वीजनिर्मितीसाठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयुक्त का असतात

  1. SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] chapter 5
  2. भारतीय उर्जा क्षेत्राचे शिल्पकार
  3. विज निर्मितीसाठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयोग का असतात?
  4. भारताच्या जलविद्युत निर्मिती क्षेत्राची वाढ: खाजगी कंपन्यांची भूमिका
  5. कडूलिंब: ३ आश्चर्यकारक फायदे आणि उपयोग
  6. रुफटॉप सोलर योजना संपूर्ण माहिती अनुदान लाभ अर्ज करण्याची पद्धत
  7. जल ऊर्जा
  8. जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे


Download: वीजनिर्मितीसाठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयुक्त का असतात
Size: 9.21 MB

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] chapter 5

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] Chapter 5 हरित ऊर्जेच्या दिशेन दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra Question Bank textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students. Concepts covered in Using SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Science and Technology 2 Maharashtra State Board 2021 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २ इयत्ता १० वी] solutions हरित ऊर्जेच्या दिशेन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Question Bank Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board 10th Standard SSC Science and Technology ...

भारतीय उर्जा क्षेत्राचे शिल्पकार

काश्मीर ते कन्याकुमारी पसरलेल्या देशात आज गावोगावी वीज पोहोचली आहे, ती कुणाच्या दूरदृष्टीमुळे ? आज जलविद्युत निर्मिती होतेय आणि संपूर्ण देशासाठी एकच राष्ट्रीय ग्रीड तयार झाले. ही संकल्पना कुणाची? देशात घरोघरी वीज पोहोचवायची कशी, वीज निर्मिती कशी करायची? यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ कसे तयार करायचे याचे चिंतन कुणी केले? या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे- डॉ. बाबासाहेब आंबेडकर! केवळ राज्यघटनेचेच नव्हे तर बाबासाहेब हे देशाच्या उर्जा क्षेत्राचेही शिल्पकार आहेत. त्यांच्या या महान कर्तुत्वाची ओळख करून देत आहेत महाराष्ट्राचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत. बाबासाहेबांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विशेष लेख. सन १९३९ ते १९४५ या काळात दुसरे विश्व युद्ध लढले गेले. दुसऱ्या विश्व युद्धाच्यावेळी संरक्षणविषयक सामुग्री तयार करणा-या विविध कारखान्यांना व उद्योगांना वीजपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी तत्कालिन भारत सरकारने सन १९४१ मध्ये विद्युत आयोगाची(इलेक्ट्रिकल कमिशन) स्थापना केली. १९४२ ते १९४६ या काळात बाबासाहेब व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि वीज, जलसंपदा व कामगार विभागांचे खाते सांभाळत होते. जुलै १९४२ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा कामगार मंत्री झाले तेव्हा विद्युत निर्मिती हा विभाग कामगार खात्यांतर्गतच महत्वाचा विभाग म्हणून कार्यरत होता. त्यावेळेस वीज वितरण आणि वीज विषयक कामकाजाचे प्रशासन यांच्याबाबत कोणतेही धोरण वा माहिती अस्तित्वात नव्हती. भारताची युद्धोत्तर उभारणी करण्यासाठी एक उभारणी योजना तयार करण्यात आली. त्याअंतर्गत देशात वीज निर्मिती आणि उर्जा क्षेत्राच्या विकासासाठी धोरण आखणी व नियोजन करण्याची सुरूवात करण्यात आली. उभारणी समितीच्या अंतर्गत विविध समित्या कार्यरत ह...

विज निर्मितीसाठी जलविद्युत निर्मिती केंद्र जास्त उपयोग का असतात?

