भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध

  1. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण मराठी
  2. आजादी का अमृत महोत्सव निबंध लेखन: Azadi Ka Amrit Mahotsav Essay in Hindi


Download: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध
Size: 72.10 MB

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध भाषण मराठी

“एकच तारा समोर, आणिक पायतळी अंगार, गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!" कवी कुसुमाग्रज यांनी केलेल्या या आवाहनाचे सार्थक होण्यास 15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला पक्षी पिंजऱ्यातून उडाला. स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली. असंख्या बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले. बघता-बघता स्वातंत्र्याचा प्रवास 75 वर्षांचा होता आहे.. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. एखाद्या राष्ट्राच्या जीवनात 75 वर्षांचा कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी, राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करणे अनन्यसाधारण महत्वाचे आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपली स्वातंत्र्याविषयी कोणती स्वप्ने होती? स्वातंत्र्याकडून आपल्या कोणत्या अपेक्षा होत्या, ? आज सत्य "काय आहे? कुठे होती आपण आणि आता कुठे आहोत ? उणिवा काय राहिल्या आणि आता भविष्यात कशी पावले उचलावी लागतील ? याचा विचार आपल्याला करायला लागेल. स्वातं त्र्याच्या अमृत महोत्सवात आपण काय कमावलं आणि काय गमावलं ? याचे सिंहावलोकन करण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचली आहोत. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे. माथी हिमालय उभा आहे. पायी सागराच्या लाटा लोळण घाळत आहेत. देशातून गंगा-गोदावरी, ब्रह्मपुत्रा सारख्या रक्त वाहिन्या वाहत आहेत. निजीत पक्षी आकाशी भरारी मारतो आहे. सैनिक आणि जवान डोळ्या त तेल घालून देशाची सीमा रक्षण करत आहेत. किसान लोकराजा बनला आहे. आपल्या देशाला शिमला, कुलु, मनाली, उटी सारखी समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत. एकूणच आपला भारत "देश" सुजलाम सुफलाम आहे. आपल्या देशाला पैराणिक आणि ऐतिहा - सिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे. अनेक जाती, धर्माचे, ...

आजादी का अमृत महोत्सव निबंध लेखन: Azadi Ka Amrit Mahotsav Essay in Hindi

आजादी का अमृत महोत्सव निबंध: Azadi Ka Amrit Mahotsav Essay in Hindi Azadi Ka Amrit Mahotsav essay in hindi: पूरा देश आजादी की 75वीं जयंती बड़े ही हर्षोल्लास से मना रहा है। प्रगतिशील स्वतंत्र भारत के 75 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में आजादी का अमृत महोत्सव नाम से कार्यक्रम देश भर में आयोजित किए जा रहे हैं। इसलिए आजादी का अमृत महोत्सव पर निबंध सभी छात्रों के लिए उनके शैक्षणिक और प्रतियोगी परीक्षाओं के लिए Read in English: आजादी का अमृत महोत्सव निबंध, Azadi Ka Amrit Mahotsav Essay in Hindi आजादी का अमृत महोत्सव प्रगतिशील स्वतंत्र भारत के 75 साल पूरे होने की ख़ुशी में जश्न मनाने और स्वतंत्रता संग्राम सेनानियों को याद करने के लिए भारत सरकार की एक पहल है। आजादी का अमृत महोत्सव के माध्यम से भारत, अपने लोगों, संस्कृति और उपलब्धियों के गौरवशाली इतिहास का जश्न मना रहा है। आजादी का अमृत महोत्सव भारत की प्रगतिशील सामाजिक, सांस्कृतिक, राजनीतिक और आर्थिक पहचान का एक अवतार है। "आजादी का अमृत महोत्सव" की आधिकारिक यात्रा 12 मार्च, 2021 को साबरमती आश्रम से शुरू हुई, जब प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी ने भारत की आजादी के 75 साल पूरे होने के उपलक्ष्य में 75 सप्ताह लंबे उत्सव को हरी झंडी दिखाई। आज़ादी का यह अमृत महोत्सव आज़ादी का अमृत महोत्सव भारत के उन सभी लोगों को समर्पित है, जिन्होंने न केवल भारत के विकासयात्रा में महत्वपूर्ण भूमिका निभाई है, बल्कि उनके भीतर वह शक्ति और क्षमता भी है, जो भारत 2.0 को सक्रिय करने के लिए प्रधान मंत्री मोदी की दूरदृष्टि भावना से प्रेरित Read in English: Azadi Ka Amrit Mahotsav Campaign और प्रदर्शनियाँ निबंध आजादी का अमृत महोत्सव के सफल आयोजन और कार्यान्वयन के लिए सम...