन करण्यासाठी पुस्तकाला पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे टि.व्ही., मोबाईल, इंटरनेटसह संगणक, चित्रपट गृह, पंच तारांकित होटल, पब्स, विविध क्लब्स इत्यादी. पुस्तकांची जागा वरील माध्यमांनी घेतली. त्यामुळे 'हल्ली वाचन संस्कृती उरली नाही' असे सर्वत्र ऐकायला येते. वाचनालयापेक्षा थियेटर किंवा इंटरनेट कॅफे वर गर्दी असते. विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा टी.व्ही. वरील कार्टून शो किंवा रियालिटी शो चे आकर्षण वाटते. ऐन परिक्षेच्या काळात टी.व्ही. वर क्रिकेटच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण असते. अशा वेळेस विद्यार्थी तासनतास टी.व्ही. समोर बसून असतो. असे करुन तो स्वत:चेच नुकसान करीत असतो परंतु त्याला हे कळत नाही. खरे तर परीक्षेच्या काळात टी.व्ही.वरील क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी असायला हवी. तसे संसदेत विधेयक पारित करायला हवे. परंतु आमच्या देशाचं दुर्दैव की आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेत विधेयकावर चर्चा करण्याऐवजी सभागृहाला दांडी मारतात व टी.व्ही. समोर बसून क्रिकेटचे सामने बघतात. हे प्रतिनिधी आपापल्या कामात एवढे व्यस्त असतात की संसदेत पारित झालेल्या विधेयकात काय लिहलेले आहे हे त्यांना क्वचितच माहित असते. विधेयक जनतेच्या हित...

वाचाल तर वाचाल निबंध मराठी

शिकलेला माणूस आपली योग्य प्रगती करू शकतो. दुसरा कोणीही त्याची पिळवणूक करू शकत नाही. योग्य प्रकारे शिक्षण घेतलेल्या माणसाला योग्य वेतन दयावे लागते. शिकलेले आईवडील आपल्या मुलांना कधीच अशिक्षित ठेवणार नाहीत. . ते त्यांचे योग्य संगोपन करतात. आज सारे जग पुढे जात आहे. अशा वेळी आपण मागे राहून चालणार नाही. म्हणून बाबासाहेब सांगतात की, वाचाल (शिक्षण घ्याल) तर वाचाल (टिकून राहाल)! वाचाल तर वाचाल निबंध मराठी – Vachal Tar Vachal Marathi Nibandh पुढे वाचा: • वाचवील पाणी, साठवील पाणी • वाचन एक चांगला छंद मराठी निबंध • वाघाची मावशी निबंध मराठी • वस्तूसंग्रहालयास भेट निबंध मराठी • वसंत ऋतू निबंध मराठी • वर्तमानपत्रे बंद झाली तर मराठी निबंध • वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा मराठी निबंध • वर्तमानपत्राचे महत्व मराठी निबंध • मी फळा बोलतोय मराठी निबंध • वन्यपशू आणि आम्ही मानव • वक्तृत्व कला निबंध मराठी • लोखंडी नांगराचे आत्मवृत्त • ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ • लोकमान्य टिळक मराठी निबंध