पाण्यापासुन विजनिर्मिती करण्यासाठी प्रथम धरण बांधून पाण्याचा साठा केला जातो. या साठलेल्या पाण्यात स्थितीज उर्जा असते.धरणातील पाणी जास्त उंचीवरून कमी उंचीवर येताना स्थितीज उर्जेचे गतीज उर्जेत रूपांतर होते. याच गतीज उर्जेचा वापर टर्बाईन्स फिरवन्यासाठी केला जातो.टर्बाईन्स जनित्राला जोडलेली अ‍सतात.या जनित्रांद्वारे विजनिर्मिती केली जाते. पाणी हे सर्वात प्रभावी आणि पर्यावरणास अनुकूल असं विद्युत निर्मितीचे स्त्रोत आहे. पाण्याची संभाव्य उर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित होते. जेव्हा पाणी उंचीवरून टबडिनवर पडते तेव्हा ते जनरेटरशी जोडलेले आर्मेचर फिरवते. जेव्हा टबडिन फिरते, तेव्हा जनरेटर वीज निर्माण करण्यास सुरवात करतो. ही वीज नंतर सर्व वेगवेगळ्या सबस्टेशनद्वारे वीज वितरीत करण्यासाठी पाठवली जाते.

भारताच्या जलविद्युत निर्मिती क्षेत्राची वाढ: खाजगी कंपन्यांची भूमिका

भारत आणि जग : हा लेख सर्वंकष ऊर्जानिर्मिती सर्वेक्षण या लेखमालेचा एक भाग आहे. पार्श्वभूमी स्वच्छ ऊर्जेचा पर्याय असलेल्या जलविद्युत निर्मिती क्षेत्राकडे 2021 मध्ये पूर्ण दुर्लक्ष झालं, असं मत आंतरराष्ट्रीय ऊर्जा यंत्रणेच्या कार्यकारी संचालकांनी नोंदवलं आहे. यामुळेच, कार्बनचं उत्सर्जन शून्यावर आणायचं असेल तर ऊर्जानिर्मिती आणि हवामान बदलाच्या संदर्भात जलविद्युतनिर्मिती क्षेत्राकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. भारताच्या ऊर्जानिर्मिती क्षेत्रात जलविद्युत निर्मिती केंद्रांतून येणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये घट होताना दिसते आहे. 1947 मध्ये, एकूण ऊर्जानिर्मितीमध्ये जलविद्युत निर्मिती क्षेत्राची क्षमता 37 टक्के होती आणि एकूण वीजपुरवठ्यापैकी 53 टक्के वीजपुरवठा जलविद्युतनिर्मिती केंद्रांतून होत होता. 2021-22 मध्ये मात्र जलविद्युत निर्मिती क्षेत्राचा वाटा फक्त 11 टक्क्यांवर गेला (यामध्ये छोटे जलविद्युत निर्मिती प्रकल्प धरलेले नाहीत) आणि वीजपुरवठ्यामध्येही 11 टक्के एवढाच वाटा होता. जलविद्युत निर्मिती क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि या क्षेत्रात वृद्धी आणण्यासाठी सरकारने 1991 मध्ये जलविद्युत निर्मिती क्षेत्र खाजगी गुंतवणूकदारासांठी खुलं केलं. असं असलं तरी जलविद्युत निर्मिती क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा वाटा आजच्या घडीला 10 टक्के एवढाच आहे. त्याचवेळी पर्यायी ऊर्जा क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांचं योगदान 96 टक्के आणि औष्णिक ऊर्जानिर्मितीमध्ये ते 36 टक्के आहे. 1947 ते 67 या काळात जलविद्युत निर्मितीची क्षमता 13 टक्क्यांनी वाढली आणि या केंद्रातून होणाऱ्या वीजनिर्मितीमध्ये 11 टक्क्यांची वाढ झाली. भारताची मंदिरं याच काळात मोठी बहुउद्देशीय धरणं बांधण्यात सरकारचा पुढाकार होता. सरकारने बां...

कडूलिंब: ३ आश्चर्यकारक फायदे आणि उपयोग

ह्या लेखामध्ये कडुलिंबाचे अनेक फायदे जाणून घेऊ या, एक अष्टपैलू नैसर्गिक उत्पादन जे त्वचेवर, कर्करोग व जीवाणूविरूद्ध आणि योगिक साधनेमध्ये फायदेशीरपणे वापरता येते. सद्गुरु:कडुलिंब हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे आणि कडुनिंबाची पाने ही पृथ्वीवरील सर्वात गुंतागुंतीची पाने आहेत. कडुलिंबाच्या झाडामध्ये 130 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जैविक दृष्ट्या सक्रिय संयुगे आहेत आणि कडुनिंबाची पाने ह्या ग्रहावरील सर्वात जटिल पानांपैकी एक आहे. १. कडुलिंब कर्करोगाशी लढायला मदत करते का? कडुलिंबाचे अनेक आश्चर्यकारक औषधी फायदे आहेत, परंतु सर्वात महत्वाची एक बाब म्हणजे ते कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. प्रत्येकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात, परंतु सामान्यत: त्या विस्कळीत अवस्थेत असतात. पण , तुम्ही शरीरात काही विशिष्ट परिस्थिती निर्माण केल्यास त्या संघटित होतात. जोपर्यंत या पेशी एकट्याने फिरत आहेत तोपर्यंत काही अडचण नाही. जर त्या सर्व एका ठिकाणी एकत्र जमल्या आणि त्यांचे संघटन झाले तर ही एक समस्या बनते. हे क्षुद्र गुन्हेगारीपासून संघटित गुन्हेगारीकडे वळण्यासारखे आहे. ही एक गंभीर समस्या आहे. जर तुम्ही दररोज कडुनिंबाचे सेवन केले तर ते शरीरात कर्करोगाच्या पेशींची संख्या एका मर्यादेच्या आत ठेवते, जेणेकरून ते तुमच्या शरीर व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊ शकणार नाहीत. २.जंतू संसर्गासाठी कडूलिंब जग जीवाणूंनी भरलेले आहे. त्याचप्रमाणे शरीर देखील. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्यापेक्षा जास्त सूक्ष्मजीव तुमच्या शरीरामध्ये राहतात. यातील बहुतेक जीवाणू (बॅक्टेरिया) उपयुक्त आहेत. त्यांच्याशिवाय तुम्ही अन्न पचवू शकणार नाही. खरं तर, त्यांच्याशिवाय तुमचे अस्तित्वच असू शकत नाही. परंतु काही जीवाणू तुम्हाला त्रास देऊ शकतात...

रुफटॉप सोलर योजना संपूर्ण माहिती अनुदान लाभ अर्ज करण्याची पद्धत

Solar Subsidy In Maharashtra | घरगुती सौर ऊर्जा | Solar Panel Subsidy Maharashtra | Rooftop Solar Yojana Maharashtra | Maharashtra Solar Subsidy | Solar Rooftop Subsidy In Maharashtra | Solar System Subsidy In Maharashtra | Solar Panel Subsidy In Maharashtra | solar subsidy | solar panel yojana maharashtra | subsidy on solar system | solar system in marathi | solar panel scheme in maharashtra | सोलर रूफटॉप योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिसे नाव Rooftop Solar Yojana आहे. आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चाललेली आहे त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत चालली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोळश्याचा साठा सुद्धा अपुरा पडत चालला आहे. त्यामुळे पारंपरिक वीज निर्मिती साधने अपुरी पडत चाललेली आहेत त्यामुळे देशाला पुढच्या येणाऱ्या काही काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने रूफटॉप सौर प्रणाली योजना राबविण्याचा विचार केला आहे. Rooftop Solar Yojana या योजनेअंतर्गत घरगुती, गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना यांच्या छतावर रूफटॉप सोलर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार आहे त्यासाठी शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे या योजनेमुळे घरगुती वीज बिलात बचत होण्यास मदत होईल तर सौर ऊर्जेमुळे जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंगद्वारे महावितरणाला विकता येणार आहे त्यामुळे ग्राहकाला थोडीफार आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल या योजनेअंतर्गत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान १ किलोवॅट क्षमतेची...

जल ऊर्जा

जलाचा आणि मानवी संस्कृतीच्या विकासाचा खूप निकटचा संबंध आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचा आधार जल आहे. जलाची जीवनधारण करण्याची शक्ती आपल्या पूर्वजांनी वैदिक कालापासून जाणलेली होती. पंचमहाभूतांमध्ये जलाला अनन्य साधारण महत्व दिलेले आहे. दैवी कल्पनांचा उगम होतांना देखील परमेश्वराचा पहिला अवतार (मत्स्य) जलातच उत्पन्न झालेला दर्शविला आहे. पाण्याचे सुक्ष्म निरीक्षण करून, वैदिक काळातल्या दोन देवता जलाच्या नियोजनासाठी, पूर्वजांनी मानल्या. आकाशातील जलासाठी देवराज इंद्र व भूपृष्ठावरील पाण्यासाठी वरूण. या दोन्ही देवतांच्या आवाहनाची, आराधनेची अनेक सूक्ते आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात. जगातल्या सर्व मानवी वसाहती जलाच्या आश्रयाने म्हणजे नद्यांच्या काठी उदयाला आल्या. जलाच्या अंगी असणारे प्रवाही सामर्थ्य फार पूर्वीपासून मानवाला अवगत होते. व त्या प्रवाहातील शक्तीचा उपयोग लाकडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी वापरात होता. चक्राचा शोध लागल्यानंतर, पाण्याच्या प्रवाह शक्तीचा उपयोग चक्रे फिरवून त्यापासून यांत्रिक शक्ती निर्माण करणे व त्या शक्तीचे अनेक उपयोग (जसे पीठाच्या चक्क्या चालवणे, शेतीसाठी पाणी उपसणे) मानवाने केले. पाण्यातील स्थितीजन्य शक्ती व प्रवाहजनीत शक्तीचा उपयोग करून विद्युत निर्मिती करता येईल असे तंत्रज्ञान, विजेचा शोध लागल्यानंतर अस्तित्वात आले. शक्तीच्या कोणत्याही स्त्रोतापासून विद्युत जनित्राचा आंस फिरवता आला, की वीज निर्मिती होते. उष्णता देवून पाण्याचे वाफेत रूपांतर करून बाष्पसंयत्राने वीज निर्मिती करता येते त्याला आपण औष्णिक वीज निर्मिती म्हणतो. तद्वतच पाण्याच्या स्थितीजन्य अथवा प्रवाहजन्य शक्तीचा उपयोग करून जनित्राचा आंस फिरविल्यावर जल विद्युत निर्माण होते. नदी प्रवाहातील, प्रव...

जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे

World’s largest hydroelectric generating dams in marathi : मित्रांनो या जगामध्ये अनेक धरणे आहेत. परंतु यातील फक्त काही ठरावीक धरणे आपल्याला माहीत असतात. आजच्या या लेखामध्ये आपण जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे (World’s largest hydroelectric generating dams) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. Contents • 1 जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे (World’s largest hydroelectric generating dams) • 1.1 तुकुरुई धरण • 1.2 गोरी धरण • 1.3 झिलुओठी धरण • 1.4 इताईपू धरण • 1.5 थ्री जॉर्जेस धरण • 2 वारंवार विचारले जाणारे प्रश्न • 2.1 भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प • 2.2 महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलविद्युत निर्मिती केंद्र कोठे आहे? • 3 सारांश जगातील सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारी धरणे (World’s largest hydroelectric generating dams) • थ्री जॉर्जेस धरण • इताईपू धरण • झिलुओठी धरण • गोरी धरण • तुकुरुई धरण तुकुरुई धरण या यादीमध्ये पाचव्या क्रमांकाचे धरण आहे तुकुरुई धरण. हे धरण गोरी धरण सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या धरणाच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकाचे धरण आहे गोरी धरण. हे धरण वेनु जेयला देशातील बेलिवर राज्यात आहे ते धरण या कॅरोनी नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे धरण 1963 ते 1988 सालि बांधण्यात आले. या धरणाची उंची 165 मीटर म्हणजेच 531 फूट आहे. या धरणाची लांबी 7426 मीटर म्हणजेच 24364 फूट एवढी आहे. या धरणाचा जलसाठा 4767 टीएमसी एवढा प्रचंड आहे. या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 10235 मेगावॅट एवढी प्रचंड असल्यामुळे या धरणाचा जगामध्ये पाण्यावरती वीजनिर्मिती करणाऱ्या धरणांच्या मध्ये चौथा क्रमांक लागतो. या धरणावर टोटल 10 वीजनिर्मिती टर्बाइन...